09-10-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो, बाबा तुम्हाला जे ज्ञान शिकवतात यामध्ये रिद्धी सिद्धी ची गोष्ट
नाही,राजयोग अभ्यासामध्ये छू मंत्र इत्यादी द्वारे काम चालत नाही"
प्रश्न:-
देवतांना
अक्कलमंद का म्हणतात,मनुष्याला नाही,का?
उत्तर:-
कारण देवता
सर्व गुण संपन्न आहेत आणि मनुष्यामध्ये कोणते गुण नाहीत. देवता अक्कलमंद आहेत,
म्हणून तर मनुष्य त्यांची पूजा करतात. त्यांची बॅटरी चार्ज आहे, म्हणून त्यांना हिरे
तुल्य म्हटले जाते. जेव्हा बॅटरी उतरते तेव्हा कवडी तुल्य बनतात, तेव्हा त्यांना
बेअक्कल म्हटले जाते.
ओम शांती।
बाबांनी मुलांना समजवले आहे की ही गीता पाठशाला आहे. हे शिक्षण आहे. या
शिक्षणाद्वारे हे पद प्राप्त होते, यास शाळा किंवा विद्यापीठ समजायला पाहिजे.येथे
दूर-दूर वरून शिकण्यासाठी मुलं येतात,काय शिकण्यासाठी येतात? हे मुख्य लक्ष्य
बुद्धीमध्ये आहे.आम्ही राज योग शिकण्यासाठी आलो आहोत. शिकवणाऱ्याना शिक्षक म्हटले
जाते.भगवानुवाच आहे गीता.दुसरी कोणती गोष्ट नाही .गीता शिकवणाऱ्यांचे पण पुस्तक आहे
परंतु पुस्तक इत्यादी कोणी वाचत नाहीत. गीता काय हातामध्ये नाही . हे तर भगवानुवाच
आहे .मनुष्याला भगवान म्हटले जात नाही. भगवान श्रेष्ठ ते श्रेष्ठ एकच आहेत मुळवतन,
सुक्ष्मवतन,स्थूलवतन हे सारे विश्व आहे. खेळ काही सूक्ष्मवतन किंवा मूलवतनमध्ये
चालत नाही,नाटक येथेच चालते. ८४ चे चक्र पण येथेच आहे.यालाच म्हटले जाते 84 चे नाटक
.हा पूर्वनियोजित खेळ आहे, यामध्ये खूप समजण्याच्या गोष्टी आहेत,कारण श्रेष्ठ ते
श्रेष्ठ भगवंताची तुम्हाला मदत मिळत आहे.दुसरी कोणती वस्तू नाही. एकाला च
सर्वशक्तीमान म्हटले जाते,विश्वातील सर्वशक्तीवान अधिकारी आहेत. अधिकारी चा पण अर्थ
स्वतः समजवतात,मनुष्य समजत नाहीत कारण ते सर्व तमोप्रधान आहेत, यालाच कलियुग म्हणले
जाते. असे पण नाही की कोणासाठी कलियुग आहे, कोणासाठी सतयुग, कोणासाठी त्रेतायुग,असे
नाही.जेव्हा आता नरकच आहे,तर कोणी ही मनुष्य असे म्हणू शकत नाही, आमच्यासाठी हा
स्वर्ग आहे,कारण आमच्या जवळ धन-दौलत खूप आहे, असे होऊ शकत नाही.हा तर पूर्वनियोजित
खेळ आहे.सतयुग होऊन गेले,परत या वेळेत होऊ शकत नाही. या सर्व समजण्याच्या गोष्टी
आहेत. बाबा सन्मुख सर्व गोष्टी समजवतात. सतयुगा मध्ये यांचे राज्य होते. भारतवासी
त्या वेळेत सत्ययुगी म्हणत होते.आता जरूर कलियुगी म्हणतील.सतयुगी होते तर त्याला
स्वर्ग म्हणले जात होते,असे नाही नरकाला पण स्वर्ग म्हनणार.मनुष्यांचे तर आपापले मत
आहे.धनाचे सुख आहे तर स्वतःला स्वर्गामध्ये समजतात. माझ्याजवळ खूप संपत्ती आहे,
म्हणून मी स्वर्गा मध्ये आहे,परंतु विवेक म्हणतो नाही .हा तर नरक च आहे .जरी
कुणाजवळ दहा वीस लाख रुपये असतील परंतु ही आहेच रोगी दुनिया.सतयुगाला निरोगी दुनिया
