25-06-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,बेहद्द सुखासाठी तुम्हाला बेहद्द ज्ञान मिळत आहे, तुम्ही परत राजयोगाच्या
शिक्षणा द्वारे राज्य मिळवतात"
प्रश्न:-
तुमचे कुटुंब
कोणत्या गोष्टींमध्ये बिलकुल वेगळे आहे?
उत्तर:-
या ईशवरीय कुटुंबांमध्ये कोणी एक दिवसाचा मुलगा आहे,कोणी आठ दिवसाचा परंतु सर्व
शिक्षण घेत आहेत.बाबाच शिक्षक बनून आपल्या मुलांना शिकवत आहेत.ही वेगळी गोष्ट
आहे.आत्माच शिकते.आत्माच बाबा,बाबा म्हणते,परत मुलांना ८४ जन्माची गोष्ट ऐकवतात.
गीत:-
दूर देशाचे
राहणारे आले परक्याच्या देशात…
ओम शांती।
वृक्षपती वार,त्याचे नाव ठेवले आहे बृहस्पति.हे सन इत्यादी तर वर्षे वर्ष साजरे
करतात.तुम्ही तर प्रत्येक आठवड्याला ब्रहस्पति दिवस साजरा करतात.वृक्षपती किंवा या
मनुष्य सृष्टी रुपी झाडाचे बीजरुप आहेत,चैतन्य आहेत,तेच या झाडाच्या आदी मध्य अंतला
जाणतात आणि दूसरे जे पण वृक्ष इत्यादी सर्व जड आहेत.हे चैतन्य आहेत,याला कल्पवृक्ष
म्हणले जाते. याचे आयुष्य५००० वर्षाचे आहे आणि हे वृक्ष चार भागांमध्ये आहे.
प्रत्येक गोष्ट चार भागांमध्ये असते.ही दुनिया पण चार भागांमध्ये आहे. आता या जुन्या
दुनिये चा अंत आहे. दुनिया खूप मोठी आहे,हे ज्ञान कोणत्या मनुष्यमात्राच्या
बुद्धीमध्ये नाही.हे नवीन दुनिये साठी नवीन शिक्षण आहे आणि परत नवीन दुनियेचा राजा
बनण्यासाठी किंवा आदी सनातन देवी देवता बनण्यासाठी,शिक्षण पण नवीन आहे. भाषा तर
हिंदी आहे ना.बाबानी समजावले आहे,जेव्हा दुसरी राजाई होते,तर त्यांची भाषा वेगळी
होते. सतयुगा मधे कोणती भाषा असेल? तेही मुलं थोडे थोडे जाणतात.पुढे चालून मुली
ध्यानामध्ये जाऊन सांगत होते,तेथे काही संस्कृत नाही.संस्कृत तर येथे आहे ना.येथे
आहे ते परत तेथे होऊ शकत नाही.तर मुलंजाणतात, हे वृक्षपती आहेत.त्यांना पिता,झाडाचे
रचनाकार पण म्हणतात.हे चैतन्य बीजरुप आहेत.ते सर्व जड असतात.मुलांना सृष्टीच्या आधी
मध्य अंतला पण जाणायला पाहिजे ना.या वेळेत ज्ञान नसल्यामुळे मनुष्यांना सुख नाही.हे
बेहदचे ज्ञान आहे,ज्याद्वारे बेहदचे सुख मिळते. हद्दच्या ज्ञानामुळे काग विष्टा
सारखे सुख मिळते.तुम्ही जाणता सुखासाठी,आता परत पुरुषार्थ करत आहात.हे परत अक्षर
फक्त तुम्हीच ऐकता.तुम्हीच परत मनुष्यापासून देवता बनण्यासाठी राजयोगाचे शिक्षण
प्राप्त करत आहात.हे पण तुम्हीच जाणतात,ज्ञानाचे सागर पिता निराकार आहेत.निराकार
मुलं पण आहेत परंतु सर्वांना आपापले शरीर आहे.याला अलौकिक जन्म म्हटले जाते.दुसरे
कोणते मनुष्य असे जन्म घेऊ शकत नाहीत.जसे हे घेतात आणि यांच्या पण वानप्रस्थ
अवस्थांमध्ये प्रवेश करतात.मुलांना सन्मुख बसून समजवतात,आणखी कोणत्या आत्म्यांना
मुलं-मुलं म्हणू शकत नाहीत.कोणत्या पण धर्माचे असू द्या,जाणतात शिवबाबा आम्हा
आत्म्याचे बाबा आहेत,तर ते जरूर मुलं मुलंच म्हणतील.बाकी कोणत्याही मनुष्य आत्म्याला
