15-01-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो, पास विद् ऑनर व्हायचे असेल तर श्रीमतावर चालत राहा, कुसंग आणि मायेच्या
वादळापासून स्वत:ला सांभाळा...!!!
प्रश्न:-
बाबा मुलांची
कोणती सेवा करतात, जी सेवा मुलांनाही करायची आहे?
उत्तर:-
बाबांनी लाडक्या मुलांनो, बोलून हिज्यासारखे बनविण्याची सेवा केली. अशाप्रकारे आम्हा
मुलांनाही आपल्या गोड भावांना हिज्याप्रमाणे बनवायचे यामध्ये कोणताही त्रास नाही.
फक्त एवढेच सांगायचे आहे की बाबांची आठवण करा तर हिज्यासारखे बनाल.
प्रश्न:-
बाबांनी कोणता
आदेश आपल्या मुलांना दिला आहे?
उत्तर:-
मुलांनो तुम्ही खरी कमाई करा आणि करवून घ्या. तुम्हाला कोणांकडून उधार घेण्याचा
आदेश नाही.
गीत:-
या पापाच्या
दुनियेतून....
ओम शांती।
नविन दुनियेमध्ये जाणाज्या गोड-गोड आत्मिक मुलांप्रती बाबा सुप्रभात म्हणत आहेत.
आत्मिक मुले नंबरवार पुरुषार्थानुसार जाणतात, कि बरोबर आम्ही या दुनियेपासून खुप
दुर जात आहोत. कुठे? आपल्या गोड शांत घरामध्ये. शांतीधाम दूर आहे, जिथून आम्ही आत्मे
येतो ते आहे मुलवतन, हे आहे स्थुल वतन. ते आहे आम्हा आत्म्यांचे घर. त्या घरामध्ये
बाबांशिवाय कुणी घेऊन जावू शकत नाही. तुम्ही सर्व ब्राह्मण-ब्राह्मणी आत्म्यांची
सेवा करत आहात. कुणी शिकवले आहे? असंख्य आहेत एका पंड्याची मुले तुम्ही सर्व पंडे
आहात. तुमचे नावच आहे पांडव सेना. तुम्ही मुले प्रत्येकाला दूर घेऊन जाण्याची युक्ती
सांगत आहात-मनमनाभव, बाबांची आठवण करा. म्हणतात ही बाबा, या दुनियेपासून कुठेतरी
दूर घेऊन चला. नविन दुनियेत तर असे नाही म्हणणार. येथे आहे रावणाचे राज्य, तर
म्हणतात येथून दूर घेऊन जा. येथे चैन नाही. याचे नावच आहे. दु:खधाम, आता बाबा
तुम्हाला धक्के खाण्यापासून वाचवतात. भक्ती मार्गामध्ये बाबांना शोधण्यासाठी तुम्ही
किती धक्के खाल्ले आहेत. बाबा स्वत:च म्हणतात मी गुप्त आहे. या डोळ्यांनी कुणी मला
पाहू शकत नाही. कृष्णाच्या मंदीरामध्ये माथा टेकवण्यासाठी छोटा टेबल ठेवतात, मला तर
पाय नाहीत ज्यावर तुम्हीं माथा ठेवाल. तुम्हाला तर एवढेच सांगतो-लाडक्या मुलांनो,
तुम्हींही इतरांना सांगता, गोड भावांनो, पारलौकिक पित्याची आठवण करा, तरच विकर्म
विनाश होतील. बस दुसरा कोणताही त्रास नाही. जसे बाबा हिज्यासारखे बनवतात, मुलेही
इतरांना हिज्यासारखे बनवतात. हेच शिकायचे आहे. मनुष्याला हिज्यासारखे कसे बनवायचे?