म्हटले जाते.दुनीया तर हीच आहे. सतयुगा मध्ये याला योगी दुनिया म्हणणार, कलियुगाला
भोगी दुनिया म्हटले जाते. तेथे योगी आहेत ,कारण विकाराचा भोगविलास होत नाही. ही शाळा
आहे, यामध्ये शक्ती ची गोष्ट नाही,शिक्षक कधी शक्ती दाखवतात का? मुख्य लक्ष राहते
आम्हाला अमके बनायचे आहे. तुम्ही या शिक्षणाद्वारे मनुष्यापासून देवता बनतात, असे
नाही की कोणता जादू मंत्र किंवा रिद्धी-सिद्धी ची गोष्ट आहे.ही तर शाळा
आहे,शाळेमध्ये रिद्धी सिद्धी ची गोष्ट नसते. शिक्षण घेऊन कोणी डॉक्टर, कोणी वकील
बनतात. हे लक्ष्मीनारायण पण मनुष्य होते,परंतु पवित्र होते ,म्हणून त्यांना देवी
देवता म्हटले जाते .पवित्र जरुर बनायचे आहे. ही आहेच पतीत विकारी दुनिया. मनुष्य
समजतात जुनी दुनिया होण्यासाठी लाखो वर्ष आहेत, त्यानंतर सतयुग येईल.आता तुम्ही
संगम युगामध्ये आहात. संगम युगाची कुणालाच माहिती नाही .सतयुगाचा कालावधी लाखो वर्ष
म्हणतात.या गोष्टी बाबाच येऊन समजवतात, यांना म्हटले जाते सर्वोच्च आत्मा.
आत्म्याच्या पित्यालाच बाबा म्हणणार .दुसरे कोणते नाव नाही.बाबांचे नाव शिव
आहे.शिवाच्या मंदिरामध्ये पण जातात. परमात्मा शिवालाच निराकार म्हटले जाते.त्यांचे
मनुष्याचे शरीर नाही .तुम्ही आत्मा येथे भूमिका करण्यासाठी आले आहात. तेव्हा तर
तुम्हाला मनुष्याचे शरीर मिळते. ते शिव आहेत,तुम्ही शालिग्राम आहात. शिवाची आणि
शालिग्रमा ची पूजा पण होते कारण चैतन्य मध्ये होऊन गेले आहेत,काही करून गेले
आहेत,तेव्हा तर त्यांचे नाव होते किंवा पुजन होते. यापूर्वीच्या जन्माचे कुणालाच
माहिती नाही. या जन्मा मध्ये च गायन करतात ,देवी देवतांची पूजा करतात. या जन्मा
मध्ये अनेक नेते पण बनले आहेत.जे चांगले चांगले साधु संत इत्यादी होऊन गेले
आहेत,त्यांचे स्टॅम्प पण बनवतात, प्रसिद्ध होण्यासाठी.येथे परत सर्वात मोठे नाव
कोणाचे आहे? सर्वात मोठे कोण आहेत? श्रेष्ठ ते श्रेष्ठ भगवान आहेत, तेच निराकार
आहेत ,त्यांची महिमा बिलकुल वेगळी आहे. देवतांची महिमा वेगळी आहे, मनुष्यांची वेगळी
आहे.मनुष्याला देवता म्हणू शकत नाहीत. देवतांमध्ये सर्व गुण होते ,लक्ष्मीनारायण
होऊन गेले आहेत ना, ते पवित्र होते.विश्वाचे मालक होते त्यांची पूजा पण करतात,कारण
पवित्र पूज्य आहेत ,अपवित्रला पुज्य म्हणू शकत नाही. अपवित्र सदैव पवित्र ची पूजा
करतात. कन्या पवित्र आहे तर तिची पूजा होते, पतित बनते तर सर्वांच्या पाया पडावे
लागते. या वेळेत पतित आहे सतयुगामध्ये सर्व पावन होते,ती पवित्र दुनिया आहे, कलियुग
आहे पती दुनिया.त्यामुळे तर पतित-पावन बाबांना बोलवतात,जेव्हा पवित्र आहेत तेव्हा
बोलवत नाहीत .बाबा स्वतः म्हणतात माझी सुखांमध्ये कोणी आठवण करत नाही,भारताचीच
गोष्टआहे .बाबा भारतामध्ये च येतात.भारतच या वेळेत पतित बनला आहे,भारतच पावन होता.
