16-11-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांन, तुम्ही आहात त्रिमूर्ती पित्याची मुले तुम्हाला आपली तीन कर्तव्य आठवणीत राहिली पाहिजेत स्थापना विनाश आणि पालना.”

प्रश्न:-
देह अभिमानाचा मोठा आजार लागल्याने कोण कोणते आजार होतात?

उत्तर:-
1. देह अभिमाना मुळे इर्षा होते व वर्षे मुळे आपापसात संघर्ष होतात प्रेमाने सेवा करू शकत नाही. 2. आतल्याआत एकमेकांवर जळत राहतात. बेपरवाह राहतात माया त्यांना खूप धोका देते पुरुषार्थ करता करता निघून जातात. या कारणाने अभ्यास पण सोडतात. 3. देह अभिमाना मुळे मन स्वच्छ राहत नाही, त्यामुळे बाबांच्या हृदयात पण स्थान मिळत नाही. 4. स्वतःचा मूड खराब करतात त्यांचा चेहरा पण बदलतो.

ओम शांती।
फक्त बाबांची आठवण आहे की आणखीन काही आठवते आहे? मुलांना स्थापना विनाश आणि पालना या तिन्ही गोष्टीची आठवण झाली पाहिजे. हे तिने कार्य एकत्र चालते ज्याप्रमाणे कोणी वकिलाचा अभ्यास करत असतील तर त्यांना माहित असते की मी वकीलीच करणार. मग अशिलांची पालना करतील जो अभ्यास करू त्या अभ्यासाचे उद्दिष्ट समोर असते. तुम्हाला माहित आहे की आपण आत्मा नवीन दुनियेची स्थापना करत आहे. पवित्र दुनियेची स्थापना करत आहोत. त्यासाठी योग खूप आवश्यक आहे योगाने आमची पतित झालेली आत्मा पावन होणार आहे. तेव्हा तुम्ही पवित्र बनवून पवित्र दुनियेत जाऊन राज्य करणार आहोत. हे बुद्धीमध्ये पक्के बसले पाहिजे. सर्व परीक्षांमध्ये सर्वात मोठी परीक्षा किंवा सर्व अभ्यासांमध्ये श्रेष्ठ अभ्यास हाच आहे. अभ्यास तर अनेक प्रकारचा आहे तो तर सर्व मनुष्यांना शिकवतील आणि ते शिक्षण या दुनिया करता आहे शिकून त्यांचे फळ येथेच मिळणार आहेत तुम्हाला माहित आहे बेहद च्या शिक्षणा चे फळ नवीन दुनियेत मिळणार आहे. नवीन दुनिया फार दूर नाही. आत्मा संगम युगात आहे. नवीन दुनियेतच आम्हाला राज्य करायचे आहे. कलियुगात बसूनच बुद्धीमध्ये ही आठवण ठेवायची आहे. शिवबाबांच्या आठवणीतच आत्मा पवित्र बनते. परत हेही लक्षात ठेवू की आपण पवित्र बनतो तेव्हा या अपवित्र दुनियेचा विनाश जरूर होणार आहे. सर्वजण तर पवित्र बनणार नाहीत. तुम्ही खूप थोडे आहात त्यांच्यामध्ये पवित्रतेची ताकत आहे. तुमच्यामध्ये नंबर प्रमाणे सूर्यवंशी आणि चंद्रवंशी बनतात. प्रत्येक गोष्टीत ताकद पाहिजे. ही ईश्वरीय शक्ती आहे तिला योग बलाची शक्ती म्हणतात. बाकी सर्व शारीरिक शक्ती आहे. ही आहे आत्मिक शक्ती शिवबाबा कल्प कल्प म्हणतात हे मुलांनो "मामेकम", म्हणजे माझी आठवण करा. सर्वशक्तिमान पित्याला आठवण करा तो एकच बाबा आहे त्याची आठवण केल्याने आत्मा पवित्र बनते. ही खूप चांगली गोष्ट धारण करण्याची आहे. ज्यांचा निश्चय नाही की आपण 84 जन्म घेतले आहेत त्यांच्या बुद्धीत ही गोष्ट बसणार नाही. जे सतो प्रधान दुनियेत आले होते तेच तमोप्रधान