09-09-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो, ब्राह्मण शेंडी आहेत, उच्च आहेत आणि क्षुद्र पाय आहेत, जेव्हा
क्षुद्रापासून ब्राह्मण बनतील, तेव्हाच देवता बनू शकतील”
प्रश्न:-
तुमची शुभ भावना कोणती आहे, ज्यांचा पण मनुष्य विरोध करतात?
उत्तर:-
तुमची शुभ
भावना आहे की ही जुनी दुनिया नष्ट होऊन नविन दुनियेची स्थापना व्हावी. यासाठी तुम्ही
म्हणतात की ही जुनी दुनिया विनाश झाली की झाली याचा पण मनुष्य विरोध करतात.
प्रश्न:-
या इंद्रप्रस्थचा कायदा कोणता आहे?
उत्तर:-
कोणत्या पण
पतित क्षुद्राला या इंद्रसभेमध्ये बसवू शकत नाहीत जर कोणी घेऊन येतात तर
त्यांच्यावरतीच पाप चढते.
ओम शांती।
आत्मिक मुलांना आत्मिक पिता सन्मुख समजवत आहेत. आत्मिक मुलं जाणतात, आम्ही
आपल्यासाठी दैवी राज्य परत स्थापन करत आहे. कारण तुम्हीच ब्रह्माकुमार कुमारी आहात,
तुम्हीच हे जाणतात. परंतू माया तुहाला विसरायला लावते. तुम्ही देवता बनता तर माया
तुम्हाला ब्राह्मण पासून क्षुद्र बनविते. शिवबाबांची आठवण न केल्यामुळे ब्राह्मण
क्षुद्र बनतात. मुलांना हे माहिती आहे की, आम्ही आपले राज्य स्थापन करत आहोत. जेव्हा
राज्य स्थापन होईल, परत ही जुनी सृष्टी राहणार नाही. सर्वांना या विश्वामधून
शांतीधाममध्ये पाठवतात. ही तुमची भावना आहे. परंतू तुम्ही हे जे म्हणता ही दुनिया
नष्ट होणार आहे, तर जरुर लोक विरोध करतील ना. या ब्रह्माकुमारी काय म्हणतात. विनाश
विनाश म्हणत राहतात. तुम्ही जाणतात या विनाश मध्येच खास भारत आणि खास बाकी दुनियाचे
पण यामध्ये कल्याण आहे. प्रथम आसुरी संप्रदायचे होतो. तुम्हाला ईश्वर स्वत: म्हणतात,
माझीच आठवण करा. हे तर बाबा जाणतात, सदैव आठवणीमध्ये कोणी राहू शकत नाही. सदैव आठवण
राहिली तर विकर्म विनाश होतील. परत कर्मातीत अवस्था होईल. आता तर सर्व पुरुषार्थी
आहेत. जे ब्राह्मण बनतील तेच देवता बनतील. ब्राह्मणांच्या नंतर देवता आहेत. बाबानी
समजवले आहे, ब्राह्मण श्रेष्ठ आहेत. जसे लोटांगण घालतात, प्रथम येतो माथा शेंडी,
ब्राह्मणांना हमेशा शेंडी असते. तुम्ही ब्राह्मण आहात. प्रथम क्षुद्र अर्थात पाय
होते. आता ब्राह्मण चोटी आहात, परत देवता बनाल. देवता मुखाला म्हणतात, क्षत्रिय
भुजांना वैश्य पोटाला आणि क्षुद्र पायाला म्हणतात. क्षुद्र अर्थात क्षुद्र बुध्दी,
तुच्छ बुध्दी. तुच्छ बुध्दी त्यांना म्हणले जाते जे पित्याला जाणत नाहीत आणि बाबांची
निंदा करत राहतात. तेव्हा बाबा म्हणतात जेव्हा जेव्हा भारतामध्ये धर्म ग्लानी होते.
