02-12-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोडमुलांनो,विनाशाच्याअगोदरसर्वांनाबाबांचापरिचयद्या,
धारणाकरूनदुसऱ्यांनापणसमजावूनसांगा, तेव्हाचउच्चपदमिळूशकेल.
प्रश्न:-
विद्यार्थ्यांनाबाबांच्याकोणत्यासूचनाआहेत?
उत्तर:-
तुम्हाला सूचना
आहेत एका बाबांचे बणुन दुसऱ्या सोबत मन लावायचे नाही, प्रतिज्ञा करून पतीत बनायचे
नाही.तुम्ही असे संपूर्ण पावन बना,ज्यामुळे पिता आणि शिक्षकाची स्वतः निरंतर आठवण
येत राहील. एका बाबांशी स्नेह ठेवा त्यांचीच आठवण करा तर तुम्हाला खूप शक्ती मिळत
राहील.
ओम शांती।
आत्मिक पिता मुलांना समजावत आहेत,तेव्हाच समजावू शकतात जेव्हा हे शरीर आहे.सन्मुखच
समजावून सांगतात.जे सन्मुख समजवले जाते,परत ते मुरली द्वारा सर्वांच्या जवळ
जाते.तुम्ही इथे सन्मुख ऐकण्यासाठी आले आहेत. बाबा आत्म्यांना ऐकवतात,आत्मा आत्माच
सर्व काही करते या शरीराद्वारे, म्हणून प्रथम स्वतःला आत्म जरूर समजायचे आहे. गायन
पण आहे आत्म परमात्मा वेगळे राहिले खूप काळ.सर्वात प्रथम बाबांपासून कोण दुरावतात
आणि येथे अभिनय करण्यासाठी येतात. तुम्हाला विचारतात किती वेळ तुम्ही बाबा पासून
वेगळे दूर राहिले आहात. तर तुम्ही म्हणाल पाच हजार वर्ष,पूर्ण हिशेब आहे ना.तुम्हा
मुलांना माहिती आहे,कसे नंबरानुसार येत राहतात. बाबा जे परमधाम मध्ये होते, ते पण
या सृष्टी वरती आले आहेत,तुम्हा सर्वांची बॅटरी चार्ज करण्यासाठी.आत्ता बाबांची
आठवण करायचे आहे.आत्ता तर बाबा सन्मुख आहेत.भक्तिमार्ग मध्ये बाबांच्या कर्तव्याची
माहिती नव्हती,नाव, रूप, देश, काळ जाणत नव्हते. तुम्हाला तर नाव रूप देश काळ
सर्वांची माहिती झाली आहे. तुम्ही जाणतात बाबा या रथा द्वारे आम्हाला सर्व रहस्य
समजावत आहेत.रचनाकार आणि रचनेच्या आदी,मध्य अंत चे रहस्य समजले आहे,या खूपच सूक्ष्म
गोष्टी आहेत.या मनुष्य सृष्टी रुपी झाडाचे बीजरूप बाबाच आहेत.ते येथे जरुर
येतात.जरुर नवीन दुनिया स्थापन करणे त्यांचेच काम आहे,असे नाही की परमधाम मध्ये
बसून स्थापना करतील. तुम्ही मुलं जाणतात बाबा या तना द्वारे आम्हाला सन्मुख समजावत
आहेत.हा पण बाबांचा स्नेह आहे ना. दुसऱ्या कोणाला ही त्यांच्या आत्मचरित्राची माहिती
नाही.गीता देवी-देवता धर्माचा ग्रंथ आहे, हे पण तुम्ही जाणतात. या ज्ञानाच्या नंतर
विनाश जरूर होणार आहे. जे पण धर्म संस्थापक येतात ते आल्यानंतर विनाश होत नाही,
विनाशाची हीच वेळ आहे. यासाठी तुम्हाला जे ज्ञान मिळते,ते परत नष्ट होईल. तुम्हा
मुलांच्या बुद्धीमध्ये या सर्व गोष्टी आहेत. तुम्ही रचनाकार आणि रचनेला जाणले
आहे.दोन्ही अनादी आहेत,जे चालत राहतात.बाबांची संगम युगावरच येण्याची भूमिका
आहे.भक्ती अर्धा कल्प चालते, ज्ञान चालत नाही. ज्ञानाचा वारसा अर्धा कल्प साठी मिळतो.