पावन देवतांना पाहिचे असेल तर मंदिरामध्ये जाऊन पहा.देवता सर्व पावन आहेत,
त्यांच्यामध्ये जे मुख्य मुख्य आहेत त्यांची मंदिरामध्ये पूजा होते.या
लक्ष्मीनारायणाच्या राज्यांमध्ये सर्व पावन होते,जसे राजाराणी तशीच प्रजा .या वेळेत
सर्व पतित आहेत,सर्व पुकारत राहतात, हे पतित-पावन या.संन्यासी कधी कृष्णाला भगवान
किंवा ब्रह्म मानणार नाहीत, ते समजतात भगवंत निराकार आहेत. त्यांचे चित्रा ची
निराकार च्या स्वरूपा मध्ये च पुजन जाते ,त्यांचे नाव बरोबर शिव आहे. तुम्ही आत्मा
जेव्हा येथे शरीर धारण करता, तर तुमचे नाव ठेवले जाते.आत्मा विनाशी असुन शरीर विनाशी
आहे .आत्म एक शरीर सोडून दुसरे घेते. 84 जन्म तर पाहिजेत ना .84 लाख नसतात.तर बाबा
समजतात, हिच दुनिया सतयुगामध्ये नवीन होती, सत्यता होती, हीच दुनिया परत असत्य बनते
.तो सत्यखंड आहे, सर्व सत्य बोलणारेच असतात .भारतालाच सत्य खंड म्हटले जाते.खोटा
खंड परत सत्य बनतो.सत्य बाबाही येऊन सत्य खंड बनवतात, त्यांना खरे बादशहा, सत्य
म्हटले जाते. हीं आहे खोटी दुनिया, मनुष्य बोलतात ते खोटेच. समजदार बुद्धी देवता
आहेत,त्यांची मनुष्य पूजा करतात.अक्कलमंद आणि बेक्कल म्हटले जाते,अक्कलमंद मग कोण
बनवतात ?परत बेअक्कल कोण बनवते, हे बाबा च सांगतात. अक्कलमंद सर्वगुणसंपन्न बनवणारे
बाबाच आहेत ,ते स्वतः येऊन आपला परिचय देतात. जसे तुम्ही आहात, परत येथे येऊन
शरीरामध्ये प्रवेश करून अभिनय करतात. मी एकाच वेळेत यांच्यामध्ये प्रवेश करतो.
तुम्ही जाणतात हे एकच आहेत, त्यांनाच सर्वशक्तिवन म्हटले जाते, दुसरे कोणत्याही
मनुष्यला लक्ष्मीनारायणला पण म्हणू शकत नाहीत, कारण त्यांना पण शक्ती देणारे दुसरे
कोणी आहेत. पतित मनुष्या मध्ये शक्ती होऊ शकत नाही .आत्म्या मध्ये ज्या शक्ती आहेत
,त्या परत हळूहळू कमी होत जातात. जसे मोटारीचे पेट्रोल संपल्यानंतर मोटार उभी राहते,
ही बॅटरी घडी घडी उतरत नाही,त्यास पूर्ण वेळ मिळालेला आहे. कलियुगांत मध्ये बॅटरी
थंड होते.प्रथम जे सतोप्रधान विश्वाचे मालक होते, तेच आता तमोप्रधान झाले,त्यांची
शक्ती कमी झाली ना. शक्ती राहत नाही.कवडी तुल्य बनतात.भारतामध्ये देवी देवता धर्म
होता,तर हिरेतुल्य होते. धर्मांमध्ये ताकत आहे असे म्हणले जाते. देवता धर्मामध्ये
ताकत आहे,विश्वाचे मालक आहेत.काय त्यांच्यामध्ये ताकत होती?लढाई करण्याची ताकत
नव्हती. सर्वशक्तिमान कडून ताकद मिळते ,ताकत काय गोष्ट आहे? बाबा समजतात गोड गोड
मुलांनो,तुमची आत्मा सतोप्रधान होती ,आता तमोप्रधान आहे. विश्वाचे मालका ऐवजी,
तुम्ही विश्वाचे गुलाम बनले आहात.बाबा समजवतात, पाच विकार रुपी रावण, तुमची सर्व
ताकत हिरावून घेतो, म्हणून भारतवासी गरीब बनले आहेत. असे नका समजू वैज्ञानिक खूप