दुनियेत आले आहेत. तेच पुन्हा येऊन निश्चय बुद्धी बनतील. जर तुम्हाला काहीच समजत नसेल तर विचारले पाहिजे. पूर्ण समजले तर शिव बाबांची आठवण करतील समजले नाही तर आठवण पण करणार नाहीत. ही तर सोपी गोष्ट आहे आपण आत्मा जी सतोप्रधान असतो तमोप्रधान बनलो. ज्यांना हा संशय येईल की आम्ही कसे समजावे की आम्ही 84 जन्म घेतले आहेत किंवा बाबांकडून कल्पाच्या सुरुवातीला वारसाहक्क घेतला आहे ते तर अभ्यासाकडे लक्ष देणार नाहीत. त्यावरूनच कळते त्यांच्या नशिबात नाही कल्पापूर्वी पण त्यांना समजले नव्हते म्हणून आठवण करू शकत नाहीत. हे भविष्यासाठी शिक्षण आहे नाही शिकत म्हणजे समजले जाते की कल्प कल्प शिकले नव्हते. किंवा थोड्या मार्काने पास झाले होते. शाळेत खूप नापास पण होतात. पास पण नंबर अनुसार होतात. जे हुशार असतील ते अभ्यास करून शिकवतील सुद्धा शिव बाबा म्हणतात मी तुम्हाला मुलांचा सेवक आहे. मुले पण म्हणतात आम्ही पण सेवक आहोत. भाऊ बहिणीचे कल्याण करायचे आहे. बाबा आपले कल्याण करतात आपल्याला दुसऱ्यांचे कल्याण करायचे आहे. सर्वांना हे पण समजले पाहिजे की बाबांच्या आठवणीमुळे पाप नष्ट होतील. जेवढा तुम्ही दुसऱ्यांना संदेश द्याल त्यांना संदेश वाहक म्हणतात. त्यांनाच महारथी किंवा घोडेस्वार म्हणतात. शिपाई प्रजेत येथील त्यात सुद्धा मुले समजतात की कोण कोण सावकार बनतील हे ज्ञान बुद्धीत राहिले पाहिजे. तुम्ही मुले जे सेवेकरिता निमित्त बनले आहात सेवेसाठी जीवन दिले आहे तर पद सुद्धा तसेच मिळते त्यांना कोणाची पर्वा राहत नाही. मनुष्यांना स्वतःचे हात पाय आहेत ना. बांधून तर टाकले जात नाही? स्वतःला स्वतंत्र ठेवू शकता? मी का कोणाच्या बंधनात अडकू का नाही शिवबाबांकडून ज्ञानामृत घेऊ? ज्ञान अमृताचे दान करू? मी काही शेळी बकरी आहे का? जे कोणी मला बांधून टाकेल सुरुवातीला मुलांनी कसे स्वतःला मुक्त केले युक्त्या वापरल्या. तोबा तोबा करत बसले. तुम्ही म्हणाले आम्हाला काय पर्वा आहे आम्हाला स्वर्गाची स्थापना करायची आहे का हे काम करत बसायचे. ती नशा चढते ज्याला ईश्वरीय नशा म्हणतात. आम्ही ईश्वराचे मस्ताने आहोत. तुम्ही काय जाणता ईश्वराकडून आम्हाला काय प्राप्त होत आहे. शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत. शिव बाबांची नावे अनेक आहेत परंतु काही नावे खूप गोड आहेत. आता आम्ही ईश्वरीय नशेत आहोत बाबा मार्ग तर सोपा सांगतात बुद्धी पण जाणते की बरोबर आम्ही शिव बाबांची आठवण करत करत सतोप्रधान बनणार आहोत आणि विश्वाचे मालक पण बनणार आहोत. हीच मनाला ओढ आहे. प्रत्येक श्वासाला बाबांची आठवण केली पाहिजे. कारण समोरच बसलेले आहेत येथून बाहेर निघालो तर विसरून जाऊ येथे जेवढा नशा चढतो तेवढा बाहेर राहत नाही बाबांना विसरतो. तुम्ही बाबांना विसरून जाऊ नका परंतु नशिबात नसेल तर समोर बसले तरी विसरून जाल.