ज्ञान तर एकाच वेळेस संगम युगावरती मिळते. हा राजयोगाचा वर्ग तुमच्यासाठी एकाच वेळ
चालतो,या गोष्टी चांगल्या रीतीने समजून परत दुसऱ्यांना पण समजून सांगायच्या आहेत.
सर्व सेवा करण्यावरतीच अवलंबून आहे. तुम्ही जाणतात पुरुषार्थ करून आता नवीन दुनिया
मध्ये जायचे आहे.धारणा करून दुसऱ्यांना पण समजून सांगायचे आहे.यावरती तुमचे पद
अवलंबून आहे. विनाशाच्या पूर्व सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे आणि रचना च्या
आदी मध्य अंतचा परिचय द्यायचा आहे. तुम्ही बाबांची आठवण करता,त्यामुळे जन्मजन्मांतर
चे पाप नष्ट होतात.जेव्हा बाबा शिकवत आहेत तर आठवण जरूर करायची आहे.शिकवणाऱ्या सोबत
योग राहतो ना. शिक्षक शिकवतात तर त्यांच्यासोबत योग राहतोच.योगा शिवाय शिकतील कसे.
योग म्हणजे शिकवणाऱ्यांची आठवण. हे पिता पण आहेत, शिक्षक पण आहेत आणि सद्गुरू पण
आहेत.तिन्ही रूपा द्वारे पूर्णपणे आठवण करावी लागते.हे सद्गुरु तुम्हाला एकाच वेळेस
भेटतात, ज्यांच्या द्वारे सद्गगती होते.बस परत गुरुची पद्धत नष्ट होते आणि शिक्षकाची
पद्धत चालू होती.सदगती मिळाली ना. निर्वाण धाम मध्ये तुम्ही प्रत्यक्षात जातात, परत
आपल्या वेळेवर भूमिका करण्यासाठी याल. मुक्ती जीवन मुक्ती दोन्ही तुम्हाला मिळते.
मुक्ती पण जरूर मिळते,थोड्यावेळासाठी घरी जाऊन रहाल. येथे तर शरीरा द्वारे भूमिका
करावी लागते. अंतच्या काळात सर्व कलाकार येतील, नाटक जेव्हा पूर्ण होते तेव्हा सर्व
कलाकार स्टेजवरती येतात. आत्ता पण सर्व कलाकार स्टेजवर एकत्रित झाले आहेत. खूपच
घमसान आहे,सतयुगाच्या सुरुवातीला नव्हते. आता तर खूपच अशांती आहे. जसे बाबांना
सृष्टीचक्राचे ज्ञान आहे,तसेच मुलांना पण ज्ञान आहे.ज्याला हे ज्ञान आहे आमचे झाड
कसे वृद्धी होऊन, परत नष्ट होते. आता तुम्ही नवीन दुनियाचे कलम लावण्यासाठी बसले
आहात किंवा आदी सनातन देवी-देवता धर्माचे कलम लावतात. तुम्हाला माहिती आहे
लक्ष्मीनारायण ने कसे राज्य मिळवले.तुम्ही जाणतात आम्ही आत्ता नवीन दुनियाचे
राजकुमार बनत आहोत. त्या नवीन दुनिये मध्ये राहणारे सर्व, स्वतःला मालकच म्हणतील
ना. जसे आत्ता पण म्हणतात भारत आमचा देश आहे तुम्ही समजता आम्ही संगम युगा मध्ये
आहोत, शिवालय मध्ये जाणार आहोत,बस आत्ता गेलो की गेलो.आम्ही जाऊन शिवायचे मालक बनू.
तुमचे मुख्य उद्देश हेच आहे.यथा राजा राणी,तथा प्रजा सर्व शिवालय चे मालक बनतात.
