ओम शांती:- ही गोष्ट बाबा रोज मुलांना समजतात की, झोपण्यापूर्वी स्वतःचा जमाखर्च पहा की, कोणाला दुःख तर दिले नाही, आणि, किती वेळ बाबाची आठवण केली? मूळ गोष्ट ही आहे. गीतामध्ये पण म्हटले आहे की, आपले मनात पहा आम्ही किती तमोप्रधान पासून सतो प्रधान बनलो आहोत? साऱ्या दिवसात कितीवेळ आपल्या गोड बाबाची आठवण केली ? कोणत्या ही देहधारी ची आठवण करायची नाही .सर्व आत्म्याना सांगितले आहे की, आपल्या बाबाची आठवण करा .आता परत जायचे आहे .कुठे जायचे आहे ? शांतीधाम जाऊन नवीन दुनियेत यायचे आहे. ही तर जुनी दुनिया आहे ना. जेव्हा बाबा येतील तेव्हा स्वर्गाचे दार उघडते .आता तुम्ही मुलं जाणता आम्ही संगमावर आहोत. हे पण आश्चर्य आहे, जे संगमयुगावर नावे मध्ये बसून पण खाली उतरतात. आता तुम्ही संगयुगावर पुरुषोत्तम बनण्यासाठी नावेत येऊन बसले आहात पलीकडे जाण्यासाठी, त्यासाठी जुन्या कलियुगी जगापासून मन काढले पाहिजे .या शरीराद्वारे फक्त अभिनय करायचा आहे. आता तुम्हाला अती आनंदाने परत जायचे आहे. मनुष्य मुक्तीसाठी किती प्रयत्न करतात,परंतु मुक्ती जीवनमुक्तीचा अर्थ समजत नाहीत .शास्त्रातील अक्षर फक्त ऐकले आहेत .परंतु ती काय गोष्ट आहे, कोण देतात, कधी देतात,हे काही पण माहित नाही. तुम्ही मुलं जाणता की, बाबा आले आहेत, मुक्ति आणि जीवनमुक्तीचा वारसा देण्यासाठी, तो पण काही एकदाच नाही,अनेक वेळेत दिला आहे.अनेकवेळा तुम्ही मुक्ती पासून जीवनमुक्ती, मग जीवन बंधनांमध्ये आले आहात.तुम्हाला आता हे समजले आहे की, आम्ही आत्मा आहोत. बाबा आम्हा मुलांना शिक्षण देत आहेत. तुम्ही भक्ती मार्गांमध्ये, दुःखामध्ये आठवण करत होता, परंतु ओळखत नव्हती .आता मी तुम्हाला माझा परिचय दिला आहे की, माझी आठवण कराल तर तुमचे विकर्म विनाश होतील .आतापर्यंत किती विकर्म झाले आहेत, तो आपला हिशोब ठेवल्याने माहित पडेल .जे सेवेमध्ये लागले आहेत, त्यांना माहित पडेल. मुलांना सेवेचा छंद आहे. एकमेकात सल्लामसलत करून, सेवेसाठी निघतात.माणसाचे जिवन हिऱ्या सारखे बनविण्यासाठी .हे किती पुण्याचे कार्य आहे. यामध्ये खर्चाची पण कोणती गोष्ट नाही. फक्त हिऱ्या सारखे बनण्यासाठी बाबांची आठवण करायचे आहे . पुखराज परी, सब्जपरी अशी नावे आहेत,ते तुम्ही आहात .जेवढे आठवणीत राहील तेवढे हिऱ्या सारखे बनाल. कोणी माणिक सारखा, कोणी पुखराज सारखा बनेल . नवरत्न आहेत ना. कोणावर ग्रहचारी बसली तर नवरत्नांची अंगठी घालतात .भक्तीमार्गात फार तोडगे देतात, इथे तर सर्वधर्मा साठी एकच तोडगा आहे,मनमनाभव,कारण भगवान एक आहे .मनुष्यापासून देवता बनण्यासाठी, किंवा मुक्ती जीवनमुक्तीची प्राप्ती करण्यासाठी युक्ती एकच आहे, फक्त बाबाची आठवण करायचीआहे. त्रासाची कोणती गोष्ट नाही .विचार केला पाहिजे, माझी आठवण स्थिर का राहत नाही .साऱ्या दिवसात,एवढी थोडीच आठवण का झाली,? ज्या आठवणी द्वारे आम्ही कायमचे आरोग्यसंपन्न, निरोगी बनणार आहोत,तर का बरे, आपला चार्ट ठेवून, प्रगती करू नये.अनेक आहेत दोन-चार दिवस चार्ट(दिनचर्या) ठेवतात,मग विसरून जातात,कोणाला पण समजून सांगणे, फार सोपे आहे. नवीन जगाला सतयुग जुन्या जगाला कलीयुग म्हटले जाते. कलीयुग जाऊन सत्ययुग येईल, बदल होत आहे. त्यामुळे आम्ही सांगत आहोत.