ईश्वर म्हणू शकत नाहीत,बाबा म्हणू शकत नाहीत.तसे तर गांधींना पण बापू म्हणत
होते,शहराच्या महापौरांना पण पिता म्हणतात,परंतु ते पिता सर्व देहधारी झाले.तुम्ही
जाणतात, आमच्या आत्म्यांना बाबा शिकवत आहेत.बाबा घडीघडी म्हणतात, स्वतःला आत्मा
समजा.ते पिता येऊन आत्म्यांना शिकवतात.हे पण ईश्वरीय कुटुंब आहे.इतके असंख्य मुलं
बाबांचे आहेत.तुम्ही पण म्हणता बाबा आम्ही आपले बनलो आहोत. तुम्ही मुलं झाले
ना,म्हणतात बाबा मी एक दिवसाचा मुलगा आहे,आठ दिवसाचा मुलगा आहे,एक महिन्याचा मुलगा
आहे.प्रथम मुलगा जरूर लहान असेल.जरी दोन दिवसाचा मुलगा आहे परंतु कर्मेंद्रिय तर
मोठे आहेत ना,म्हणून सर्व मोठ्या मुलांना शिक्षण घ्यायला पाहिजे.जे पण येतात
सर्वांना बाबा शिकवतात.तुम्ही पण शिकत आहात.बाबांचे मुलं बनले परत बाबा
समजवतात,८४जन्म कसे घेतले? बाबा म्हणतात मी अनेक जन्माच्या अंत मध्ये,यांच्या मध्ये
प्रवेश करतो आणि परत शिकवतो. मुलं जाणतात,येथे मोठ्यात मोठ्या शिक्षकां जवळ आलो
आहोत. ज्याद्वारे अनेक शिक्षक निघाले आहेत,ज्यांना पंडे म्हटले जाते.ते पण सर्वांना
शिकवत राहतात.प्रथम तर हे समजावयचे आहे की, दोन पिता आहेत.एक लौकिक दुसरे
पारलौकिक.मोठे तर जरुर पारलौकिक झाले ना.त्यांना भगवान म्हटले जाते.तुम्ही जाणतात
आता आम्हाला पारलौकिक पिता मिळाले आहेत आणि कोणाला माहिती नाही, हळूहळू जाणत
जातील.तुम्ही मुलं जाणता,आम्हाला बाबा शिकवत आहेत.आम्ही आत्मेच एक शरीर सोडून दुसरे
घेतो.उच्च ते उच्च देवता बनतो.उच्च ते उच्च बनण्यासाठी आलो आहोत.अनेक मुलं चालता
चालता उच्चशिक्षण पण सोडून देतात.कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये संशय येतो किंवा
मायाचे वादळ सहन करू शकत नाहीत किंवा काम महाशत्रू द्वारे हार होते,या कारणामुळे
ज्ञानयोग सोडतात.काम महाशत्रू मुळे मुलांना खूप सहन करावे लागते.बाबा म्हणतात,तुम्ही
माताच कल्प कल्प बोलवत आले आहात.बाबांना म्हणतात बाबा आम्हाला विकारी होण्यापासून
वाचवा.बाबा म्हणतात आठवणी शिवाय दुसरा कोणता मार्ग नाही,आठवणी द्वारेच शक्ती मिळत
जाईल.माया बलवानची शक्ती कमी होत जाईल,परत तुम्ही मुक्त बनाल. असे अनेक बंधनापासून
मुक्त होऊन येतात,परत अत्याचार होणे बंद होते, परत येऊन शिवबाबा कडून ब्रह्मा द्वारे
गोष्टी करतात.ही पण सवय लागायला पाहिजे.बुद्धीमध्ये राहायला पाहिजे,आम्ही शिवबाबा
कडे जात आहोत.ते या ब्रह्मा तनामध्ये येतात. आम्ही शिवबाच्या समोर बसलो आहोत,आठवणी
द्वारेच विकर्म विनाश होतील.स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे.हेच
शिक्षण मिळते.बाबांना भेटण्यासाठी येतात,तरीही स्वतःला आत्मा समजा,आत्मभिमानी भव.हे
ज्ञान आत्ताच तुम्हाला मिळते,हे कष्ट आहेत.भक्तिमार्गा मध्ये तर खूप वेद ग्रंथ
इत्यादी वाचत आले आहात.येथे तर एकच आठवणीचे कष्ट घ्यायचे आहेत.खूप सहज ते सहज आणि
कठीण ते कठीण पण आहे.बाबांची आठवण करणे यापेक्षा दुसरी सहज कोणती गोष्ट असू शकत नाही.