बाकी राजधानीमध्ये वेगवेगळे पद तर आहेतच.तेथे वजीर कोणी नसतो.जेव्हा पतीत होतात
तेव्हाच वजीर असतात.लक्ष्मीनारायण किंवा राम-सीताचे वजीर कधी ऐकले नाही कारण ते
सतोप्रधान पावन बुद्धीचे आहेत. ते जेव्हा पतित बनतात तेव्हा राजा राणी एक वजीर, मत
देण्यासाठी ठेवतात. आता तर पहा अनेकानेक वजीर आहेत. तुम्ही मुलं जाणतात हा खूपच
आनंदाचा खेळ आहे. खेळामुळे नेहमी आनंदच होतो,सुख पण असते दुःख पण असते.या बेहदच्या
खेळाला तुम्ही मुलंच जाणतात,यामध्ये रडण्याची मारण्याची आवश्यकता नाही.गायन पण आहे
झालेल्या गोष्टीला तुम्ही विसरा, हे पूर्वनियोजित नाटक आहे. हे नाटक फक्त तुमच्या
बुद्धी मध्ये आहे.आम्ही या नाटका मधील कलाकार आहोत. आम्ही ८४ जन्माची भूमिका बरोबर
निभावली आहे.जे ज्या जन्मांमध्ये जे कार्य करत आले आहेत,तेच परत करत राहतील.
आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी तुम्हाला हेच सांगितले होते की, तुम्ही स्वतःला आत्मा
समजा.गीतेमध्ये पण हे अक्षर आहेत.तुम्ही जानता बरोबर,आदी सनातन देवी देवता धर्म
जेव्हा स्थापन झाला होता, त्यावेळेस बाबा म्हणले होते, सर्व धर्म सोडून स्वतःला
आत्मा समजा आणि मज पित्याची आठवण करा.मन मना भव चा अर्थ पण बाबांनी चांगला समजवला
आहे.भाषा पण हीच आहे.येथे तर पहा अनेक भाषा आहेत, भाषा वरती खूप गोंधळ होतो. भाषा
शिवाय काम चालू शकणार नाही.अशा अशा भाषा शिकून येतात ज्यामुळे मातृभाषाच नष्ट
होते.जे जास्ती भाषा शिकतात त्यांना बक्षीस पण मिळते.जेवढे धर्म तेवढ्या भाषा
आहेत.स्वर्गामध्ये तुम्ही जाणता, आपली एकच भाषा असेल. येथे तर शंभर दीडशे
किलोमीटरवर एक भाषा होते. तेथे तर एकच भाषा असेल.या सर्व गोष्टी बाबा सन्मुख समजावत
आहेत तर,त्या पित्याची आठवण करत राहा. शिवबाबा समजवतात ब्रह्म द्वारे, रथ तर जरूर
पाहिजे ना. शिव बाबा आमचे पिता आहेत. बाबा म्हणतात माझी तर सर्वच मुलं आहेत. बाबा
यांच्याद्वारे शिकवतात ना.शिक्षकाशी कधी गळाभेट करतात का.बाबा तर तुम्हाला
शिकवण्यासाठी आले आहेत.राजयोग शिकवतात तर शिक्षक झाले ना. तुम्ही विद्यार्थी आहात,
विद्यार्थी कधी शिक्षकाशी गळाभेट करतात का.एका बाबांचे बनून दुसऱ्यांशी मन लावायचे
नाही.