काही मुलांना हा पण पक्का निश्चय नाही की, हे तेच निराकार बाबा, आम्हाला ब्रह्मा तना मध्ये, येऊन शिकवत आहेत. अरे,बाह्मण आत्मा आहात ना, ब्रह्माकुमार-कुमारी म्हणून घेता, याचा अर्थ काय आहे,वरसा कुठून मिळेल? दत्तक केव्हा होतात? जेव्हा काही प्राप्ती होणार असते. तुम्ही ब्रह्माची मुले, ब्रह्माकुमार- कुमारी का बनले आहात? खरेखुरे बनला आहात का? यामध्ये पण कोणाला संशय आहे का?.जे महान भाग्यशाली मुलं आहेत ते स्त्री-पुरुष एकत्र राहून,भावा भावासारखे राहतात,स्त्री-पुरुषाचे भान राहत नाही.जर पक्के निश्य बुद्धी नसतील,तर स्त्री पुरुषाची दृष्टी बदलण्यामध्ये वेळ लागतो. महान भाग्यशाली मुलं झटक्यात समजतात की मी पण विद्यार्थी आहे,ती पण विद्यार्थी आहे, भाऊ-बहीण झाले आहोत, ही बहादुरी तेव्हा चालू शकेल, जेव्हा स्वतःला आत्मा समजाल. आता आम्ही तर सर्व भाऊ भाऊ आहात. मग ब्रह्माकुमार-कुमारी बनल्याने, भाऊ बहीण होतात. काही तर बंधनमुक्त पण आहेत .तरी पण थोडीफार बुद्धी जात राहते. कर्मातीत अवस्था बनण्यासाठी वेळ लागतो. तुम्हा मुलांना फार खुषी राहिली पाहिजे . कोणते ही झंझट नाही .आम्ही आत्मा आता बाबा जवळ जात आहोत .जुने शरीर, इत्यादी सर्व सोडून,आम्ही किती अभिनय केला,आता चक्र पूर्ण होत आहे. अशा गोष्टी स्वतःबरोबर केल्या पाहिजेत. जेवढ्या गोष्टी करत राहाल, तेवढे आनंदी राहाल आणि स्वतःचे वागणे पण पाहिले पाहिजे की, किती आम्ही लक्ष्मी नारायणाला वरण्याचे लायक बनलो आहोत. बुद्धी द्वारे समजले जाते की, आता थोड्या काळानंतर जुने शरीर सोडायचे आहे,तुम्ही अभिनेते पण आहात ना .स्वतःला अभिनेते समजता ना .पूर्वी समजत नव्हतो. आता हे ज्ञान मिळाले आहे,तर आतून खुशी फार झाली पाहिजे. जुन्या जगापासून वैराग्य आला पाहिजे.
