10-09-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही जेवढा वेळ आठवणीमध्ये राहाल तेवढा वेळ कमाईच कमाई आहे आठवणीनेच
तुम्ही बाबांच्या जवळ येत राहाल ”
प्रश्न:-
जी मुले
आठवणीत राहत नाही,त्यांना कोणत्या गोष्टीची लाज वाटते?
उत्तर:-
आपली दिनचर्या
लिहिण्यामध्ये लाज वाटते. समजतात खरे लिहले तर बाबा काय म्हणतील. परंतु मुलांचे
यामध्येच कल्याण आहे की खरी दिनचर्या लिहीत रहा. दिनचर्या लिहिण्यामध्ये अनेक फायदे
आहेत. बाबा म्हणतात यामध्ये लाजू नका.
ओम शांती।
आत्मिक पिता सन्मुख मुलांना समजवत आहेत. आता तुम्ही मुलं 15 मिनिट मुरलीच्या अगोदर
आठवणीमध्ये येऊन बसतात. आता इथे दुसरे कोणतेही काम नाही. बाबांच्या आठवणीमध्ये
बसायचं आहे. भक्तीमार्गामध्ये मध्ये बाबांचा परिचय तर नाही, इथे बाबांचा परिचय
मिळाला आणि बाबा म्हणतात, माझीच आठवण करा. मी तर सर्व आत्म्यांचा पिता आहे. बाबांची
आठवण केल्यामुळे वारस्याची आपोआप आठवण यायला पाहिजे. तुम्ही लहान मुलं तर नाहीत
ना.जरी लिहितात आम्ही 5 किंवा 12 महिन्यापासून ज्ञाना मध्ये आहोत. परंतु
कर्मेंद्रिया तर मोठी झाले आहेत ना, तर आत्मिक बाप समजवतात, येथे बाबा आणि
वारस्याच्या आठवणीमध्ये बसायचे आहे. तुम्हीच जाणतात आम्ही नरापासून नारायण
बनण्याच्या पुरुषार्थामध्ये तत्पर आहोत किंवा स्वर्गांमध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ
करत आहोत. हे मुलांना ध्यानात ठेवायला पाहिजे की आम्ही इथे बसून किती वेळ आठवण केली.
लिहिल्यामुळे बाबा समजतील. असे नाही की बाबांना माहित पडते प्रत्येकजण किती वेळ
आठवणीत राहतात? ते तर प्रत्येक जण आपली दिनचर्या लिहिल्यामुळे समजू शकतात, बाबांची
आठवण होती की बुद्धी कुठे दुसरीकडे गेली होती? हे पण बुद्धीमध्ये आहे की आता बाबा
येतील तर ती पण आठवण झाली ना. किती वेळ आठवण केली ते दिनचर्येमध्ये खरे लिहा. खोटे
लिहिल्यामुळे आणखीनच पाप 100 पटीने वृद्धि होईल, आणखीनच नुकसान होईल त्यामुळे खरे
लिहायला पाहिजे. जितकी आठवण कराल तेवढेच विकर्म विनाश होतील. हे पण जाणतात की, आम्ही
जवळ येत जातो. अंत काळात जेव्हा आठवण पूर्ण होईल तेव्हा आम्ही परत बाबांच्या जवळ
चालले जाऊ. परत कोणीतरी नवीन दुनिया मध्ये येऊन अभिनय करतील. कोणी तिथेच बसून
राहतील. तिथे म्हणजे परमधाम मध्ये, कोणता संकल्प तर येणार नाही, ते मुक्तिधाम आहे.