बाबा म्हणतात मी तुम्हाला राजयोग शिकवण्या साठी आलो आहे.तुम्ही शरीरधारी, मी वरती
राहणार आहे.मुलं म्हणतात, बाबा पावन बनवण्यासाठी या, म्हणजेच तुम्ही पतित आहात
ना,परत मला कसे भेटू शकता.प्रतिज्ञा करून परत पतित बनतात. जेव्हा एकदम पावन बनाल
तेव्हा अंत काळात आठवण पण राहील, शिक्षकाला गुरूंना आठवण करत राहाल.आता तर खराब
बणुन विकार मध्ये जातात.विकारी बनतात तर शंभर पटीने दंड मिळतो. हे ब्रह्म दलालाच्या
रूपामध्ये भेटले आहेत.शिव बाबांची आठवण करायची आहे.ब्रह्मा बाबा म्हणतात मी शिव
बाबांचा मुरब्बी मुलगा आहे, तरीही मी बाबांशी गळा भेट करु शकत नाही. तुम्ही तरी या
शरीरा मध्ये भेटतात. मी त्यांना कसे भेटू शकतो.बाबा काय म्हणतात, मुलांनो तुम्ही
एकाच बाबांची आठवण करा, त्यांच्याशी स्नेह ठेवा.आठवणी द्वारे खूप शक्ती मिळते. बाबा
सर्वशक्तिमान आहेत. बाबा द्वारे तुम्हाला खुप शक्ती मिळत आहे,त्यामुळे खूप बलवान
बनतात. तुमची राजधानी कोणीही जिंकू शकणार नाही.रावण राज्यच नष्ट होते,दुःख देणारे
तेथे कोणीच नसतात.त्याला सुखधाम म्हटले जाते.रावण सर्व विश्वाला दुःख देणारा आहे.
जनावरं पण दुःखी आहेत.स्वर्गामध्ये तर जनावरं पण आपसा मध्ये प्रेमाने राहतात. येथे
तर प्रेमच राहिले नाही. तुम्ही मुलं जाणता अविनाश नाटक कसे फिरत राहते. याच्या आदी
मध्य अंतचे रहश्य बाबाच समजतात. कोणी चांगल्या रीतीने, कोणी कमी शिकतात, तसे तर
सर्वच शिकत आहेत.सारी दुनिया पण शिकेल, म्हणजेच बाबांची आठवण करेल. बाबांची आठवण
करणे हे पण शिक्षण झाले ना. त्या पित्याची सर्व आठवण करतात,तेच सर्वांचे सद्गगती
दाता आहेत,सर्वांना सुख देणारे आहेत. बोलतात पण, तुम्ही येऊन आम्हाला पावन बनवा, तर
जरुर पतित झाले ना.विकारीला,निर्विकारी बनवण्यासाठी बाबा येतात.पुकारतात पण, हे
अल्लाह येऊन आम्हाला पावन बनवा,त्यांचा धंदाच हा आहे,म्हणून बोलवतात. तुमची भाषा पण
बरोबर पाहिजे. ते लोक अल्लाह म्हणतात,दुसरे लोक म्हणतात गाँड.ईश्वर गॉडफादर म्हणजे
ईश्वरीय पिता पण म्हणतात.अंतकाळात येणाऱ्या मनुष्याची बुद्धी तरीही चांगली आहे,
त्यांना एवढे दुःख मिळत नाही.तर तुम्ही आत्ता सन्मुख आहात,काय करत आहात.बाबांना
भ्रकुटी मध्ये पाहतात. बाबा परत तुमच्या भ्रकुटी मध्ये पाहतात.ज्यांच्यामध्ये मी
प्रवेश करतो,त्यांना पाहू शकतो? ते तर बाजूला बसले आहेत.या खूपच समजण्याच्या गोष्टी
आहेत.हे पण समजतात, आमच्या बाजूला बसल्या आहेत तुम्ही म्हणत आम्ही दोघांना समोर
पाहत आहोत बाप आणि दादा दोघा आत्म्यांना तुम्ही पाहत आहात. तुमच्यामध्ये ज्ञान
आहे,बापदादा कुणाला म्हणतात?आत्म समोर बसली आहे.भक्तिमार्ग मध्ये तर डोळे बंद करून
ऐकतात, शिक्षणामध्ये असे थोडेच होते. शिक्षक आले तर पाहावे लागेल ना.हे पण पिता पण
आहेत, शिक्षक पण आहेत, तर समोर पाहायचे आहे. समोर बसले आहेत आणि डोळे बंद झाले,
जांभळ्या देत राहिले, असे शिक्षण होत नाही. विद्यार्थी शिक्षकाला जरूर पाहत राहतील,
नाही तर शिक्षक म्हणतील हे डुलक्या खात आहेत. हे भांग घेऊन आले आहेत, की काय?
