14-12-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


" गोड मुलांनो , तुम्ही बाबांजवळ ताजेतवाने होण्यासाठी किंवा शक्ती भरण्यासाठी येतात , बाबांना भेटल्यानंतर भक्ती मार्गातील सर्व थकान दूर होते .

प्रश्न:-
तुम्हा मुलांना बाबा कोणत्या विधीद्वारे ताजेतवाने करतात , किंवा शक्ती भरतात ?

उत्तर:-
(१) ज्ञान ऐकवुन, ऐकवून तुम्हाला ताजेतवाने करतात. (२) आठवणीद्वारे पण तुम्ही ताजेतवाने होतात.वास्तव मध्ये हीच खरी विश्रामपुरी आहे.तिथे कोणतीही अप्राप्त वस्तू नाही,त्याला प्राप्त करण्यासाठी कष्ट करावे लागतील. (३) शिव बाबाच्या आठवणीमध्ये आल्यानंतरच तुम्हा मुलांना विश्राम मिळतो. सर्व थकान दूर होते.

ओम शांती।
बाबा मुलांना,सन्मुख समजवतात.सोबत दादा पण समजवतात कारण बाबा या दादा द्वारे सन्मुख समजवतात. जसे तुम्ही समजतात तसे,हे दादा पण समजतात.दादांना भगवान म्हणू शकत नाही, हे भगवानुवाच आहे. बाबा काय समजवतात? देही अभिमानी भव कारण स्वतःला आत्मा समजल्या शिवाय परमपिता परमात्माची आठवण करू शकत नाही.या वेळेत सर्व आत्मे पतित आहेत.पतित ला मनुष्य म्हटले जाते,पावन ला देवता म्हटले जाते,या खूपच सहज समजण्याच्या आणि समजावून सांगण्याच्या गोष्टी आहेत.मनुष्यच पुकारतात हे पतित पावन बनवणारे तुम्ही या.देवी-देवता कधीच असे पुकारत नाहीत.पतित-पावन बाबा पतितांच्या निमंत्रणा वरूनछ येतात.आत्म्याला पावन बणुन परत नवीन पावन दुनिया पण स्थापन करतात.आत्माच पित्याला बोलावते, शरीर तर नाही बोलवणार.पारलौकिक बाबा, जे नेहमी पावन आहेत,त्यांची सर्व आठवण करतात.ही सर्व जुनी दुनिया आहे.बाबा नवीन पावन दुनिया बनवतात.काही तर असे पण आहेत,जे म्हणतात आम्हाला तर इथेच खुप सुख आहे,धन माल खूप आहे.ौते समजतात आमच्यासाठी स्वर्ग येथेच आहे.ते तुमच्या गोष्टी कसे मानतील.कलियुगी दुनियेला स्वर्ग समजणे हे तर खूपच अज्ञान आहे.खूपच जड जडीभुत अवस्था झाली आहे.तरीही मनुष्य म्हणतात,आम्ही तर स्वर्गामध्ये बसलो आहोत. मुलं जर समजवत नाहीत तर,शिवपिता म्हणतील ना,तुम्ही तर पत्थर बुद्धी आहात. दुसऱ्याला समजून सांगू शकत नाहीत.जेव्हा स्वत:पारस बुध्दी बनतील,तेव्हा दुसऱ्यांना पण बनवतील.पुरुषार्थ चांगला करायला पाहिजे यामध्ये लज्जाची गोष्ट नाही परंतु मनुष्याच्या बुद्धी मध्ये अर्ध्या कल्प पासून जे भरलेले आहे,ते काही लवकर विसरत नाहीत. जोपर्यंत बाबांना चांगल्या प्रकारे ओळखत नाही तोपर्यंत ती शक्ती येत नाही.बाबा म्हणतात या वेद,ग्रंथ,ई. द्वारे मनुष्य काहीच सुधारले नाहीत. दिवसें दिवस आणखी बिघडतच गेले आहेत. सतोप्रधान पासून तमोप्रधानच बनले आहेत.हे कुणाच्या बुद्धीमध्ये येत नाही,की आम्हीच परत कसे खाली उतरत आलो.कुणाला पण जराही माहिती नाही आणि परत८४ जन्माच्या ऐवजी ८४ लाख जन्म म्हटले आहे,तर मग माहिती पण कसे होईल.बाबा शिवाय ज्ञानाचा प्रकाश देणारे दुसरे कोणी नाहीत.सर्व एक दोघांला पाहुन खाली उतरत उतरत,एकदम विकारात गेले आहेत, सर्व शक्ती नष्ट झाली आहे. बुद्धीमध्ये पण ताकतच नाही,जे बाबांना ओळखू शकतील.बाबाच येऊन सर्वांच्या बुध्दीचे कुलुप उघडतात,तर खूप शक्तिशाली बनतात.पित्याकडे मुलं येतातच शक्ती भरण्यासाठी,ताजेतवाने होण्यासाठी.घरामध्ये विश्राम मिळतोना.बाबांना भेटल्यामुळे भक्ती मार्गातील सर्व थकान दूर होते.