शक्तिशाली आहेत, ती ताकद नाही .ही आत्मिक ताकत आहे. ही ताकत सर्वशक्तिमान बाबांची
आठवण केल्यामुळेच मिळते .विज्ञान आणि शांतीची आता जशी लढाई आहे .तुम्ही शांती मध्ये
जातात, त्याचे बळ तुम्हाला मिळत राहते, शांतीचे बळ घेऊन तुम्ही शांतीच्या दुनिया
मध्ये चालले जातात. बाबाची आठवण करून स्वतःला शरीरापासून वेगळे करतात. भक्तीमार्ग
मध्ये भगवान भगवंताच्या जवळ जाण्यासाठी तुम्ही फार प्रयत्न केले परंतु सर्वव्यापी
म्हटल्यामुळे रस्ता मिळाला नाही. तमोप्रधान बनतच गेले. हे राजयोग चे शिक्षण
आहे,शिक्षणाला शक्ती म्हटले जात नाही. बाबा म्हणतात, प्रथम तर पवित्र बना आणि परत
सृष्टीचे चक्र कसे फिरते, त्याचे ज्ञान समजून घ्या.ज्ञान संपन्न तर बाबा आहेत
यामध्ये शक्ती ची गोष्ट नाही . मुलांना माहित नाही,हे सृष्टीचे चक्र कसे
फिरते,त्याचे ज्ञान समजून घ्या .तुम्ही सर्व कलाकार, अभिनय करणारे आहात ना .हे बेहद
चे नाटक आहे .पूर्वी मनुष्याचे नाटक चालत होते, त्यामध्ये अदला बदल होऊ शकत होते,
आता तर सिनेमा बनले आहेत. बाबांना पण सिनेमाचे उदाहरण देऊन समजावणे सहज होते .तो
छोटा सिनेमा आहे ,हा मोठा आहे .नाटकामध्ये कलाकार बदली करू शकतात,हे तर आनादि
अविनाशी नाटक आहे .एका वेळेस नोंद झाली ,परत बदली होऊ शकत नाही .ही सारी दुनिया
बेहद चा सिनेमा आहे .शक्तीची कोणती गोष्ट नाही. आंबेला शक्ती म्हणतात,परंतु तरीही
नाव तर आहेच ना .त्यांना आंबा का म्हणतात कारण तसे करून गेली ना.आता तुम्ही समजतात
श्रेष्ठ ते श्रेष्ठ आंबा आणि लक्ष्मी आहेत.अंबाच परत लक्ष्मी बनते.हे पण तुम्ही
मुलंच समजतात. तुम्ही ज्ञानाने संपन्न बनत आहात आणि तुम्हाला पवित्रता पण शिकवतात
.ती पवित्रता अर्धा कल्प चालते,परत बाबाचं पवित्रते चा रस्ता दाखवतात ,त्यांना
बोलवतातच यासाठी कि, येऊन रस्ता दाखवा आणि परत मार्गदर्शक पण बना.ते परमात्मा आहेत,
सर्वोच्च द्वारे दिलेल्या शिक्षणाद्वारे ,आत्मा पण सर्वोच्च बनते.सर्वोच्च पवित्र
ला म्हटले जाते .आता तर पतित आहात,बाबा तर नेहमीच पावनआहेत,फरक आहे ना ,ते नेहमी
पावन आहेत, त्यामुळे येऊन सर्वांना वारसा देतात आणि शिकवतात.यामध्ये स्वतः येऊन
सांगतात ,की मी तुमचा पिता आहे. मला तर रथ जरुर पाहिजे ,नाहीतर आत्मा बोलेल कशी.रथ
पण प्रसिद्ध आहे ,गायन पण करतात भाग्यशाली रथ .तर भाग्यशाली रथ आहे मनुष्याचा,घोड्या
गाडीची गोष्ट नाही .मनुष्याचा रथ पाहिजे, ज्यामुळे मनुष्याला सन्मुख समजावता येईल ,त्यांनी
परत घोडा गाडी दाखवली आहे. भाग्यशाली रथ मनुष्याला म्हटले जाते. येथे दुसऱ्या
कोणत्या जनावराची गोष्ट चांगली वाटत नाही,ज्यामुळे मनुष्याला पण समजवता येईल.