दुःख सुख पासून वेगळे. सुखधाममध्ये जाण्यासाठी आता तुम्ही पुरुषार्थ करत आहात. जितकी
तुम्ही आठवण कराल तेवढे विकर्म विनाश होतील. आठवणीची नोंद ठेवल्यामुळे ज्ञानाची
धारणा पण चांगल्या रीतीने होईल. दिनचर्या लिहिल्यामुळे फायदाच आहे. आठवणीमध्ये बाबा
न राहिल्याने लिहिण्यास लाज वाटते. बाबा काय करतील, मुरली मध्ये ऐकवतील, बाबा
म्हणतात यामध्ये लज्जेची कोणतीच गोष्ट नाही. मनामध्ये प्रत्येक जण समजू शकतात आम्ही
आठवण करतो कि नाही, कल्याणकारी बाबा समजवतात. नोंद ठेवल्यामुळे कल्याण होईल जो
पर्यंत बाबा येत नाहीत तोपर्यंत आठवणी चा तक्ता किती राहीला? किती आठवण केली, फरक
पाहायला पाहिजे. प्रेमळ गोष्टींची खुप आठवण केली जाते, कुमार-कुमारींचा साखरपुडा
होतो तर मनामध्ये एक दोघांची आठवण राहते, परत लग्न झाल्यामुळे पक्की आठवण होते. न
पाहता समजतात. आमचा साखरपुडा झाला आहे आता तुम्ही ही मुलं जाणता शिवबाबा आमचे बेहद
पिता आहेत. जरी पाहिले नाही परंतु बुद्धी द्वारे तर समजू शकतात ते पिता नावा
रूपापेक्षा वेगळे आहेत, तर पूजा कोणाची करता. आठवण का करता, नावा रूपापेक्षा वेगळी
बेअंत तर कोणती गोष्ट नसते. जरूर गोष्टीला पाहतात तरच त्याचे वर्णन करतात. आकाशाला
पाहतात ना बेअंत म्हणू शकत नाही. भक्ती मार्गामध्ये भगवंताची आठवण करतात हे भगवान
तर बेअंत थोडेच म्हणणार, हे भगवान म्हणल्यामुळे तर लगेच त्यांची आठवण येते, तर जरूर
कोणती गोष्ट असेल आत्म्याला जाणतात पाहू शकत नाही
सर्व आत्म्यांचे एकच पिता असतात त्यांना पण जाणले जाते. तुम्ही मुलं जाणतात बाबा
येऊन शिकवतात. पण यापूर्वी हे माहीत नव्हते की, स्वयं ईश्वर शिकवतात पण कृष्णाचे
नाव लिहिले आहे कृष्ण तर या डोळ्याने दिसू शकतात. त्यांच्यासाठी तर बेअंत नावा
रूपापेक्षा वेगळा म्हणू शकत नाहीत. कृष्ण तर कधी म्हणणार नाहीत माझीच आठवण करा. माता
तर कृष्णाला मुलगा समजून गोदीमध्ये बसवतात. जन्माष्टमी वरती लहान कृष्णाला झोक्या
मध्ये बसवतात काय सदैव लहानच असेल. परत रास विलास पण करवतात. तर जरूर थोडा मोठा झाला
असेल, परत मोठा झाल्यानंतर काय झाले, कोठे गेले, काहीच माहित नाही. सदैव लहान शरीर
राहणार नाही. काहीच विचार करत नाहीत पूजा करणे इत्यादी ची परंपरा चालत येते. ज्ञान
तर कोणा मध्येच नाही. कृष्णाने कंसपुरीमध्ये जन्म घेतला असे दाखवतात, आता कंस पुरीची
तर गोष्टच नाही. कोणाचा पण विचार चालत नाही भक्त लोक कृष्णासाठी सर्वत्र मानतात परत
त्यांना स्नान इत्यादी पण करवतात, खाऊ घालतात. आता ते तर खात नाही मूर्तीच्या समोर
ठेवून स्वतः खातात. हा पण भक्ती मार्ग आहे. श्रीनाथ जी मध्ये इतका प्रसाद बनवतात ते
तर खात नाहीत, पुजारी स्वतःच खातात देवीच्या पूजेमध्ये पण असेच करतात. स्वतः देवी
बनवतात त्यांची पूजा इत्यादी करून परत विसर्जन करतात, दागिने इत्यादी काढून परत
विसर्जित करतात, परत ज्याच्या हातामध्ये येईल ते घेतात. देवीची जास्त पूजा होते.