सतयुगाला विश्रामपुरी म्हटले जाते,तेथे तुम्हाला खूप विश्राम मिळतो,कोणतीही अप्राप्त वस्तू नाही ज्यासाठी कष्ट करावे लागतील.येथे ताजेतवाने पण बाबाच करतात,तर दादा पण करतात. शिवबाबांच्या गोदीमध्ये आले,तर खूप विश्राम मिळतो.विश्राम म्हणजे शांत.मनुष्य थकून विश्राम होतात.मनुष्य कोणी कुठे,कोणी कुठे विश्रांतीसाठी जातात परंतु त्या विश्रामध्ये शक्ती भरत नाही,ताजेतवाने होत नाहीत.येथे तर बाबा तुम्हाला ज्ञान ऐकवुन खुप शक्ती भरतात,बाबांच्या आठवणी द्वारे खूप ताजेतवाने होतात आणि तमोप्रधान पासुन सतोप्रधान बनतात.सतोप्रधान बनण्यासाठी येथे बाबांच्या जवळ येतात.बाबा म्हणतात गोड-गोड मुलांनो माझी आठवण करा.बाबांनी समजवले आहे, हे सर्व सृष्टीचे चक्र कसे फिरते,सर्व आत्म्यांना विश्राम कसा आणि कधी मिळतो.तुम्हा मुलांचे कर्तव्य आहे सर्वांना बाबांचा संदेश देणे.बाबा म्हणतात माझी आठवण करा,तर तुम्ही वारशाचे मालक बनाल. बाबा या संगम युगावरती नवीन स्वर्गाची दुनिया रचतात,तेथे जाऊन तुम्ही मालक बनतात.परत द्वापरयुगा मध्ये,माया रावणा द्वारे तुम्हाला श्राप मिळतो,तर पवित्रता सुख शांती धन इत्यादी सर्व नष्ट होते.कसे हळूहळू नष्ट होते,ते पण बाबा समजवतात. दुःखधाम मध्ये थोडीच विश्रांती मिळू शकते? मनुष्याला भक्ती पण,थकवते.जन्मजन्मांतर भक्ती द्वारे खूपच थकतात.तसे तर एकदम कंगाल बनले आहेत. हे सर्व रहस्य बाबाच सन्मुख समजतात.नवीन नवीन येतात तर त्यांना किती समजाऊन सांगावे लागते. प्रत्येक गोष्टीवरती मनुष्य खूप विचार करतात. समजतात तिथे जादू तर लागणार नाही.अरे तुम्हीच म्हणत होते,भगवान जादूगर आहेत. तर बाबा म्हणतात होय मी बरोबर जादूगार आहे परंतु ती जादू नाही, ज्याद्वारे मनुष्याला बकरी बनवले जाईल.हे बुद्धी द्वारे समजले जाते,हे तर बकरी सारखे आहेत. गायन पण आहे,सूर्यमंडळाचा श्रुंगार ते कसे जाणतील.या वेळेत मनुष्य बकरी सारखे आहेत.या सर्व गोष्टी आत्ताच्या आहेत,या वेळेचे च गायन आहे.कल्पाच्या अंत काळाला पण मनुष्य समजू शकत नाहीत.चंडिका चा खूपच मोठा मेळा भरतो,ती कोण होती? म्हणतात ती एक देवी होती.अशी नावे स्वर्गा मध्ये नसतात.सतयुगा मध्ये तर खूपच सुंदर नावं असतात.सतयुगी संप्रदायला श्रेष्टाचारी म्हटले जाते.कलियुगी संप्रदायाला मध्ये तर खूपच खराब पदव्या देतात.आत्ताच्या मनुष्याला श्रेष्ठ म्हणू शकत नाही.देवतांना श्रेष्ठ म्हटले जाते. गायण पण आहे,मनुष्या पासूनच देवता बनतात.मनुष्या पासुन देवता,देवता पासून मनुष्य कसे बनतात,हे रहस्य पण बाबांनी तुम्हाला समजले आहे.त्याला दैवी दुनिया,यास मानवी दुनिया म्हटले जाते.दिवसाला ज्ञान, रात्रीला अज्ञान म्हटले जाते.ज्ञानप्रकाश आहे तर भक्ती अंधार आहे.अज्ञान निद्रा म्हटले जाते.तुम्ही समजता अगोदर आम्ही पण काहीच जाणत नव्हतो,ईश्वरा बद्दल काहीच माहित नाही असे म्हणत होतो.आता तुम्ही समजता आम्ही तर अगोदर नास्तिक होतो.बेहदच्या बाबाला जाणत नव्हतो.ते खरोखर अविनाशी बाबा आहेत.त्यांना सर्व आत्म्यांचे पिता म्हटले जाते.तुम्ही मुलं जाणता, आम्ही बेहदच्या बाबांचे बनलोआहोत.बाबा मुलांना गुप्त ज्ञान देत आहेत.हे ज्ञान कोणत्या मनुष्य जवळ मिळू शकत नाही.आत्मा पण गुप्त आणि आत्माच गुप्त ज्ञान धारण करते. आत्माच मुखाद्वारे ज्ञान ऐकवते,आत्माच गुप्तपणे बाबांची आठवण करते.