ड्रामानूसार कल्पापुर्वी प्रमाणे कल्प-कल्पाच्या संगमावर बाबा येऊन शिकवतात. नंतर
आम्ही इतरांना शिकवतो. बाबा हिज्यासारखे बनवत आहेत. तुम्हाला माहित आहे. खोजांचा
गुरु आगाखाँ यांना सोने, चांदी, हीरे यामध्ये वजन केले होते. नेहरुंचे सोन्यामध्ये
वजन केले होते. आता ते तर हिज्यासारखे बनवणारे नव्हते. बाबा तर तुम्हाला हिज्यासारखे
बनवतात. त्यांचे वजन तुम्ही कशात करणार? तुम्ही हिज्यांचे काय करणार. तुम्हाला तर
गरजच नाही. ते लोक तर रेसमध्ये खुप पैसे उडवतात. घर, प्रॉपर्टी बनवतात. तुम्ही मुले
तर खरी कमाई करत आहात. तुम्ही कोणांकडून उधार घेतले तर 21 जन्मांसाठी भरपाई द्यावी
लागेल. तुम्हाला कोणांकडून उधार घेण्याचा आदेश नाही. तुम्ही जाणता यावेळेच आहे सर्व
खोटी कमाई, जी नष्ट होणार आहे. बाबांनी पाहिले या तर कौडी आहेत, आम्हाला हिरे मिळत
आहेत, मग या कौडी काय करणार? का नाही बेहदच्या पित्यांकडून वारसा घ्यायचा, खायला तर
मिळेल ना. एक म्हण ही आहे ज्यांचा हात असा... (देणारा) ते पहिला नंबर मिळवतात,
बाबांना सराफ ही म्हणतात. ते बाबा म्हणतात, मी तुमच्या जुन्या वस्तू बदलून देतो.
कुणी मेल्यानंतर जुन्या वस्तू वाटून टाकतात ना. बाबा म्हणतात मी तुमच्याकडून काय
घेतो, हे उदाहरण पहा. द्रौपदी एक नव्हती ना. तुम्ही सर्व द्रौपदी आहात. खुप बोलवतात
बाबा आमची लाज वाचवा. बाबा किती प्रेमानी सांगतात मुलांनो, हा अंतिम जन्म पवित्र बना.
बाबा म्हणतात, मुलांनो, माझ्या दाढींची लाज ठेवा, कुळाला कलंक लावू नका. तुम्हा
गोड-गोड मुलांना किती नशा असायला हवा. बाबा तुम्हाला हिज्यासारखे बनवतात, यांनाही
तो बाप हिज्यासारखे बनवतो. आठवण त्यांची करायची आहे. हे ब्रह्मा बाबा म्हणतात. माझी
आठवण केल्याने तुमचे विकर्म विनाश होणार नाही. मी तुमचा गुरु नाही. ते आम्हाला
शिकवतात. आम्ही नंतर तुम्हाला शिकवितो. हिज्यासारखे बनायचे असेल तर बाबांची आठवण करा.
बाबांनी समजावले अहो भक्तीमार्गामध्ये भले कुणी देवतांची भक्ती करतात, तरीही बुध्दी
दुकान, धंद्यांकडे पळत राहते, कारण त्यामुळे कमाई होते. बाबा आपला अनुभव ही सांगतात
कि, जेव्हा बुध्दी इकडे-तिकडे पळते तेव्हा स्वत:लाच थप्पड मारायचो-यांची आठवण का
येते? तर आता आम्हा आत्म्यांना एक बाबांचीच आठवण करायची आहे, परंतू माया सतत
विसरायला लावते. फटके मारते, बुध्दीयोग तोडते. असे स्वत:शीच बोलत राहिले पाहिजे.
बाबा म्हणतात स्वत:चे कल्याण करा आणि इतरांचे ही कल्याण करा, सेंटर खोला. असे खुप
मुले म्हणतात. बाबा अमक्या ठिकाणी सेंटर खोलू? बाबा म्हणतात मी तर दाता आहे. मला
कशाची गरज नाही. हे सेवाकेंद्र, तुम्हा मुलांसाठीच बनवतात ना. शिवबाबा तर तुम्हाला
हिज्यासारखे बनविण्यासाठी आले आहेत. तुम्ही जे काही करता ते तुम्हालाच उपयोगी पडते.