तेव्हा मी येतो, जे भारतवासी आहेत, बाबा त्यांच्याशी गोष्टी करतात. यदा यदाही
धर्मस्य... बाबा येतातच भारतामध्ये दुसऱ्या कोणत्या ठिकाणी येत नाहीत. भारतच अविनाशी
खंड आहे. बाबा पण अविनाशी आहेत. ते कधी जन्म मरणामध्ये येत नाहीत. बाबा अविनाशी
आत्म्याला सन्मुख समजवत आहेत. हे शरीर तर विनाशी आहे. आता तुम्ही शरीराचे भान सोडुन
स्वत:ला आत्मा समजत आहात. बाबांनी समजवले होते की होळीला कोकी तयार करतात, कोकी
सर्व जळुन जाते, धागा जळत नाही. तसेच शरीर नष्ट होते. परंतू आत्मा अविनाशी आहे.
याचेच हे उदाहरण आहे. हे कोणत्या पण मनुष्य मात्राला माहिती नाही की, आत्मा अविनाशी
आहे. दुसरे लोक तर म्हणतात आत्मा निर्लेप आहे. बाबा म्हणतात नाही आत्माच चांगले
किंवा वाईट कर्म शरीराद्वारे करते. एक शरीर सोडुन दुसरे घेते. एक शरीर सोडून दुसरे
घेते आणि कर्मभोग भोगत राहते, हिशोब जमाखर्च घेऊन येते ना, म्हणून आसुरी दुनियामध्ये
मनुष्य अपार दु:ख भोगतात. आयुष्य पण कमी राहते, परंतू मनुष्य या दु:खाला पण सुख
समजून बसले आहेत. तुम्हा मुलांना किती वेळेस म्हणतात निर्विकारी बना, तरीही म्हणतात
विषा शिवाय आम्ही राहू शकत नाही. कारण क्षुद्र संप्रदाय आहेत. क्षुद्र बुध्दी आहेत
ना. तुम्ही ब्राह्मण चोटी आहात, श्रेष्ठ आहात. चोटी (शेंडी) तर सर्वांत उच्च असते.
देवता पेक्षा पण उच्च आहेत. तुम्ही यावेळेत देवतापेक्षा उच्च आहात कारण बाबांच्या
सोबत आहात. बाब यावेळेत तुम्हाला शिकवत आहेत. बाबा आज्ञाधारक सेवक बनले आहेत ना.
पिता मुलांचे आज्ञाधारक सेवक असतात ना. मुलांचे पालन पोषण करणे शिकवणे परत मोठे
झाल्यावर सर्व मिळकत मुलाला देऊन, गुरु करुन वानप्रस्थी बनतात. मुक्तीधाम मध्ये
जाण्यासाठी गुरु करतात. परंतू ते मुक्तीधाममध्ये जाऊ शकत नाहीत. तर मात पिता मुलांचे
पालन पोषण करतात. समजा माता आजारी पडते, मुलं शी करतात तर पित्यालाच स्वच्छ करावे
लागते. तर मात पिता मुलांचे सेवक झाले ना. सर्व मिळकत मुलांना देतात. बेहदचे बाबा
पण म्हणतात, मी जेव्हा येतो तर लहान मुलांच्या जवळ येत नाही. तुम्ही तर मोठे आहात
ना. तुम्हाला सन्मुख शिकवतो. तुम्ही शिवबाबांचे मुलं बनतात तर ब्रह्माकुमार कुमारी
म्हणतात. त्यापुर्वी क्षुद्र कुमार कुमारी होते, वेश्यालय मध्ये होते, आता नाहीत.
येथे कोणी विकारी राहू शकत नाहीत, हुकुमच नाही. तुम्ही ब्रह्माकुमार आहात. हे स्थान
ब्रह्माकुमार कुमारी राहण्यासाठी आहे. कोणी कोणी खुपच अनाडी मुलं आहेत, जे हे समजत
नाहीत की क्षुद्र म्हणजे जे पतित विकारामध्ये जातात. त्यांना इंद्र सभेत येण्याचा
हुकुम नाही, येऊ शकत नाही. इंद्रसभा तर ही आहे, जिथे ज्ञान वर्षा होते. कोणी
ब्रह्माकुमारी ने अपवित्र ला लपवून इंद्र सभेत बसवले तर दोघांना श्राप मिळेल की
पत्थरबुध्दी बना. खरोखर ही इंद्रसभा आहे. हा काही क्षुद्र कुमार कुमारीचा सतसंग नाही.