लक्ष्मी आणि दुर्गा दोघींची मूर्ती बनवतात मोठी मम्मा पण येथे आहे ना. ज्याला
ब्रह्मपुत्रा पण म्हणतात. या जन्माची आणि भविष्य रूपाची पूजा करत राहतात ते समजतात
ना खूपच आश्चर्यकारक नाटक आहे. अशा गोष्टी ग्रंथांमध्ये लिहिल्या नाहीत ही
प्रत्यक्ष कृती आहे, तुम्हा मुलांना आता ज्ञान आहे सर्वात जास्त चित्र आत्म्याचे
बनवले जातात. जेव्हा रुद्र यज्ञ रचतात तेव्हा लाखो शालिग्राम बनवतात. देवींचे कधी
लाखो चित्र बनवत नाहीत. ते तर जितके पुजारी आहेत तेवढ्या देवी बनवतात, यज्ञामध्ये
एकाच वेळेस लाख शालिग्राम बनवतात, त्यांचा कोणता दिवस कायम नसतो, कोणता मुहूर्त
इत्यादी नसतो, जसे देवीची पूजा वेळेनुसार होते, शेठ लोकांना जेव्हा विचार येईल की
रुद्र किंवा शालिग्राम ची स्थापना करायचे आहे तर ब्राह्मणाला बोलवतील. रुद्र म्हणले
जाते एका शिव पित्याला, परत असेही नाही की शिवजयंती वरती रुद्र पूजा करतात, नाही
सहसा शुभ दिवशी, बृहस्पती दिवशी गुरुवारीच करतात. दिवाळीमध्ये लक्ष्मीचे चित्र
थाळीमध्ये ठेवून पूजा करतात, ती महालक्ष्मी युगल रूपामध्ये आहे. मनुष्य गोष्टींना
जाणत नाही लक्ष्मीला धन कोठून मिळेल? युगल तर पाहिजे ना तर हे लक्ष्मीनारायण युगल
आहेत ना महालक्ष्मी नाव ठेवतात देवी कधी झाल्या, महालक्ष्मी कधी होऊन गेल्या, या
सर्व गोष्टी मनुष्य जाणत नाहीत तुम्हाला आता बाबा सन्मुख समजवत आहेत तुमच्यापैकी पण
सर्वांना एकरस धारणा होत नाही बाबा इतके समजून परत म्हणतात मज पित्याची आठवण निरंतर
राहते? मुख्य गोष्ट तर हीच आहे भक्तिमार्ग मध्ये किती पैसे खर्च करतात, अपवित्र
बनतात सर्व मातीमध्ये मिसळून जाते, खूप फरक आहे. यावेळेस जे काही करतात ते ईश्वरीय
सेवार्थ शिवबाबांना देतात. शिवबाबा तर खात नाहीत, तुम्ही ब्राह्मण विश्वासू आहात
तुम्ही ब्रह्माला देत नाहीत शिवबाबांना देतात. बाबांसाठी शर्ट, धोतर इत्यादी घेतले
असे मुले म्हणतात बाबा म्हणतात यांना दिल्यामुळे (ब्रह्मा बाबांना) तुमचे काही जमा
होणार नाही, जमा तेच होते जे तुम्ही शिव बाबांची आठवण करून ब्राह्मणांना देतात.