हे काही गुरु नाहीत जे शिष्य बनवतील. घर मुलेच बनवतात, स्वत:ला राहण्यासाठी. बनवणारे
जेव्हा येतात तेव्हा पाहुणचार केला जातो की, तुम्ही वरती नविन घरामध्ये जावून राहा.
काही तर म्हणतात आम्ही नविन घरामध्ये का राहू, आम्हाला तर जुनेच चांगले वाटते. जसे
तुम्ही राहता आम्हीही राहू. आम्हाला काही अहंकार नाही की, मी दाता आहे. बापदादा नाही
राहत तर मी का राहू? आम्हालाही आपल्या सोबत ठेवा. जेवढे तुमच्याजवळ राहू तेवढे
चांगले आहे.
बाबा समजावतात जेवढा पुरुषार्थ कराल तेवढे सुखधाम मध्ये उच्च पद प्राप्त कराल.
स्वर्गामध्ये तर सर्व जाणार ना. भारतवासी जाणतात भारत पुण्य आत्म्यांची दुनिया होती,
पापचे नावही नव्हते. आता तर पापात्मे बनले आहेत. हे आहे रावणराज्य. सतयुगामध्ये
रावण असत नाही. रावणराज्य होते अध्र्याकल्पानंतर बाबा एवढे समजावतात तरी समजत नाही.
कल्प-कल्प असेच होत आले आहे.नविन गोष्ट नाही. तुम्ही प्रदर्शनी करता, भरपुर जण
येतात. प्रजा तर खुप बनेल, हिज्यासारखे बनायला वेळ तर लागेल. प्रजा बनले तरीही
चांगले आहे. आता तर आहे विनाशाची वेळ. सर्वांचा हिसाब-किताब चुक्तू होत आहे. 8
जणांची माळा जी बनली आहे. ते आहेत पास विद् ऑनर्स सजा भेटत नाही. कर्मातीत अवस्था
प्राप्त करतात. नंतर आहेत 108, नंबरवार तर म्हणणार ना. हे पुर्वनियोजीत नाटक आहे,
ज्याला साक्षी होऊन पाहतात, की कोण चांगला पुरुषार्थ करतात? काही-काही मुले शेवटी
आली आहेत, श्रीमतावर चालत राहतात. असेच श्रीमतावर चालत राहिले तर पास विद् ऑनर्स
बनून, 8 च्या माळेमध्ये येऊ शकता हा, चालता-चालता कधी ग्रहचारी पण येऊ शकते. हा
उतार-चढाव सर्वांसमोर येतो. ही कमाई आहे. कधी खुप खुश राहाल. कधी कमी मायेचे वादळ
किंवा कुसंग पाठीमागे खेचतो. खुशी गायब होते. गायन ही आहे संग तारतो, कुसंग मारतो.
आता रावणाचा संग मारतो, रामाचा संग तारतो. रावणाच्या मतानी असे बनलो आहे. देवताही
वाममार्गात जातात. त्यांचे चित्र किती खराब दाखवतात. ही निशाणी आहे वाममार्गात
जाण्याची. भारतामध्ये रामराज्य होते, भारतामध्येच आता रावणराज्य आहे.
रावणराज्यामध्ये 100 टक्के दु:खी बनतात. हा खेळ आहे. हे ज्ञान कुणाला समजावणे किती
सोपे आहे. (एक नर्स बाबांसमोर बसली आहे.) बाबा या मुलीला म्हणतात तु नर्स आहेस. ती
सर्विस (नोकरी) पण करत राहा, त्यासोबत तु ही सर्विस पण करु शकते. पेशेंट (रुग्ण) ला
ही ज्ञान सांगत राहा की बाबांची आठवण कर तर विकर्म विनाश होतील, नंतर 21 जन्मांसाठी
तु रोगी बनणार नाही. योगाद्वारे आरोग्य आणि या 84 च्या चक्राला जाणल्यांनी धन मिळते.