देवता पवित्र असतात, क्षुद्र पतित असतात. बाबा येऊन पतितांना पावन देवता बनवतात. आता
तुम्ही पतित पासून पावन बनत आहात. तर ही इंद्रसभा झाली ना. जर न विचारता कोण
विकारींना घेऊन येतात तर खुप सजा खावी लागते. पत्थरबुध्दी बनतात. येथे पारस बुध्दी
बनत आहात तर, जे त्यांना घेऊन येतात त्यांना श्राप मिळतो. तुम्ही विकारींना लपवून
का घेऊन येतात? इंद्राला (बाबांना) विचारले नाही. तर खुप सजा खावी लागेल. या गुप्त
गोष्टी आहेत. आता तुम्ही देवता बनत आहत. खुपकडक कायदे आहेत. अवस्थाच खाली येते.
एकदम पत्थरबुध्दी बनतात, पारसबुध्दी बनण्याचा पुरुषार्थ करत नाहीत. या गुप्त गोष्टी
आहेत जे तुम्ही मुलंच समजू शकतात. येथे ब्रह्माकुमार कुमारी राहतात. त्यांना देवता
अर्थात पत्थरबुध्दी पासुन पारसबुध्दी बाबा बनवत आहेत.
बाब गोड गोड मुलांनाच समजवतात, कोणीही कायदा तोडू नका. नाही तर त्यांना 5 भुत
पकडतील. कामक्रोध लोभ मोह अहंकार हे 5 मोठ मोठे भुत आहेत, अध्याकल्पापासून तुम्ही
येथे भुतांना पळवून लावण्यासाठी आले आहात. आत्मा जी शुध्द पवित्र होती, ती अपवित्र
अशुध्द दु:खी रोगी बनली आहे. या दुनियेमध्ये खुप दु:ख आहेत. बाबा येऊन ज्ञान वर्षा
करतात. तुम्हा मुलांद्वरेच करतात. तुमच्यासाठीच स्वर्गाची रचना करतात. तुम्हीच
योगबळापासून देवता बनतात. बाब स्वत: बनत नाहीत. बाबा तर सेवक आहेत. शिक्षक पण
विद्याथ्यांचे सेवक असतात सेवा करुन शिकवतात. शिक्षक म्हणतात, मी तुमचा आज्ञाधारक
सेवाधारी आहे. कोणाला वकिल, इंजिनियर इ. बनवतात तर सेवक झाले ना. तसेच गुरु लोक पण
रस्ता दाखवतात. सेवक बनून मुक्तीधाममध्ये घेऊन जाण्याची सेवा करतात. परंतू आजकाल तर
गुरु कोणी घेऊन जाऊ शकत नाहीत कारण ते पण पतित आहेत. एकच सतगुरु सदा पवित्र आहेत,
बाकी गुरु लोक सर्व पतित आहेत. ही सारी दुनियाच पतित आहे. सतयुगाला पावन
दुनियाम्हणले जाते. कलियुगाला पतित दुनिया म्हणले जाते. सतयुगालाच पुर्ण स्वर्ग
म्हणता येते. त्रेतामध्ये दोन कला कमी होतात. या गोष्टी तुम्ही मुलंच समजून धारण
करतात. दुनियेतील मनुष्य तर काहीच जाणत नाहीत. असे पण नाही, सारी दुनिया
स्वर्गामध्ये जाईल. जे कल्पा पुर्वीचे होते, तेच भारतवासी परत येतील आणि सतयुग
त्रेतामध्ये देवता बनतील. तेच परत द्वापरयुगामध्ये स्वत:ला हिंदू म्हणतील. तसे तर
हिंदू धर्मामध्ये जे पण आत्मे परमधाममधून खाली येतात, ते पण स्वत:ला हिंदू म्हणतात
परंतू ते तर देवता बनत नाहीत ना स्वर्गामध्ये येतील. ते परत द्वापरच्या नंतरच
आपल्यावेळेत येतील, आणि स्वत:ला हिंदू म्हणतील. देवता तर तुम्हीच बनतात, ज्यांच्या
आदी पासून अंतपर्यंत भुमिका आहे. ही नाटकामध्ये खुप मोठी युक्ती आहे. अनेकांच्या
बुध्दीमध्ये बसत नाही तर उच्च पद पण प्राप्त होणार नाही.