तुमच्या बुद्धी मध्ये आहे बाबा या तना मध्ये आहेत, मी बाबांना पाहत आहे. बाबा
समजवतात हा काही साधारण वर्ग नाही.शाळेमध्ये कोणीच डोळे बंद करून बसत नाहीत.दुसऱ्या
सत्संगाला शाळा म्हटले जात नाही, जरी गीता ज्ञान ऐकवतात परंतु त्यांना शाळा म्हटले
जात नाही. ते काही पितात थोडेच आहेत, जे त्यांना पाहायचे आहे. कोणी कोणी शिवाचे
भक्त असतात,तर शिवाचीच आठवण करतात,कानाद्वारे कथा ऐकत राहतात. शिवाची भक्ती करतात
तर शिवाचीच आठवण करावी लागेल ना.कोणत्याही सत्संगामध्ये प्रश्न उत्तर इत्यादी नसतात,
ते येथेच असतात. येथे तुमची कमाई पुष्कळ होत आहे. कमाई मध्ये कधीच जांभळ्या येऊ शकत
नाहीत.धन मिळते तर खुशी होते. जांभळ्या देणे म्हणजे दुःखाची लक्षण आहेत.आजारी असेल
किंवा दिवाऴ निघाल असेल तर जांभळ्या देत राहतील. खूप पैसे मिळत असतील तर कधीच
जांभळ्या येणार नाहीत. बाबा पण व्यापारी आहेत,रात्री जहाज येत होते तर रात्रभर जागे
राहावे लागत होते. कोणत्या कोणत्या बेगम रात्री येतात,तर फक्त महिलांसाठी दुकान उघडे
ठेवत होते. बाबा पण म्हणतात प्रदर्शनी इत्यादी मध्ये महिला आल्या तर,खास
त्यांच्यासाठी प्रदर्शनी ठेवा, तर खूप येतील. पडद्या मधील महिला पण येथील, अनेक
स्त्रिया पडद्यामध्ये राहतात, मोटारीमध्ये पण पडदा असतो. येथे तर आत्म्याची गोष्ट
आहे.ज्ञान मिळाले तर पडदा पण दूर होईल.सतयुगा मध्ये पडदा इत्यादी नसतो, हे तर
प्रवृत्ती मार्गाचे ज्ञान आहे ना, अच्छा.
गोडगोडफारवर्षानंतरभेटलेल्यामुलांप्रतीबापदादाचीप्रेमळआठवणआणिसुप्रभात.आत्मिकपित्याचाआत्मिकमुलांनानमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
(१) हा खेळ
खूपच आनंदाचा आहे, यामध्ये सुख दुःखाची भूमिका नोंदलेली आहे. यामध्ये रडणे ओरडण्याची
गोष्टच नाही. बुद्धीमध्ये आहे हे पूर्वनियोजित नाटक आहे, झालेल्या गोष्टीचे चिंतन
करायचे नाही.
(२) हा काही साधारण वर्ग नाही, यामध्ये डोळे बंद करून बसायचं नाही. शिक्षकाला समोर
पाहिचे आहे, जांभळ्या इत्यादी द्यायच्या नाहीत,जांभळ्या देणे म्हणजे दुःखाचे लक्षण
आहे.
वरदान:-
प्रसन्नताच्याआत्मिकव्यक्तीमत्वाद्वारेसर्वांनाअधिकारीबनवणारेगायनआणिपूजनयोग्यभव.
जे सर्वांपासून
संतुष्टचे प्रमाणपत्र घेतात,तेच सदा प्रसन्न राहतात आणि या प्रसन्नता च्या आत्मिक
व्यक्तिमत्वामुळे प्रसिद्ध अर्थात गायन आणि पूजन योग्य बनतात. तुम्ही शुभचिंतक
प्रसन्नचित्त राहणाऱ्या आत्म्या द्वारे, सर्वांना खुशी, सहारा हिम्मत, उमंग
उत्साहाची प्राप्ती होते.ही प्राप्ती च अधिकारी बनवते,काही भक्त पण बनतात.
बोधवाक्य:-
बाबापासुनवरदानप्राप्तकरण्याचेसहजसाधंआहे,बाबांशीमनापासूनस्नेह.