तु तर खुप सेवा करु शकते, अनेकांचे कल्याण करशील. पैसे जे मिळतील ते या आत्मिक
सेवेमध्ये लावशील. वास्तवामध्ये तुम्ही सर्व नर्स आहात. छी-छी खराब मनुष्यांना देवता
बनवणे, ही नर्स समान सेवा झाली ना. बाबा ही म्हणतात मला पतित मनुष्य बोलावतात की
येऊन पावन बनव. तुम्ही पण रोग्यांची सेवा करा, तर तुमच्यावर बलिहार होतील. तुमच्या
द्वारे साक्षात्कार ही होऊ शकतो. जर योगयुक्त असाल तर मोठे-मोठे डॉक्टर इ. सर्व
तुमच्यापुढे नतमस्तक होतील तुम्ही करुन पहा. येथे बादल (ढग) येतात रिफरेश (भरपुर)
होण्यासाठी. नंतर जाऊन ज्ञानाचा वर्षाव करुन इतरांना ही भरपुर करणार. काही मुलांना
हे ही माहित नसते की पाऊस कसा पडतो? समजतात इंद्रदेव वर्षा करतो. इंद्रधनुष्य
म्हणतात ना. शास्त्रांमध्ये तर किती गोष्टी लिहल्या आहेत. बाबा म्हणतात हे नंतर करत
नाही. हे तर बनलेले अविनाशी नाटक आहे. समजावले जाते की हा भक्तीमार्ग आहे. ज्ञान,
भक्ती, वैराग्य, असे म्हणतात. तुम्हा मुलांना या जुन्या दुनियेचे वैराग्य आहे.
तुम्ही मेले, तुमच्यासाठी दुनिया ही मेली, आत्मा शरीरापासून वेगळी झाली तर दुनिया
ही खलास.
बाबा मुलांना समजावतात-गोड, मुलांनो, शिक्षणामध्ये गफलत (चुका, दुर्लक्ष) करु नका.
शिक्षणावर सर्व अवलंबून आहे. काही वकील तर एक लाख रुपये कमावतात. आणि काही वकीलांना
कोट ही घालण्यासाठी भेटत नाही. शिक्षणावर सर्व अवलंबून आहे. हे शिक्षण तर खुप सोपे
आहे. स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे. म्हणजे आपल्या 84 जन्मांच्या आदि-मध्य-अंताला
जाणायचे आहे. आता हे सारे झाड वठलेले आहे, पाया नाही. बाकी सारे झाड उभे आहे. असेच
हा आदि सनातन देवी-देवता धर्म जो होता, मुळ होते, तो आता नाही. धर्म भ्रष्ट, कर्म
भ्रष्ट झाले. मनुष्य कोणाला सद्गती देऊ शकत नाही. बाबा बसून यासर्व गोष्टी समजावतात,
तुम्ही सदाकाळासाठी सुखी बनून जाता. कधीही अकाली मृत्यू होणार नाही, अमका मेला असे
शब्द तिथे नसतात. तर बाबा सल्ला देतात. अनेकांना रस्ता सांगाल तर, ते तुमच्यावर
बलिहार जातील, कोणाला साक्षात्कार ही होऊ शकतो. साक्षात्कार फक्त ध्येय आहे.
त्यासाठी शिकावे तर लागेल ना. शिकल्या शिवाय थोडीच वकिल बनू शकतो. असे नाही की
साक्षात्कार झाला म्हणजे सुटले. मीरेला साक्षात्कार झाला. याचा अर्थ असा नाही की ती
कृष्णपुरीमध्ये गेली. नवविध भक्ती केल्याने साक्षात्कार होतो. येथे आहे नवविध आठवण.
