11-10-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोडमुलांनो, बेहदअपारखुशीचाअनुभवकरण्यासाठीप्रत्यक्षबाबांच्यासोबतरहा…”
प्रश्न:-
बाबा कडून
कोणत्या मुलांना खूप ताकद मिळते ?
उत्तर:-
ज्यांना
निश्चय आहे की आम्ही बेहद विश्वाचे परिवर्तन करणारे आहोत, आम्ही बेहद विश्वाचे मालक
बनणार आहोत. आम्हाला शिकवणारे स्वय विश्वाचे मालक बाबा आहेत. अशा मुलांना खूप ताकद
मिळते.
ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांना किंवा आत्म्यांना आत्मिक पिता परमपिता परमात्मा सन्मुख
शिकवत आहेत आणि समजवतात कारण मुलच पावन बनुण स्वर्गाचे मालक बनणार आहेत. तर सा-या
विश्वाचे पिता एकच आहेत, हा मुलांना निश्चय होतो, सा-या विश्वाचे पिता, सर्व
आत्म्यांचे पिता तुम्हा मुलांना शिकवत आहेत. एवढे तर बुद्धीमध्ये बसते ना, कारण
बुद्धी तमोप्रधान, लोखंडाचे भांडे लोह युगी झाले आहे .तर बुद्धी मध्ये एवढे बसते
का? इतकी ताकद मिळते समजून घेण्याची? बरोबर बेहदचे बाबा आम्हाला शिकवत आहेत, आम्ही
बेहद विश्वाला परिवर्तन करत आहोत. या वेळेत बेहद सृष्टीला नर्क म्हटले जाते .हे तर
जाणतात किंवा समजतात गरीब नरकामध्ये आहेत बाकी संन्यासी साहुकार मोठ्या पदावाले
स्वर्गात आहेत का ?या वेळेत जे पण मनुष्य आहेत सर्व नरकामध्ये आहेत .या सर्व
समजण्याच्या गोष्टी आहेत की, आत्मा खूप छोटी आहे, इतक्या छोट्या आत्म्यामध्ये सर्व
ज्ञान थांबते? की विसरतात? विश्वाच्या सर्व आत्म्याचे पिता, तुमच्या सन्मुख बसून
तुम्हाला शिकवत आहेत.सर्व दिवस बुद्धी मध्ये राहते की बरोबर बाबा आमच्यासोबत आहेत,
किती वेळ राहतात तास, अर्धा तास की सर्व दिवस. हे बुद्धीमध्ये ठेवण्यासाठी ताकद पण
पाहिजे .ईश्वर परमपिता परमात्मा तुम्हाला शिकवत आहेत, बाहेर जाता किंवा आपल्या घरी
राहता, तर तेथे सोबत नाहीत का? येथे प्रत्यक्षात तुमच्यासोबत आहेत. जसे कोणाचा पती
बाहेर आहे, पत्नी येथे आहे तर असे थोडेच म्हणेल पती माझ्यासोबत पण आहेत. बाबा तर
एकच आहेत. बाबा सर्वांमध्ये तर नाहीत ना .बाबा जरूर एकाच जागी असतील ना, तर हे
बुद्धीमध्ये येते बाबा आम्हाला नवीन मालक बनवण्यासाठी लायक बनवत आहेत. मनामध्ये एवढे
स्वतःला लायक समजता का, आम्ही सा-या विश्वाचे मालक बनणार आहोत. यामध्ये तर खूप
खुशीची गोष्ट आहे, यापेक्षा जास्त खुशीचा खजाना तर कोणालाच मिळत नाही. आता तुम्हाला
माहिती पडले आहे लक्ष्मीनारायण सारखे बनणारे आहोत. हे देवता कुठले मालक आहेत, हे पण
तुम्ही समजतात. भारतामध्येच देवता होऊन गेले आहेत. हे तर सा-या विश्वाचे मालक बनणारे
आहेत. एवढे बुद्धीमध्ये आहे, तशी चलन आहे? त्याप्रकारे बोलचाल आहे? तशी बुद्धि आहे?
कोणत्या गोष्टीमध्ये लगेच रागावले, कुणाला नुकसान पोहोचवले,कुणाची निंदा केली, अशी
चलन तर नाही ना? सतयुगामध्ये कधी कोणी निंदा थोडेच करतात. तेथे निंदा करण्याचे खराब
विचार विचार करणारेच नसतील. बाबा मुलांना खूप श्रेष्ठ बनवतात.तुम्ही बाबांची आठवण
करा तर पाप नष्ट होतील. तुम्ही लक्ष्मीनारायण बनण्यासाठी हात वरती करता परंतु तुमची
चलन तशी आहे का? बाबा सन्मुख शिकवत आहेत, हे बुद्धीमध्ये जोरात बसतय का? अनेकांच्या
नशा सोडावॉटर होऊन जातो. सर्वांना इतका खुशीचा पारा चढत नाही. जेव्हा बुद्धीमध्ये
बसेल तेव्हाच नशा चढेल, विश्वाचे मालक बनण्यासाठी बाबा शिकवत आहेत.