तुम्ही बेहदचे संन्यासी राजयोगी आहात. आम्हाला जुन्या शरीराचा पण बुद्धी द्वारे संन्यास करायचा आहे. आत्मा समजते की,यामध्ये बुद्धि लावायची नाही. बुद्धीने या जुन्या दुनियेचा, जुन्या शरीरा चा संन्यास केला आहे. आता आम्ही आत्मे जात आहोत, परत बाबांना भेटू .ते पण तेव्हा होईल जेव्हा एका बाबाची आठवण कराल.आणखीन कोणाची, आठवण कराल तर स्मृती जरूर येईल, मग शिक्षा पण खावी लागेल, आणि पद पण भ्रष्ट होईल, जी चांगली चांगली मुलं विद्यार्थी असतात ते स्वतःबरोबर शपथ घेतात की,मी शिष्यवृत्ती घेऊनच राहील. तरी इथे पण प्रत्येकाने हे ध्यानात ठेवले पाहिजे की, आम्ही बाबाकडून संपूर्ण राज्य घेऊनच राहू .त्यांचे वागणे पण तसेच असते, पुढे चालून पुरुषार्थ करत करत, वेगात घोडदौड केली पाहिजे. ते तेव्हा होईल तेव्हा रोज रात्रीला स्वतःची अवस्था पहाल. बाबा जवळ प्रत्येकाचा तर समाचार येत आहे ना. बाबा प्रत्येकाला समजू शकतात, कोणाला तर समोरच सांगतात की, तुझ्यामध्ये तसे काही दिसून येत नाही .असे लक्ष्मीनारायण बनण्या सारखा चेहरा दिसून येत नाही. वागणे,खाणे पिणे इत्यादी तर पहा. सेवा कुठे करता ! मग काय बनाल ! मग मनातून त्यांना वाटते- आम्ही काहीतरी करून दाखवू .यामध्ये प्रत्येकाला आपले स्वतंत्र, आपले नशीब बनविण्यासाठी,अभ्यास केला पाहिजे. जर श्रीमता वर नाही चालला,तर एवढे उंच पद पण मिळणार नाही. आता पास झाला नाही, तर कल्प कल्पांतर
होणार,सर्वाना साक्षात्कार होतील.आम्ही कोणते पद प्राप्त करण्याच्या लायकीचे आहोत? स्वतःच्या पदाचा पण साक्षात्कार करत राहाल. सुरुवातीला पण साक्षात्कार होत होते .मग बाबा तो सांगण्यासाठी मनाई करत होते. शेवटी सर्व माहित पडेल की,आम्ही काय बनू?नंतर काही करू शकणार नाहीत. कल्प-कल्पासाठी अशी अवस्था होऊन जाईल .दोन्ही मुकुट,दोन्ही राज्य भाग्य, प्राप्त करू शकणार नाही. आता पण पुरुषार्थ करण्याची संधी खुप आहे. त्रेताच्या अंतापर्यंत १६१०८ ची मोठी माळ बनणार आहे .येथे तुम्ही आले आहातच, नरा पासून नारायण बनण्याचा पुरुषार्थ करण्यासाठी. जेव्हा कमी पदाचा साक्षात्कार होईल, त्यावेळी जशी स्वतःची घृणा येईल. तोंड खाली होईल, मी तर काहीच पुरुषार्थ केला नाही.बाबांनी किती सांगितले की, चार्ट ठेवा, असे करा,त्यामुळे बाबा म्हणतात जी पण मुलं येतात,त्यांचा फोटो काढून ठेवा. पार्टीचा एकत्र फोटो पण काढा .पार्टी घेऊन येताना, मग त्यामध्ये तारीख, फोटो इत्यादी लावून ठेवा .मग बाबा सांगतील त्यातील कोण निघून गेले .बाबा कडे सर्व समाचार तर येतात,तेच सांगतात कि,किती जणांना मायेने ओढून नेले, त्यांचा अंत झाला. मुली पण फार निघून गेल्या, एकदम दुर्गतीला प्राप्त होतात, काही विचारू नका .त्यामुळे बाबा म्हणतात,मुलांनो सावध रहा, माया कोणत्या-ना-कोणत्या रूपात पकडते .कोणाच्या नावा रूपाकडे तर पाहाऊच नका, जरी या डोळ्यांनी पाहता, बुद्धीमध्ये एक बाबाची आठवण ठेवावी,तिसरा डोळा मिळाला आहे की, बाबांनाच पहा आणि आठवण करा. देहअभिमानाला सोडून द्या .असे पण नाही की, डोळे खाली करून कोणा बरोबर बोलायचे आहे. असे पण कमजोर बनू नका .त्यांना पाहून पण बुद्धीचा योग आपल्या अति प्रिय साजनकडे ठेवायचा आहे. या दुनियेला पाहून पण,मनातून समजायचे आहे की, ही तर कब्रिस्तान होणार आहे. या जगा बरोबर काय संबंध ठेवायचा आहे?तुम्हाला ज्ञान मिळत आहे त्याची धारणा करून त्यावर चालावयाचे आहे.
तुम्ही मुलं जेव्हा प्रदर्शनी इत्यादी, समजावता त्यावेळी,हजार वेळा मुखातून बाबा,बाबा निघाले पाहिजे. बाबांची आठवण केल्याने तुमचा खूप फायदा होईल. शिवबाबा
म्हणतात की, माझी एकाची आठवण करा,तर विकर्म विनाश होतील. शिवबाबा ची आठवण करा,तर तमोप्रधान पासून सतो
प्रधान बनाल.बाबा म्हणतात, माझी आठवण करा,हे विसरू नका. बाबाचा आदेश मिळाला आहे, मनमनाभव.बाबांनी सांगितले आहे हा "बाबा" शब्द फार चांगल्या रीतीने घोटत राहा. सारा दिवस बाबा, बाबा करत राहिले पाहिजे .दुसरी कोणती गोष्ट नाही. नंबर एक ची मुख्य गोष्ट ही आहे .प्रथम बाबाला ओळखावे, यातच कल्याण आहे . हे 84 चे चक्र समजणे, तर फारच सोपे आहे. मुलांना प्रदर्शनी मध्ये, समजावण्याचा छंद असला
पाहिजे. जर कोठे वाटते की,मी समजावू शकत नाही,तर म्हणू शकता की, मोठ्या बहिणीला बोलावतो. कारण ही पण पाठशाला आहे ना. यामध्ये कोणी कमी, कोणी जास्त,अभ्यास करतात. या मध्ये देहअभिमान आला नाही पाहिजे. जेथे मोठे सेवा केंद्र आहे, येथे प्रद्रशर्नी पण लावली पाहिजे. चित्र लावले पाहिजेत,स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग. आता स्वर्गाचे द्वार उघडत आहे. भविष्यात होणाऱ्या युद्धा पूर्वीच आपला वरसा घ्या,जसे मंदिरा मध्ये रोज जाणे होते, तसे तुम्ही पाठशाळेत जाता. चित्र लावले असतील, तर समजावणे सहज होईल. प्रयत्न करा आम्ही आमच्या पाठशाळेला चित्रशाळा कसे बनवू?भपका असेल तर मनुष्य पण येतील . वैकुंठाला जाण्याचा रस्ता,एका सेकंदात समजावण्याचा रस्ता.बाबा सांगतात की,तमोप्रधान तर, कोणी वैकुंठाला जाऊ शकत नाही. नवीन दुनियेमध्ये जाण्यासाठी सतोप्रधान बनायचे आहे .यामध्ये कांही पण खर्च नाही. ना कोणत्या मंदिरांमध्ये, किंवा चर्च, इत्यादी, ठिकाणी जाण्याची गरज नाही. आठवण करत-करत पवित्र बनून सरळ गोड घरी जाल. मी खात्री देतो की,तुम्ही अपवित्र पासून पवित्र बनाल. सृष्टी चक्रामध्ये गेट मोठे ठेवले पाहिजे, स्वर्गाचे दार कसे उघडत आहे, किती स्पष्ट आहे. नरकाचे दार बंद होत आहे .स्वर्गा मध्ये नरकाचे नांव असत नाही .कृष्णाची किती आठवण करतात, परंतु हे कोणाला माहित पडत नाही की,ते कधी येतात,काही पण जाणत नाहीत,बाबाला पण ओळखत नाहीत. भगवान आम्हाला परत राजयोग शिकवीत आहेत,हे आठवणीत राहिले तरीपण खूप खुशी होईल .याची पण खुशी राहावी की, आम्ही ईश्वरी पित्याचे विद्यार्थी आहोत. हे विसरले नाही पाहिजे .अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात .आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
- (१) सारा दिवस मुखाद्वारे बाबा बाबा निघाले पाहिजे,एक बाबाची आठवण राहावी, प्रदर्शनी मध्ये समजावताना कमीत कमी हजार वेळा मुखातून वारंवार बाबा, बाबा निघावे.
- (२) या डोळ्यांनी,सर्व काही पाहताना,एका बाबाची आठवण करावी. आपसात बोलताना तिसऱ्या डोळ्याने, आत्म्याला आणि आत्म्याच्या पित्याला, पाहण्याचा अभ्यास करावयाचा आहे.