त्यांनी परत घोडागाडी दाखवली आहे. भाग्यशाली रथ मनुष्याला म्हटले जाते . येथे तर
काही जनावराची पण फार चांगली सेवा होते, तशी मनुष्याची पण होत नाही.कुत्र्यांना पण
खूप प्रेम करतात .घोड्यांना,गाईंना प्रेम करतात. त्याचे पण प्रदर्शन भरते. हे सर्व
सत्ययुगात होत नाही.लक्ष्मीनारायण काय कुत्रे पाळतील का?
आता तुम्ही मुलं जाणतात या वेळेत सर्व मनुष्य तमोप्रधान बुद्धी आहेत, त्यांना
सतोप्रधान बनवायचे आहे. सतयुगात घोडे असे होत नाहीत, ज्यांची मनुष्यालाच त्यांची
सेवा करावी लागेल. तर बाबा समजवतात तुमची हालत पहा कशी झाली आहे .ही हालत, ही
परिस्थिती केली आहे रावणा नी ,तुमचा दुश्मन आहे ,परंतु तुम्हाला माहित नाही की या
दुश्मना चा जन्म कधी होतो.शिवाच्या जन्माची पण माहिती नाही तर रावणाच्या जन्माची पण
माहिती नाही. बाबा सांगतात त्रेता च्या अंतला आणि द्वापर च्या सुरुवातीला रावण येतो.
त्यांना दहा तोंड का दाखवतात? प्रत्येक वर्षी का जाळतात? हे पण कोणी जाणत नाही .आता
तुम्ही मनुष्यापासून देवता बनण्यासाठी हे शिक्षण घेत आहात.जे शिक्षण घेत नाहीत ते
देवता बनू शकत नाहीत .परत जेव्हा रावण राज्य सुरू होईल तेव्हा येतील .आता तुम्ही
जाणतात,आम्ही देवता धर्माचे होतो परत त्याचे कलम लागत आहे .बाबा म्हणतात मी
प्रत्येक पाच हजार वर्षांनंतर येऊन तुम्हाला अशा प्रकारे शिकवतो. या वेळेत सर्व
सृष्टी रुपी झाड जुने झाले आहे, नवीन होते तेव्हा एकच देवता धर्म होता,परत हळूहळू
उतरत गेले. बाबा तुम्हाला 84 जन्माचा हिशेब सांगतात, कारण बाबा ज्ञानाचे सागर आहेत
ना अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. शांतीची
शक्ती जमा करायची आहे, शांतीच्या शक्तीद्वारे शांतीच्या दुनियामध्ये जायचे आहे.
बाबांच्या आठवणीद्वारे शक्ती घेऊन गुलामी पासून सुटायचे आहे, मुक्त व्हायचे आहे.
मालक बनायचे आहे.
२. सर्वोच्च आत्म्याचे शिक्षण घेऊन आत्म्याला पण सर्वोच्च बनवायचे आहे. पवित्रतेच्या
रस्त्यावरती चालून स्वतः पवित्र बनवून दुसऱ्यांना पण बनवायचे आहे.मार्गदर्शक बनायचे
आहे.
वरदान:-
विघ्नकारी
आत्म्याला शिक्षक समजून त्यांच्यापासून पण धडा घेणारे अनुभवी मूर्त भव
जे आत्मे विघ्न
घालण्याच्या निमित्त बनतात,त्यांना विघ्नकारी आत्मा पाहू नका,त्यांच्यापासून नेहमी
मी धडा घ्या, पुढे घेऊन जाणारे निमित्त समजा.अनुभवी बनणारे शिक्षक समजा. जेव्हा
म्हणतात निंदा करणारे आमचे मित्र आहेत, तर विघ्नांना पार करवणारे अनुभवी बनवणारे
शिक्षक झाले ना, म्हणून विघ्नकारी आत्म्याला, त्या दृष्टीने पाहण्याच्या ऐवजी
नेहमीसाठी विघ्नापासून दूर करणारे, अचल बनवण्यासाठी निमित्त समजा, यामुळे जास्तच
अनुभवाचे अधिकारी बनाल.
बोधवाक्य:-
तक्रारीची
फाईल नष्ट करून सुंदर आणि अती श्रेष्ठ (फाईन आणि रिफाइन ) बना.