ब्राह्मणांची पालना शिव बाबांच्या भंडाऱ्या मधूनच होते. हे तर तुम्ही समजता बाबांना
विचारण्याची आवश्यकता नाही की या गोष्टी पैसे इत्यादी पाठवू? ब्रह्मा तर स्वतःसाठी
वापरत नाहीत, तुमचे जमा होणार नाही जर ब्रह्माची आठवण केली तर? ब्रह्मा बाबांना पण
शिव बाबांच्या भंडाऱ्या मधूनच घ्यायचे आहे, तर शिव बाबांची आठवण येईल तुमचा पैसा का
घ्यावा ?ब्रह्माकुमार कुमारींना देणे पण चुकीचे आहे.
बाबांनी समजावले आहे तुम्ही कोणाकडून एखादा पैसा घेऊन वापरला तर त्याचीच आठवण येत
राहील.कोणती हलकी वस्तू असेल तर ठीक आहे चांगली गोष्ट असेल तर देणाऱ्याचीच आठवण
राहील. त्यांचे काही जमा होत नाही तर नुकसानच झाले ना! शिव बाबा म्हणतात माझीच आठवण
करा, मला तर कपडे इत्यादी ची आवश्यकता नाही. कपडे इत्यादी मुलांना पाहिजे ते तर
शिवबाबांच्या खजान्या मधून घेतील. मला तर स्वतःचे शरीर नाही शिवबाबांच्या खजान्या
मधून घेण्याचा हक्क आहे राजाईचा पण हक्क आहे, अधिकार आहे. पित्याच्या घरीच मुलं
खातात पितात ना. तुम्ही पण सेवा करता कमाई करत राहता जितकीसेवा अधिक तेवढी कमाई पण
जास्त होईल. शिवबाबांच्या भंडाऱ्या द्वारे पालन पोषण होत राहते शिवबाबांना देणार
नाही, तर जमा पण होणार नाही. शिवबाबांनाच द्यायचे असते. बाबा तुमच्याद्वारे भविष्य
21 जन्मासाठी पद्मापदमपती बनू. पैसे इत्यादी तर नष्ट होणार आहेत, म्हणून शिवबाबा जे
समर्थ आहेत त्यांना देतो. त्याचा मोबदला 21 जन्मासाठी मिळत राहतो. अप्रत्यक्षपणे
ईश्वरासाठी देतात, अप्रत्यक्षपणे परिचय नसताना देणे इतके समर्थ होत नाही. आता तर
शिवबाबा सन्मुख आहेत, म्हणून समर्थ आहोत होत आहे विश्व सर्वशक्तिमान या वेळेतच आहे.
ईश्वरासाठी काही दान पुण्य करतात तर अल्पकाळासाठी काही मिळत राहते. येथे तर बाबा
तुम्हाला समजवतात मी समोर आहे. मी देणारा आहे ब्रह्मानी पण बाबांना सर्वकाही देऊन
विश्वाची बादशाही घेतली ना? तुम्ही हे पण जाणतात, या व्यक्तचा अव्यक्त रूपामध्ये
साक्षात्कार होतो, यांच्यामध्ये शिवबाबा येऊन मुलांसोबत गोष्टी करतात. कधी हा विचार
करायचा नाही, आम्ही मनुष्यान कडून घ्यावे. बोला, शिव बाबांच्या भंडाऱ्यामध्ये पाठवा,
यांना दिल्या मुळे काहीच मिळणार नाही, नुकसान होईल. गरीब असतील तर 3-4 रुपयांची
वस्तू तुम्हाला देतील. यापेक्षा बाबांच्या भंडारा मध्ये टाकले तर अनेक पटीने जमा
होईल. स्वतःचे नुकसान करायचे नाही. सहसा देवींची पूजा जास्त होते, कारण तुम्ही
ब्रम्हाकुमारीच खास ज्ञान देण्यासाठी निमित्त बनतात. जरी गोप, भाऊ समजवत असतील परंतु
सहसा माताच ब्राह्मणी बनून रस्ता दाखवतात, म्हणून देवींचे नाव जास्त आहे. देवीची
पूजा जास्त होते. तुम्ही मुलं हे पण समजवतात की आम्ही अर्धा कल्प पूज्य होतो. प्रथम
पूर्णपणे पूज्य, परत सेमी पुज्य, कारण दोन कला कमी होतात. त्रेतायुगामध्ये रामाची
राजाई चालते. ते तर लाखो वर्षांची गोष्ट करतात. तर त्याचा काही हिशोब लागत नाही.