. बाबा म्हणतात मुलांनो देही अभिमानी बनू नका.देह अभिमाना मुळेच आत्म्याची,सर्व शक्ती नष्ट झाली आहे.आत्म अभिमानी बनल्यामुळेच शक्ती जमा होते.बाबा म्हणतात, अविनाशी नाटकाला चांगल्या रीतीने समजून, चालायचे आहे.या विनाशी नाटकाला चांगल्या रीतीने जाणनारेच नेहमी आनंदित राहू शकतात.या वेळेत मनुष्य वरती जाण्यासाठी खूपच प्रयत्न करतात.ते समजतात वरती आकाशामध्ये एक दुनिया आहे. ग्रंथांमध्ये ऐकले आहे,की वरती दुनिया आहे.तेथे जाऊन पाहतात,तेथे दुनिया बसवण्याचा प्रयत्न करतात. दुनिया तर खूप बसवली आहे ना. भारतामध्ये फक्त एकच आदी सनातन देवी देवता धर्म होता,दुसरा कोणताही खंड नव्हता. आता तर खूपच वसलेले आहेत.तुम्ही विचार करा,भारताच्यि थोड्या जागेमध्ये,जमुनाच्या किनाऱ्यावरती परिस्थान होते,जिथे लक्ष्मीनारायण राज्य करत होते.खूपच सुंदर शोभायमान,सतोप्रधान दुनिया होती.नैसर्गिक सुंदरता होती.आत्म्या मध्ये सर्व चमत्कार आहे. मुलांना दाखवले होते, कृष्णाचा जन्म कसा होतो,साऱ्या खोलीमध्ये प्रकाश होतो.आत्ता बाबा मुलांना सन्मुख समजवतात.आता तुम्ही परिस्थान मध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करत आहात,बाकी असे नाही,तलावा मध्ये स्नान केल्यामुळे परी बनाल.हे सर्व खोटी नावं ठेवली आहेत.लाखो वर्ष म्हणल्यामुळे बिलकुलच सर्व काही विसरले आहेत.आता तुम्ही अभुल बनत आहात,तेही नंबरा नुसार.विचार केला जातो इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये किती भूमिका भरलेली आहे.शरीरा मधुन आत्मा निघुन जाते तर,शरीराचे काय हाल होतात.आत्माच भूमिका वठवते.खूपच विचार करण्याच्या गोष्टी आहेत.साऱ्या दुनियाचे आत्मे पण आपल्या कार्यानुसार भूमिका वठवतात.कल्पा पूर्वीप्रमाणे काहीच फरक पडत नाही.हुबेहुब सर्व कार्याची पुनरावृत्ती होत राहते.यामध्ये संशय येऊ शकत नाही.प्रत्येकाच्या बुद्धी मध्ये फरक पडतो कारण आत्मा तर मन बुध्दी सहित आहे ना. मुलांना माहिती होते,आम्हाला शिष्यवृत्ती घ्यायची आहे,तर मनामध्ये खुशी होते.मधुबन मध्ये आल्यानंतर,मुख्य लक्ष समोर दिसताच फार खुशी होती.आता तुम्ही जानता आम्हीच देवी-देवता बनण्यासाठी हे योगाचे शिक्षण घेत आहोत.अशी कोणती शाळा नाही जिथे दुसऱ्या जन्माचे लक्ष पाहू शकता.तुम्ही पाहता आम्ही लक्ष्मीनारायण सारखे बनत आहोत.आता मी संगम युगात आहोत, भविष्यामध्ये या लक्ष्मीनारायण सारखे बनण्याचे शिक्षण घेत आहोत.खूपच गुप्त प्रशिक्षण आहे.मुख्य लक्ष ला पाहून खूप खुशी व्हायला पाहिजे.खुशीचा पारावार नाही. शाळा किंवा पाठशाला असावी तर अशी.खूपच गुप्त आहे परंतु जबरदस्त पाठशाळा आहे.जितके उच्च शिक्षण,सुविधा पण तशाच राहतात,परंतु तुम्ही इथे खाली बसले आहात.आत्म्याला शिकायचे असते,परत खाली बसा किंवा आसना वरती बसा,परंतु खुशी मध्ये राहत चला कारण या राजयोगाच्या अभ्यासाला पास केल्यानंतर आम्ही लक्ष्मी नारायण सारखे बनू. आता तुम्हा मुलांना बाबां नी आपला परिचय दिला आहे की,मी यांच्यामध्ये कसा प्रवेश करुन तुम्हाला शिकवतो.बाबा देवतांना तर शिकवणार नाहीत.देवता मध्ये हे ज्ञान नसते. मनुष्य तर संभ्रमित होतात,काय देवतांमध्ये ज्ञान नाही.देवताच हे ज्ञान घेऊन देवता बनतात.देवता बनल्या नंतर या ज्ञानाची आवश्यकता नाही.लौकिक शिक्षणा मुळे वकील बनले,कमाई करु लागले परत वकिलीचा अभ्यास करतील का?अच्छा.

गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति बापदादांचे प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात . आत्मिक पित्याचा , आत्मिक मुलांना नमस्ते .

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१)अविनाश नाटकाला चांगल्या रीतीने समजून,नेहमी आनंदित राहायचे आहे.या नाटकामध्ये प्रत्येक कलाकारांची आपली भूमिका आप आपली आहे,जे हुबेहूब वठवत आहेत.

(2) मुख्य लक्ष्य समोर ठेवून आनंदामध्ये राहायचे आहे. बुद्धीमध्ये रहावे की या अभ्यासाद्वारे लक्ष्मी नारायण बनू.

वरदान:-
ब्राह्मण जीवनामध्ये प्रत्येक सेकंद , सुखमय स्थितीचा अनुभव करणारे , संपूर्ण पवित्र आत्मा भव .

पवित्रतेला सुख शांती ची जननी म्हटले जाते. कोणत्याही प्रकारची अपवित्र दु:ख अशांतीचा अनुभव करवते.ब्राह्मण जीवन म्हणजे प्रत्येक सेकंद सुखमय स्थितीमध्ये राहणारे.जरी दुखाचे दृश्य असेल परंतु जिथे पवित्रताची शक्ती आहे, तेथे दुःखाचा अनुभव होऊ शकत नाही.पवित्र आत्मा मास्टर सुखकर्ता बणुन दुःखाला, आत्मिक सुखाच्या वातावरणा मध्ये परिवर्तन करते.

बोधवाक्य:-
साधनांचा प्रयोग करत साधनेची वृद्धी करणे , म्हणजेच बेहदची वैराग्य वृत्ती होय .