येथे तर सर्व पतित रावण संप्रदाय आहेत. एक गोष्ट आहे ना, रामानी वानराची सेना घेतली
परत हे हे केले. आता तुम्ही जाणतात बाबा रावणा वरती विजय मिळवून देत, लक्ष्मीनारायण
बनवत आहेत. येथे तुम्हा मुलांना कोणी विचारले तुम्ही लगेच म्हणता आम्हाला ईश्वर
शिकवत आहेत. भगवानुवाच जसे शिक्षक म्हणतील आम्ही तुम्हाला वकील किंवा आमका
बनवण्यासाठी शिकवतो. निश्चय द्वारे शिकवतात आणि ते तसे बनतात. शिकणारे पण नंबर
नुसारच असतात ना. परत पद पण नंबरा नुसारच मिळते. हे पण शिक्षण आहे. बाबांनी मुख्य
लक्ष्य समोर ठेवले आहे. तुम्ही समजता या शिक्षणाद्वारे आम्ही असे बनू .खुशी ची
गोष्ट आहे ना. आय सी एस (भारतीय प्रशासकीय सेवा) शिकणारे पण समजतात आम्ही हे शिकून
परत असे बनू, असे करू, घर बनवू बुद्धीतर चालते. येथे परत तुम्हा मुलांना, बाबा बसून
शिकवत आहेत, सर्वांना शिकायचे आहे आणि पवित्र बनायचे आहे. बाबांशी प्रतिज्ञा करतात
की, आम्ही कोणते अपवित्र कर्म करणार नाही .बाबा म्हणतात जर कोणी उलटे काम केले तर
आज पर्यंत केलेली कमाई नष्ट होऊन जाईल. ही मृत्युलोक जुनी दुनिया आहे, आम्ही नवीन
दुनियासाठी शिकत आहोत. ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. परिस्थिती पण अशीच आहे, बाबा
आम्हाला शिकवतात अमर बनण्यासाठी. सा-या दुनिया चे चक्र बाबा समजावत आहेत. हातामध्ये
कोणतेही पुस्तक नाही, मुखाद्वारे बाबा समजवतात, प्रथम गोष्ट बाबा समजतात की स्वतःला
आत्मा निश्चय करा. आत्मा भगवान पित्याचा मुलगा आहे. परमपिता परमात्मा परमधाम मध्ये
राहतात. आम्ही आत्मे पण तेथेच राहतो, परत नंबरा नुसार, येथे आपापली भूमिका
करण्यासाठी येतो.हे फार मोठे रंगमंच आहे. या रंगमंचावर कलाकार भूमिका,अभिनय
करण्यासाठी भारतामध्ये आणि नवीन दुनियेत येतात. हे त्यांचे कामकाज आहे. तुम्ही
त्यांची महिमा गातात . काय त्यांना लखपती म्हणनार? त्यांच्याजवळ तर अगणित, खूप धन
राहते. बाबा तर असे म्हणतील, कारण बाबा बेहदचे आहेत, हे नाटक बनलेले आहे. जसे
शिवबाबांनी यांना अशाप्रकारे सावकार बनवले तर, भक्तिमार्ग मध्ये परत शिवाचे मंदिर
पूजा साठी बनवतात, प्रथम त्यांची पूजा करतात, ज्यांनी पूज्य बनवले आहे. बाबा नशा
चढवण्यासाठी खुप समजतात परंतु नंबरानुसार पुरुषार्थ नुसार, जे मुलं समजतात ते
चांगल्या प्रकारे सेवा करत राहतात ,तर त्यांची प्रगती होत राहते, नाहीतर खराब बनतात.
मुलं जाणतात बरोबर हे भारतामध्ये राज्य करत होते, दुसरा कोणता धर्म नव्हता, फक्त
देवी देवता धर्मच होता, नंतर अनेकानेक धर्म आले. आता तुम्ही समजता हे सृष्टीचे चक्र
कसे फिरते. शाळेमध्ये मुख्य उद्देश तर पाहिजे ना. सतयुगाच्या सुरुवातीला हे राज्य
करत होते, परत 84च्या चक्र मध्ये आले. मुलं जाणतात, हे बेहद चे शिक्षण आहे .जन्मानंतर
ते शिक्षण घेत आले, यामध्ये खूप पक्का निश्चय पाहिजे. सर्व सृष्टी ला परिवर्तन
करणारे नवीन बनवणारे अर्थात नरकला स्वर्ग बनवणारे, बाबा आम्हाला शिकवत आहेत. इतके
जरूर आहे मुक्तिधाम ला तर सर्व जाऊ शकतात परंतु स्वर्गा मध्ये जाऊ शकत नाहीत.