मुलांकरता म्युझियममध्ये आणि गावागावातून सेवा करण्याकरता व्यवस्था केली आहे. जितका वेळ मिळेल शिव बाबा म्हणतात लवकर लवकर सेवा करा परंतु नाटकांमध्ये लवकर सेवा होणे शक्य नाही. बाबा तर म्हणतात की अशी मशनरी तयार व्हावी जी हात लावला तर वस्तू तयार व्हावी हे पण बाबा समजावून सांगतात माया चांगल्या चांगल्या मुलांनाही नाक कानाला घट्ट पकडते. जे स्वतःला महावीर समजतात त्यांना सुद्धा मायेचे खूप वादळ येतात मग ते कोणाची पर्वा करत नाहीत चुका लपवतात. आंतरिक मनमध्ये सत्यता राहत नाही. ज्यांचे मन खरे आहे त्याला स्कॉलरशिप मिळते. आसुरी मनाचे बाबा पुढे काही चालत नाही. आसुरी वर्तनाने स्वतः च स्वतःची नौका डुबवतात. सर्वांचे शुभ बाबांशी काम आहे याचा तुम्हाला साक्षात्कार होतो. ब्रह्माला ही बनवणारे शिवबाबा आहेत शिवबाबा ना आठवण केल्याने आपण ब्रह्मा बाबांसारखे बनवू. ब्रह्मा बाबांना माहित आहे की माया मोठी जबरदस्त आहे. जसा उंदीर कुरतडतो तर माहित सुद्धा पडत नाही. माया सुद्धा अशीच चिचुंद्री आहे महारथी यांनासुद्धा सावध राहिले पाहिजे. त्यांना स्वतःलाच कळत नाही की मायेने आम्हाला पतित बनवले आहे मतभेद निर्माण केला आहे कळाले पाहिजे की आपसात मतभेद असतील तर आपणही बाबांची सेवा करू शकणार नाही. आतल्या आत जळत राहतील देह अभिमाना मुळे ते आपापसात जळतात. योगी अवस्था तर नाही आठवणीची शक्ती पण राहत नाही. म्हणून खूप सावध राहिले पाहिजे. माया खूप जबरदस्त आहे. तुम्ही युद्धाच्या मैदानात आहात तर माया पण सोडत नाही अर्ध पाऊन तर नष्ट करते. चांगले चांगले नवीन आलेली मुलं शिक्षण बंद करून घरी बसतात. चांगल्या चांगल्या प्रसिद्ध मुलांवर मायेचा वार होतो. हे कळूनही ते बेफिकर होतात. किरकोळ गोष्टीतून मतभेदात येतात. बाबा समजावतात देह अभिमाना मुळे आपापसात मतभेद होतात स्वतःला धोका देतात. बाबा म्हणतात हे सुद्धा एक नाटक आहे. जे काही पाहतात ते कल्पा पूर्वीप्रमाणे चालत आहे. खालीवर अवस्था होत राहते कधी ग्रहचारी बसते तर कधी खूप चांगली सर्विस करून समाचार देतात. वर-खाली होत राहते. कधी हार कधी जिंकतात पांडवांची माय सोबत कधी पराभव तर कधी विजय होतो चांगले चांगले महारथी सुद्धा पराभूत होतात काही ज्ञानातूनही निघून जातात. म्हणून जेथे पण असतील तेथे बाबांची आठवण करत राहा, सेवा करत राहा, तुम्ही सेवेकरिता निमित्त बनले आहात तुम्ही युद्धाच्या मैदानात आहात. जे बाहेर गृहस्थ व्यवहारात राहतात ते येथे राहणाऱ्या पेक्षा पुढे जाऊ शकतात. शेवटपर्यंत माया सोबत युद्ध चालते. सेकंदा सेकंदाला तुमची कल्पा पूर्वीप्रमाणे भूमिका चालत आहे. तुम्ही म्हणाल एवढा काळ गेला काय काय घडले. सगळे ज्ञान बुद्धीत आहे जसे बाबांच्या मध्ये आहे तसे ब्रह्मा बाबा मध्ये सुद्धा ज्ञान आले पाहिजे शिवबाबा बोलतात म्हणजे ब्रह्मा बाबा पण बोलतात. तुम्हाला पण माहित आहे कोणा कोणाचे मन स्वच्छ आहे. ज्यांचे मन स्वच्छ आहे तोच बाबांच्या हृदयात आहे. त्यांच्यामध्ये मतभेद नसतात. नेहमी आनंदी राहतात. त्यांचा मूड कधी बदलत नाही. येथे तर अनेकांचा मूड बदलतो विचारूच नका! यावेळी सर्व म्हणतात आम्ही पतित आहोत आता पतित-पावन बाबांना बोलावले आहे येऊन पावन बनवा. शिव बाबा म्हणतात "मुलांनो तुम्ही माझी आठवण कराल तर आत्मा निर्मळ होईल". माझ्या श्रीमतावर चाला जो श्रीमता प्रमाणे वागत नाही त्याची आत्मा शुद्ध होत नाही. बाबा तर रात्रंदिवस ही गोष्ट पटवून देतात, की स्वतःला आत्मा समजा. देह अभिमानात आल्याने तुम्ही धोका खाता. जेवढी जेवढी तुमची चढती कला होते तेवढे तुम्ही हर्षितमुख राहाल. बाबांना समजते की चांगले चांगले फर्स्टक्लास मुले आहेत परंतु आतली अवस्था पाहिली तर ते खाली उतरत चालले आहेत. देह अभिमानाचा अग्ने जाळत आहेत. त्यांनाच कळत नाही मला हा आजार कसा झाला. बाबा म्हणतात देह अभिमाना मुळे हा आजाराला झाला आहे. आत्मा अभिमानी जो आहे त्याला हा आजार होत नाही. खूप आंतरिक गळत राहतात बाबा म्हणतात मुलांनो "देही अभिमानी भव" मुले विचारतात हा रोग कसा लागला? बाबा म्हणतात दे अभिमाना मुळे हा रोग लागला. विचारूच नका एखाद्याला हा रोग लागला तर तो रोग सोडतच नाही. श्रीमतावर जे चालत नाही आणि देह अभिमानात चालतात त्यांना मोठी ठेच लागते. बाबांजवळ तर सर्व समाचार येतात. माया येऊन कशी एकदम नाकाला पकडून पराभूत करते. सद्सद्विवेकबुद्धी नष्ट करते संशय बुद्धी बनवते. शिवबाबांना बोलावितात येऊन आम्हाला नासमज दारापासून समजदार बनवा आणि पुन्हा त्यांच्याच विरुद्ध जातील तर त्यांची स्थिती काय होईल? एकदमच ज्ञान सोडून ना समजदार बनतील. येथे बसून मुलांना आनंद झाला पाहिजे हे विद्यार्थी जीवन हेच उत्तम जीवन आहे. बाबा म्हणतात यापेक्षा आणखीन श्रेष्ठ कोणते शिक्षण आहे का? सर्वश्रेष्ठ तर हेच शिक्षण आहे 21 जन्माचे फळ देते तर अशा अभ्यासामध्ये किती सावधानी असली पाहिजे? काही तर बिलकुल सावधानी देत नाहीत माया येऊन शिक्षा देते. बाबा स्वतः म्हणतात 2500 तिचे राज्य चालते. तेव्हा ती अशी काही पकडते की विचारुच