ही सत्य नारायणची कथा आहे. ते ब्राह्मण तर खोटी कथा ऐकवतात, त्याद्वारे कोणी लक्ष्मी
नारायण थोडेच बनतात. सत्य खंड बाबाच बनवतात. हे पण तुम्ही ब्राह्मण मुलंच जाणतात,
ते पण नंबरानुसार पुरुषार्थ अनुसार कारण हे शिक्षण आहे, कोणी खुप अभ्यास करतात तर
कोणी कमी करतात तर नापास होतात. हे शिक्षण तर कल्पामध्ये एकाच वेळेत होऊ शकते. परत
तर शिकणेच कठीण होऊन जाईल. सुरुवातीला जे ज्ञान घेऊन शरीर सोडुन गेले तर ते संस्कार
घेऊन गेले. परत येऊन ज्ञान घेतील. नाव रुप तर बदलुन जाते. आत्म्यालाच 84 जन्माची
भुमिका मिळाली आहे, जे वेगवेगळ्या नाव रुप देश कालामध्ये भुमिका करते. इतकी छोटी
आत्मा तिला किती मोठे शरीर मिळते. आत्मा तर सर्वांमध्ये असते ना. इतक्या लहान
मच्छरमध्ये पण आत्मा असते. या सर्व खुपच सुक्ष्म गोष्टी आहेत. जे मुलं या ज्ञान
गोष्टी चांगल्यारितीने समजतात तेच माळेचा मणी बनतात. बाकी तर जाऊन पाई पैशाचे पद
प्राप्त करतात. आता तुमची ही फुलांची बाग बनत आहेत. यापुर्वी तुम्ही काटे होते. बाबा
म्हणतात, काम विकाराचा काटा खुप खराब आहे. हा आदी मध्य अंत दु:ख देतो. दु:खाचे मुळ
कारण काम विकार आहे. काम विकाराला जिंकण्यामुळेच जगतजीत बनतात. यामध्येच अनेकांना
कष्ट होतात. खुप कष्टाने पवित्र बनतात. जे कल्पापुर्वी बनले होते तेच बनतील.
पुरुषार्थ करुन कोण उच्च ते उच्च देवता बनतील हे समजले जाते. नरापासून नारायण,
नारीपासून लक्ष्मी बनतात ना. नविन दुनियेमध्ये स्त्री पुरुष दोघे पावन होते, आता
पतित आहेत. पावन होते तर सतोप्रधान होते. आता तमोप्रधान बनले आहेत. येथे दोघांना
पुरुषार्थ करायचा आहे. हे ज्ञान सन्यासी देऊ शकत नाहीत. तो धर्मच वेगळा आहे,
निवृत्ती मार्ग आहे. येथे भगवान तर स्त्री पुरुष दोघांना पण शिकवतात. दोघांना
म्हणतात, आता क्षुद्रापासून ब्राह्मण बनून परत लक्ष्मी नारायण बनायचे आहे. सर्व तर
बनणार नाहीत. लक्ष्मी नारायणची पण राजाई चालते. त्यांनी कसे राज्य घेतले, हे कोणी
जाणत नाहीत. सतयुगामध्ये यांचे राज्य होते. हे पण समजतात परंतू सतयुगाला परत लाखो
वर्ष दिले आहेत, ही अज्ञानता झाली ना. बाबा म्हणतात हे काट्याचे जंगल आहे, तो
फुलांचा बाग आहे. यापुर्वी तुम्ही आसुर होते. आता तुम्ही आसुरापासून देवता बनत आहात.