कधीपासून सुरू होतो, पण तुम्ही मुलांनी जाणले आहे. तुम्ही जाणतात बाबा आम्हाला या
विषय सागर, वैश्यालय मधून बाहेर काढतात. आता बरोबर वेश्यालय आहे. कधीपासून सुरू झाले
हे पण तुम्ही मुलं जाणतात.अडीच हजार वर्षे झाले, जेव्हा हे रावणाचे राज्य सुरू झाले.
भक्ती मार्ग सुरू झाली, त्यावेळेस देवी-देवता धर्माचेच होते. ते पण वाममार्ग मध्ये
आले, भक्तीसाठी मंदिर बनवतात. सोमनाथ चे मंदिर किती मोठे बनवले आहे, इतिहास तर ऐकला
आहे ना? मंदिरा मध्ये काय काय होते, त्या वेळेत खूप धनवान असतील, फक्त एक मंदिर तर
नसेल ना .इतिहासामध्ये फक्त एक मंदिराचे नाव लिहले आहे, मंदिर तर अनेक राजे बनवत
होते, एक दोघाला पाहून पूजा तर सर्व करतात ना .अनेक मंदिर असतील, फक्त एकलाच लुटले
नाही ,दुसरे पण मंदिर त्यांच्या जवळ असतील. तेथे गाव काही फार दूर दूर नसतात, एक
दोघाच्या जवळ असतात, कारण स्वर्गामध्ये रेल्वे तर नसेल. एक दोघांच्या खूपच जवळ
राहतात, परत वृद्धी होत जाते. आता तुम्ही मुलं हे ज्ञान घेत आहात, सर्वश्रेष्ठ बाबा
तुम्हाला शिकवत आहेत, तर हा नशा तुम्हाला व्हायला पाहिजे ना .घरामध्ये रडणे मारणे
नसते. येथे तर तुम्हाला दैवी गुणांची धारणा करायची आहे. या पुरुषोत्तम संगमा मध्ये
तुम्हा मुलांना शिकवले जाते हे मधले युग आहे,ज्या वेळेस तुम्ही परिवर्तन होतात.
जुन्या दुनियेपासून नवीन मध्ये जायचे आहे. आता तुम्ही पुरुषोत्तम संगमावरती हे
ज्ञान घेतात, स्वयम् भगवान तुम्हाला शिकवत आहेत. सारी दुनिया चे परिवर्तन करतात,
विकारी दुनियाला नवीन बनवतात. ज्या नवीन दुनियेचे परत तुम्ही मालक बनणार आहात. बाबा
बांधलेले आहेत तुम्हाला युक्ती सांगण्यासाठी, तर तुम्हा मुलांना त्यावरती अंमल
करायचा आहे .हे तर समजतात आम्ही येथे राहणारे नाहीत .तुम्ही थोडे जाणतात त्यांची
राजधानी होती, आता बाबांनी समजले आहे. रावण ज्यामध्ये तुम्ही खूप दुःखी झाले होते,
याला म्हटले जाते विकारी दुनिया. हे देवता संपूर्ण निर्विकार आहेत स्वतःला विकारी
म्हणतात. आता हे रावण राज्य कधी सुरू झाले, काय झाले ,जरा पण कुणाला त्याची माहिती
नाही बुद्धी एकदम तमोप्रधान आहे. पारस बुद्धी होते तर, विश्वाचे मालक होते, खूप सुखी
होते, त्यांचे नावच सुखधाम आहे. येथे तर खूप दुःख आहे. सुखाची दुनिया आणि दुःखाची
दुनिया कशी आहे, हे पण बाबा समजतात. सुख किती वेळ, दुःख किती वेळ चालते, मनुष्य तर
काहीच समजत नाहीत, तुमच्यामध्ये पण नंबरनुसार समजतात. बेहदचे बाबा समजावणारे आहेत.
कृष्ण बाबा थोडेच म्हणणार, हे पटत नाही. परंतु कुणाला पण पिता म्हणत राहतात, काहीच
समजत नाहीत. भगवान समजावतात माझी ग्लानी करतात, मी तुम्हाला देवता बनवतो आणि तुम्ही
माझी खूप निंदा केली आहे, परत देवतांची पण निंदा केली. इतके मूडमती मनुष्य बनले
आहेत. भज गोविंद... इत्यादी म्हणत राहतात. बाबा म्हणतात हे मूढमती गोविंद-गोविंद,
राम-राम म्हणतात, बुद्धीमध्ये काहीच येत नाही की ,कुणा ची पूजा करतात. पत्थर
बुद्धीला मुढमती च म्हणणार ना. बाबा म्हणतात आता मी तुम्हाला विश्वाचे मालक बनवतो.