मुलगा झाला आणि मुखाद्वारे बाबा बाबा निघते,मुलीच्या मुखाद्वारे माता
निघते.आत्म्याने स्त्रीचे शरीर धारण केले आहे,मुलगी मातेकडे जाते.मुलगा सहसा
पित्याची आठवण करतो कारण वारसा मिळतो.आता तुम्ही सर्व मुलं आहात,तुम्हाला वारसा
पित्याकडून मिळतो.आत्म्याला पित्याकडून वारसा मिळतो,आठवणी द्वारे.देह अभिमानी राहीले
तर वारसा मिळवणे कठीण होईल.बाबा म्हणतात मी मुलांनाच शिकवतो.मुलं पण जाणतात आम्हा
मुलांना शिवपिता शिकवत आहेत.या गोष्टी बाबांच्या शिवाय कोणी सांगू शकत
नाही.त्यांच्या सोबतच भक्तिमार्गा मध्ये तुमचे प्रेम होते.तुम्ही सर्व सजनी
होत्या,त्या साजनचे.सारी दुनिया सजनी आहेत,त्या साजनच्या. परमात्माला सर्व परमपिता
म्हणतात. पित्याला साजन म्हटले जात नाही. बाबा समजवतात,तुम्ही भक्तिमार्ग मध्ये
सर्व सजनी होत्या.आता पण खूप आहेत परंतु परमात्मा कोणाला म्हटले जाते,यामध्ये खूप
संभ्रमित आहेत.गणेश हनुमान इत्यादी ला पण परमात्मा म्हणून एकदम संभ्रमित झाले आहेत,
शिवाय एकाच्या कोणी ठीक करू शकत नाही,कोणाचे शक्ती नाही.बाबा मुलांना समजवतात,
मुलांनी परत क्रमानुसार पुरुषार्था प्रमाणे समजतात आणि दुसऱ्यांना समजून
सांगण्याच्या लायक बनतात. राजधानी स्थापन होत आहे,हुबेहूब कल्पपूर्व सारखीच तुम्ही
शिकत आहात,परत प्रारब्ध नवीन दुनिया मध्ये मिळेल,त्याला अमरलोक म्हटले जाते.तुम्ही
काळा वरती विजय मिळवतात,तेथे कधी अचानक मृत्यू होत नाही,नावच स्वर्ग आहे.तुम्हा
मुलांना या ज्ञानामध्ये खुशी व्हायला पाहिजे.पित्याच्या आठवणी द्वारे,पित्याच्या
संपत्तीची आठवण येते.सेकंदामध्ये सर्व अविनाशी नाटकाचे ज्ञान बुद्धी मध्ये येते.मूळ
वतन,सूक्ष्म वतन,८४ चे चक्र,बस.हे नाटक सर्व भारता वरतीच बनले आहे बाकी सर्व उपशाखा
आहेत.बाबा ज्ञान पण तुम्हाला ऐकवतात.तुम्हीच उच्च ते उच्च परत कनिष्ट बनतात. दुहेरी
ताज असणारे राजा,परत बिलकुलच गरीब बनतात.आता भारत देश गरीब आहे,प्रजाचे प्रजा वरती
राज्य आहे.सतयुगा मध्ये दुहेरी मुकुटधारी महाराजा महाराणीचे राज्य होते.सर्व जण
मानतात,आदी देव ब्रह्मांचे नावं खूप ठेवले आहेत,त्यांना महावीर पण म्हणतात,हनुमान
ला पण महावीर म्हणतात.वास्तव मध्ये तुम्ही मुलंच खरेखुरे महावीर हनुमान आहात,कारण
तुम्ही योगामध्ये इतके राहतात,जे मायेचे कितीही वादळ आले तरी तुम्हाला अस्थीर करू
शकत नाहीत.तुम्ही महावीरचे मुलं महावीर बनले आहात,कारण तुम्ही मायेला जिंकत आहात. ५
विकार रुपी रावणावर प्रत्येक जण जिकंत आहेत.एका मनुष्याची गोष्ट नाही तुम्हा