भक्तिमार्ग मध्ये आणि तुमच्या बुद्धीमध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. तुम्ही ईश्वरी
बुद्धी आहात, ते रावण बुद्धी आहेत. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की, हे सर्व चक्र 5000
वर्षाचे आहे, जे फिरत राहते. अज्ञानामध्ये म्हणजे रात्री मध्ये आहेत ते म्हणतात,
कल्पाचे आयुष्य लाखो वर्षाचे आहे, ज्यांना ज्ञान आहे ते दिवसांमध्ये आहेत, ते
म्हणतात 5000 वर्ष आहे. अर्धाकल्प भक्तिमार्ग मध्ये तुम्ही असत्य गोष्टी ऐकल्या,
सतयुगामध्ये अशा गोष्टी नसतात. तेथे तर वारसा मिळतो. आता तर तुम्हाला समोर
प्रत्यक्ष मत मिळत आहे . श्रीमद्भगवद्गीता आहे ना. दुसऱ्या कोणत्या ग्रंथांमध्ये
श्रीमद्भगवद्गीता नाव नाही. प्रत्येक पाच हजार वर्षानंतर हे पुरुषोत्तम संगमयुग
गीतेची युग येते. लाखो वर्षांची गोष्ट तर होऊ शकत नाही. कधी कोणी ही आले तर त्यांना
संगमयुगाचे स्पष्ट ज्ञान द्या. बेहदच्या पित्याने रचनाकार अर्थात स्वतःचा आणि रचनेचा
पूर्ण परिचय दिला आहे. परत म्हणतात बरं पित्याची आठवण करा. दुसरी कोणती धारणा करू
शकत नाहीत तर स्वतःला आत्म समजून मज पित्याची आठवण करा, पवित्र तर बनवायचे आहेच.
बाबांपासून वारसा घेतात, तर दैवी गुण धारण करायचे आहेत. अच्छा
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रति बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. 21
जन्मासाठी करोडो ची कमाई जमा करण्यासाठी प्रत्यक्ष ईश्वरीय सेवेमध्ये सर्व काही सफल
करायचे आहे. विश्वस्त बनवून शिवबाबांच्या नावावरती सेवा करायची आहे.
2. बाबांची आठवण
करताना बुद्धी कुठे कुठे जाते? हे तपासून पहा आपली खरी दिनचर्या, जमाखर्च लिहायचा
आहे. नरापासून नारायण बनण्यासाठी बाबा आणि वारशाच्या आठवणीमध्ये राहायचे आहे.
वरदान:-
अविनाशी
प्राप्तीच्या स्मृतीमध्ये आपल्या श्रेष्ठ भाग्या च्या खुशी मध्ये राहणारे इच्छा
मात्ररम अविद्या भव !
ज्यांचे पिता
भाग्यविधाता बाबा आहेत. त्यांचे भाग्य खूपच श्रेष्ठ आहे नेहमी हीच खुशी रहावी की
भाग्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. वाह रे माझे श्रेष्ठ भाग्य आणि भाग्यविधाता पिता
हेच गीत म्हणत खूशीमध्ये उडत राहा, किती मोठे भाग्य आहे, ज्यामुळे कोणती इच्छा नाही,
मन तृप्त झाले, खुश झाले सर्व काही मिळाले. कोणती अप्राप्त वस्तू नाही म्हणून इच्छा
मात्र अविद्या बनलो.
बोधवाक्य:-
विकर्म
करण्याची वेळ निघून गेली, आता व्यर्थ संकल्प,बोल पण खूप धोका देतात...!