सन्यासी ब्रह्माज्ञानी, तत्त्वाज्ञानी बनतात. बस, ब्रह्ममध्ये लीन व्हायचे आहे. आता
ब्रह्म तर परमात्मा नाही. आता बाबा समजावतात आपला धंदा इ. शरीर निर्वाहासाठी खुशाल
करा. परंतू स्वत:ला ट्रस्टी (विश्वस्त) समजून, तर उंच पद मिळेल. नंतर ममत्व समाप्त
होईल. हे बाबा घेऊन काय करणार? यांनी तर सर्व काही सोडून दिले ना. घरदार किंवा महल
तर बनवायचा नाहीये. ही घर बनवतात कारण खुप सारी मुले येणार आहेत. आबुरोड पासून
पांडव भवन पर्यंत रांग लागेल. तुमचा आता प्रभाव पडला तर ते तुमचे डोके (माथा खराब)
फिरवतील. मोठा माणूस येतो तर किती गर्दी होते. तुमचा प्रभाव शेवटी पडणार आहे. आता
नाही. बाबांची आठवण करण्याचा अभ्यास करायचा आहे, त्यामुळे पाप नष्ट होतील. असे
आठवणीत शरीर सोडायचे आहे. सतयुगात शरीर सोडाल, तर समजाल एक सोडून दुसरे नवीन घेणार.
येथे तर देह अभिमान किती असतो. फरक आहे ना. यासर्व गोष्टी धारण करुन इतरांना
करावयाच्या आहेत. इतरांनाही स्वत:प्रमाणे हिज्यासारखे बनवायचे आहे. जेवढा पुरुषार्थ
कराल तेवढे उंच पद मिळवाल. हे बाबा समजावतात, हा कुणी साधू महात्मा नाही. हे ज्ञान
खुप मजेशीर आहे. याला चांगल्याप्रकारे धारण करायचे आहे असे नाही, बाबांद्वारे ऐकले
नंतर येथेच राहिले. गीतामध्येही ऐकले ना. म्हणतात सोबत घेऊन चला. तुम्ही या
गोष्टींना अगोदर समजत नव्हते. आता बाबांनी समजावले आहे तेव्हा समजते. अच्छा!
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1.
शिक्षणामध्ये कधीही टाळाटाळ करायची नाही. स्वदर्शन चक्रधारी बनून राहायचे आहे.
हिज्यासारखे बनविण्याची सेवा करायची आहे.
2. खरी कमाई करायची आणि करवून घ्यायची आहे. आपल्या जुन्या सर्व वस्तू बदलायच्या
आहेत. कुसंगापासून स्वत:ची सांभाळ करायचा आहे.
वरदान:-
खज्या आत्मिक
स्नेहाची अनुभूती करवणारे मास्टर स्नेहाचे सागर भव
ज्याप्रमाणे सागर
किनाज्यावर, गेल्यावर शितलतेचा अनुभव होतो, असेच तुम्ही मुले मास्टर स्नेहाचे सागर
बना, तर जो पण आला समोर येईल, ते अनुभव करेल की स्नेहाच्या मास्टर सागराच्या लहरी
स्नेहाची अनुभूती करवत आहेत. कारण आजची दुनिया खज्या आत्मिक प्रेमाची भुकेली आहे.
स्वार्थी स्नेह पाहून-पाहून त्या स्नेहापासून मन उपराम झाले आहे, म्हणून आत्मिक
स्नेहाच्या थोड्याशा क्षणांच्या अनुभूतीला ही जीवनाचा आधार समजतील.
बोधवाक्य:-
ज्ञान धनांनी
भरपुर राहा तर स्थुल धनाची प्राप्ती स्वत: होत राहिल...!!!
अव्यक्त स्थितीचा
अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ :-
आपल्या
प्रत्येक संकल्पाला, प्रत्येक कार्याला अव्यक्त शक्ती, अव्यक्त रुपाद्वारे बदलायचे
आहे. बापदादांना अव्यक्त रुपामध्ये सदैव समोर आणि सोबत ठेवून प्रत्येक संकल्प,
प्रत्येक कार्य करायचे आहे. साथी आणि साथ च्या अनुभवानी बाप समान साक्षी म्हणजे
न्यारे आणि प्यारे (सर्वांना आवडणारे) बनायचे आहे.