नका म्हणून खूप सावध राहा. एक दुसऱ्याला सावध करत राहा. शिव बाबांची आठवण करा नाहीतर माया नाक कान कापेल. शिक्षा देईन. मग कोणत्या कामाचे राहणार नाही. पुष्कळजण समजतात की, आम्ही लक्ष्मीनारायणाचे पद मिळू परंतु अशक्य आहे थकून निघून जातात. माया कडून पराभूत होऊन पुन्हा चिखलात जाऊन पडतात. पहा जेव्हा आपली बुद्धी फिरते तेव्हा समजावे ही मायेने आम्हाला पकडले. आठवणीच्या यात्रेत खरी शक्ती आहे. आनंद भरलेला आहे. म्हणतात ना आनंद हाच खरा खुराक. दुकानात ज्यावेळी ग्राहक येतात कमाई होत असते तेव्हा दुकानाचा मालक कधीच थकत नाही. भूक राहणार नाही. मोठा आनंद होईल तुम्हाला तर अनगिनत ज्ञानधन मिळते तुम्हाला तर फार आनंद झाला पाहिजे. समजले पाहिजे की आमची चलन देवी आहे की आसुरी वेळ खूप थोडा आहे. अचानक मृत्यूची तर जशी काही स्पर्धा चालू आहे. कितीतरी अपघात होतात. बुद्धी तमोप्रधान होत जाते. पाऊस खूप जोरात पडणार यालाही नैसर्गिक प्रकोप म्हणतात. मृत्यू समोर आला की आला समजतात सुद्धा ऑटोमॅक बॉम ची लढाई होणार अशी खतरनाक काम करतील त्रास देतील की ज्यामुळे लढाई सुरू होईल. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. ईश्वरीय नशेत राहून स्वतःला स्वतंत्र करायचे आहे कोणत्याही बंधनात अडकवून घ्यायचे नाही. मायारूपी चिचुंद्री पासुन खुप सांभाळ करायचा आहे. सावध राहायचे आहे. मनामध्ये कधी असुरी विचार यायला नको.

2. शिव बाबांकडून जे अनगिनत ज्ञानाचे धन मिळाले आहे त्याच खुशी मध्ये राहायचे आहे. या कमाईत कधीच संशय बुद्धी होऊन थकायचे नाही. विद्यार्थी जीवन हेच उत्तम जीवन आहे म्हणून शिक्षणावर पूर्ण लक्ष द्यायचे आहे.

वरदान:-
सर्व प्राप्तीचा खजिना आठवणी ठेवून कार्याला लावणारे सदैव संतुष्ट आत्मा भव.

संगम योगामधील श्रेष्ठ वरदान संतुष्टता हेच आहे व संतुष्टतेचे बीज म्हणजेच सर्व प्राप्ती गुण शक्ती आहे.असंतुष्टतेची बीज म्हणजे स्थूल किंवा सूक्ष्म अप्राप्ती आहे. ब्राह्मणांचे गायनच आहे की त्यांच्या खजिन्यात एक पण वस्तू अप्राप्त नाही सर्व मुलांना एका बाबांकडून व एक सारखाच कधीही नष्ट होणार नाही असा खजिना मिळतो फक्त त्या प्राप्त झालेल्या खजिन्याला प्रत्येक वेळी कार्यात लावावे म्हणजे स्मृती स्वरूपात ठेवावे बेहदच्या ज्या प्राप्ती मिळाल्या त्यांना आठवणीत मर्यादित रूपामध्ये परिवर्तीत करायला नको तेव्हाच सदैव समाधानी राहू शकतो.

बोधवाक्य:-
स्लोगन:- जेथे निश्चय आहे तेथे विजयाच्या नशीबाची रेषा मस्तकावर असते.