प्रत्येकाने धनुष्य तोडायचे आहे म्हणजेच मायावरती विजय मिळवायचा आहे.यामध्ये लढाई
इत्यादीची कोणतीच गोष्ट नाही.युरोपवासी कसे लढतात,भारत मध्येच कौरव आणि यौवनांची
लढाई आहे,गायन पण आहे रक्ताच्या नद्या वाहतात,परत दुधाच्या नद्या पण वाहतात.विष्णूला
क्षिरसागर मध्ये दाखवतात, लक्ष्मी नारायण पारसनाथ आहेत,त्यांचे परत नेपाळ मध्ये
पशुपतिनाथ नाव ठेवले आहे. एकाच विष्णूचे दोन रूप पारसनाथ पारसनाथीनी.ते पशुपतीनाथपती
पशुपतीनाथ पत्नी.त्यामध्ये विष्णूचे चित्र बनवतात.तलाव पण बनवतात. आता तलावांमध्ये
दूध कुठून आले. मोठ्या दिवशी तलावामध्ये दूध टाकतात,परत दाखवतात क्षिरसागर मध्ये
विष्णू विश्राम करत आहेत,अर्थ काहीच नाही.चारर्भुजा वाला मनुष्य तर कोणी असत नाही.
आता तुम्ही मुलं समाजसेवक आहात,आत्मिक पित्याची मुलं आहात ना.बाबा सर्व गोष्टी
समजवतात,यामध्ये काहीच संशय यायला नाही पाहिजे.संशय म्हणजे मायचे वादळ.तुम्ही मला
बोलवतात, हे पतितपावन या,येऊन आम्हाला पावन बनवा.बाबा म्हणतात,माझीच आठवण करा तर
तुम्ही पावन बनाल. ८४ च्या चक्राची पण आठवण करायची आहे.बाबांना म्हटले जाते
पतितपावन,ज्ञानाचे सागर,दोन गोष्टी झाल्या ना.पतिताला पावन बनवतात आणि ८४ च्या
चक्राचे ज्ञान ऐकवतात.हे पण तुम्ही मुलंच जाणतात,८४ चे चक्र चालत राहते त्याचा अंत
होऊ शकत नाही.हे पण तुम्ही मुलं क्रमानुसार पुरुषांप्रमाणे जाणतात.बाबा खूप गोड
आहेत, त्यांना पतींचे पती पण म्हटले जाते. पिता पण आहेत.आता बाबा म्हणतात,माझ्या
द्वारे तुम्हा मुलांना खूप मोठा वारसा मिळतो,परंतु अशा पित्याला पण सोडचिठ्ठी
देतात.हे पण अविनाश नाटकांमध्ये नोंद आहे. ज्ञानयोग सोडून देतात म्हणजेच सोडचिठ्ठी
देतात.किती बेसमज आहेत.जे समजदार आहेत,ते सहज सर्व गोष्टीला समजून दुसर्यांना पण
शिकवू लागतात.ते तुरंत निर्णय घेतील,त्या शिक्षणाद्वारे काय मिळते आणि या
शिक्षणाद्वारे काय मिळते. कोणते शिक्षण घ्यायला पाहिजे. बाबा मुलांना विचारतात,मुलं
समजतात,हे शिक्षण तर फार चांगले आहे.तरीही म्हणतात काय करायचे, लौकिक शिक्षण घेणार
नाहीत,तर मित्र संबंधी इत्यादी नाराज होतील. बाबा म्हणतात दिवसेंदिवस वेळ खूप कमी
होत जात आहे,इतके शिक्षण घेऊ शकणार नाहीत.खूप मोठ्या प्रमाणात तयारी होत
आहेत,प्रत्येक प्रकारची तयारी होत आहे ना. दिवसेंदिवस एक दोघांमध्ये दुश्मनी वाढत
जाते.असे म्हणतात अशा गोष्टी बनवल्या आहेत,जे एकदम सर्वांना नष्ट करू.तुम्ही मुलं
जाणता वैश्विक नाटका नुसार आत्ताच लढाई लागू शकत नाही.राजाईची स्थापना होणार