कोण बनवते? बेहदचे पिता देवतांचे राज्य होते तर दुसरे कोणीही नव्हते. हे पण तुम्हीच
समजतात. जे समजत नाहीत, त्यांना पति म्हणले जाते. ही ब्रह्माकुमार कुमारीची सभा आहे.
जर कोणी शैतानीचे काम करतात तर स्वत:लाच श्रापित करतात, पत्थरबुध्दी बनतात.
सोन्यासारखी बुध्दी, नरापासून नारायण बनणारे तर नाहीत, पुरावा मिळतो. तर स्वर्गात
जाऊन पण दास दासी बनतात. आता पण राजांच्या जवळ दास दासी आहेत. हे पण गायन आहे,
कोणाचे पैसे जमिनीमध्येच राहतात, कोणाचे अग्नी जाळते सफल त्यांचे होते जे धनी
ईश्वराच्या नावे सफल करतात. अग्नीचे गोळे पडतील, विषारी वायू पसरेल, मृत्यू तर जरुर
येणार आहे. अशा विध्वसंक गोष्टी तयार करत आहेत. ज्यामुळे हत्यार इ.ची पण आवश्यकता
राहणार नाही. तेथे बसूनच बॉम्बस इ. सोडतील. त्यांची हवा इतक्या जोरात पसरेल,
ज्यामुळे लगेच मनुष्य खलास होतील. करोडो मनुष्यांचा विनाश होईल, सतयुगामध्ये खुप कमी
लोकसंख्या असते. बाकी सर्व शांतीधाममध्ये चालले जातील, जिथे आम्ही आत्मे राहतो.
सुखधाम स्वर्ग आहे, दु:खधाम नर्क आहे. हे चक्र फिरत राहते.पतित बनत बनत दु:खधाम बनते,
परत बाबा येऊन सुखधाम मध्ये घेऊन जातात. परमपिता परमात्मा आता सर्वांची सद्गती करत
आहेत तर खुशी व्हायला पाहिजे ना. मनुष्य घाबरतात, हे समजत नाहीत की मृत्युमुळेच गती
सद्गती होणार आहे. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. फुलांच्या
बागेमध्ये चालण्यासाठी मनामध्ये जे काम क्रोधाचे काटे आहेत त्यांना काढून टाकायचे
आहे. असे कोणते कर्म करायचे नाही, ज्याद्वारे श्राप मिळेल.
2. सत्यखंडाचे मालक
बनण्यासाठी सत्यनारायणची खरी कथा ऐकायची आणि ऐकावयाची आहे. या खोट्या खंडापासून
किनारा करायचा आहे.
वरदान:-
स्वदर्शन
चक्राद्वारे मायेच्या चक्राला नष्ट करणारे मायाजीत भव
स्वत:ला जाणणे अर्थात
स्वदर्शन होणे आणि चक्राला जाणने अर्थात स्वदर्शन चक्रधारी बनणे. जेव्हा स्वदर्शन
चक्रधारी बनतात तर अनेक मायेचे चक्र स्वत:च समाप्त होतात. देहभानाचे चक्र, संबंधाचे
चक्र, समस्याचे चक्र, मायेचे अनेक चक्र आहेत. 63 जन्म याच अनेक चक्रामध्ये फसत
राहिले. आता स्वदर्शन चक्रधारी बनल्यामुळे मायाजीत बनले. स्वदर्शन चक्रधारी बनणे.
अर्थात ज्ञान योगाच्या पंखाद्वारे उडती कला मध्ये जाणे.
बोधवाक्य:-
विदेही
स्थितीमध्ये राहा तर परिस्थिती सहज पार होईल..!