आहे,तोपर्यंत आम्ही पण तयारी करत आहोत.हे पण तयारी करत राहतात.तुमचा अंत काळामध्ये
खूप प्रभाव निघेल,गायन पण केले जाते,अहो प्रभू तेरी लीला अपरम-अपार.यावेळेतील गायन
आहे.हे पण गायन आहे,तुमची गत मत वेगळी आहे.सर्व आत्म्यांची भूमिका वेगळी आहे.आता
बाबा तुम्हाला श्रीमत देत आहेत की, माझीच आठवण करा,तर विकर्म विनाश होतील.कुठे
श्रीमत,कुठे मनुष्याचे मत,खूपच अंतर आहे. तुम्ही जाणतात,विश्वामध्ये परमपिता
परमात्मा च्या शिवाय कोणी शांती करू शकत नाही.१००% पवित्रता,सुख शांती ५००० वर्षा
प्रमाणेच,वैश्विक नाटका नुसार स्थापन करत आहेत,कसे ते येऊन समजून घ्या.तुम्ही मुलं
पण मदतगार बनतात,जे खूप मदत करतील ते विजय माळेचे दाने बनतात.तुम्हा मुलांचे नाव पण
खूप रमणीक ठेवले होते,त्या नावाची यादी पाहायलाच पाहिजे.तुम्ही भट्टीमध्ये
होते,घरदार सोडून बाबांचे बनले होते.एकदम भट्टीमध्ये बसले होते,अशी पक्की भट्टी
होती,जे आत मध्ये कोणी येऊ शकत नव्हते.जेव्हा बाबा चे बनले तर ते नाव जरूर असायला
पाहिजे. सर्वकाही समर्पित केले म्हणून नावं पण ठेवली होती,आश्चर्य आहे ना. बाबांनी
सर्वांची नावं ठेवली.अच्छा. गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या
मुलांना,मातपिता,बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक
मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) कोणत्याही
गोष्टींमध्ये संशय बुद्धी बनायचे नाही.मायेच्या वादळाला महावीर बनून पार करायचे आहे.
अशाप्रकारे योगामध्ये राहा,जे मायाचे वादळ अस्थिर करणार नाही.
(२) समजदार बनून,आपले जीवन ईश्वरी सेवेमध्ये लावायचे आहे.खरेखुरे आत्मिक समाजसेवक
बनायचे आहे. आत्मिक शिक्षण घ्यायचे आहे आणि हे शिक्षण दुसर्यांना पण द्यायचे आहे.
वरदान:-
संकल्प रुपी
बिजाला, कल्याणाच्या शुभ भावने द्वारे भरपूर करणारे विश्व कल्याणकारी भव.
जसे साऱ्या वृक्षाचे
सार बीजामध्ये असते,तसेच संकल्प रुपी बीज प्रत्येक आत्म्याच्या प्रति,प्रकृतीच्या
प्रति,शुभ भावना असणारे हवे. सर्वांना बाप समान बनवण्याची भावना,निर्बल ला बलवान
बनवण्याची भावना,दुखी अशांत आत्म्याला नेहमी सुख-शांती बनवण्याच्या भावनेचा रस किंवा
सार प्रत्यक्ष संकल्पा मध्ये भरलेला हवा. कोणताही संकल्प रुपी बीज सार मधून
खाली,म्हणजेच व्यर्थ जायला नको.कल्याणाच्या भावना द्वारेच समर्थ हवे,तेव्हा म्हणाल
बाप समान, विश्व कल्याणकारी आत्मा.
बोधवाक्य:-
मायेच्या झंझट
पासून घाबरण्याच्या ऐवजी परमात्मा मिलनाचा आनंद घेत रहा.