बाबा सर्वांचे सदगती दाता आहेत.
बाबा समजावतात तुम्ही आपल्या परिवार,काम धंद्यामध्ये इतके फसलेले आहात, भगवान जे
म्हणतात ते आचरणात आणायला पाहिजे, परंतु आसुरी मता मध्ये व्यस्त इतके आहेत ,तर
ईश्वरी मतावर ते कसे चालतील. गोविंद कोण आहेत, काय वस्तू आहे हे पण जाणत नाहीत। बाबा
समजतात, तुम्ही म्हणणार बाबा, आपण अनेक वेळेस आम्हाला समजवले आहे याची पण
नाटकांमध्ये नोंद आहे. बाबा आम्ही, परत आपल्याकडून हा वारसा घेत आहोत. आम्ही
नरापासून नारायण जरूर बनू. विद्यार्थ्याला शिक्षणाचा नशा जरूर असतो, आम्ही हे बनू,
निश्चय राहतो. आता बाबा म्हणतात तुम्हाला सर्वगुणसंपन्न बनायचेआहे.कोणासोबतही
रागवायचे नाही. देवतांमध्ये हे पाच विकार नसतात. श्रीमता वरती चालायचे आहे. श्रीमत
प्रथमतः म्हणते आत्मा समजा. तुम्ही आत्मा परमधाम वरून येथे भूमिका करण्यासाठी आले
आहात. हे तुमचे शरीर अविनाशी आहे. आत्मा तर अविनाशी आहे. तर तुम्ही स्वतःला आत्म
समजा, मी आत्मा परमधाम वरून येथे अभिनय करण्यासाठी आलो आहे. आता येथे दुःखी होतात,
तेव्हा तर म्हणतात मुक्तिधाम मधे जावे, परंतु तुम्हाला पावन कोण बनवेल? एकलाच
बोलतात, तेच बाबा म्हणतात, माझ्या गोड मुलांनो स्वतःला आत्मा समजा, देह समजू नका.
मी आत्म्यांना बसून समजतो. आत्माच बोलते हे पतित पावन येऊन पावन बनवा. भारतामध्येच
पावन होते, आता परत बोलवतात, पतितापासून पावन बनवून सुखामध्ये घेऊन चला. कृष्णाच्या
सोबत तुमचे स्नेह आहे, कृष्णासाठी सर्वात जास्त उपवास इत्यादी ठेवतात. कुमारी, माता
इत्यादी उपवास करतात, निर्जल पण राहतात. कृष्णपुरी अर्थात सतयुगामध्ये जाण्यासाठी.
परंतु ज्ञान नाही म्हणून खूप हट्ट करत राहतात, ते लोक शासनापुढे उपोषण करत राहतात,
तंग करण्यासाठी. असे करत राहतात. तुम्हाला कोणाच्या पुढे धरणे आंदोलन करायचे नाही.
ना तुम्हाला कोणी असे शिकवले आहे. श्रीकृष्ण तर सद युगाचे प्रथम राजकुमार आहेत,
परंतु हे कोणालाच माहिती नाही. कृष्णाला तर ते द्वापरयुगामध्ये घेऊन गेले आहेत. बाबा
समजावतात गोडगोड मुलांनो भक्ती आणि ज्ञान दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ज्ञान दिवस
आहे भक्ती रात्र आहे. कुणाची? ब्रह्माची रात्र आणि दिवस, परंतु याचा अर्थ न गुरु
समजतात, ना त्यांचे शिष्य. ज्ञान भक्ती आणि वैराग्य याचे रहस्य बाबांनी तुम्हा
मुलांना समजावले आहे. ज्ञान दिवस भक्ती रात्र आणि त्याच्यानंतर वैराग्य आहे. ते
जाणत नाहीत. ज्ञान भक्ती वैराग्य अक्षर अगदीच बरोबर आहे, परंतु अर्थ जाणत नाहीत, आता
तुम्हा मुलांनी समजले आहे. बाप ज्ञान देतात त्याच्यामुळे दिवस सुरू होतो. भक्ती सुरू
होते तर रात्र म्हणले जाते, कारण धक्का खातात. ब्रह्माची रात्र म्हणजेच ब्राह्मणांची
पण रात्र परत दिवस सुरू होतो. ज्ञानामुळे दिवस भक्तीमुळे रात्र. रात्री मध्ये तुम्ही
वनवासा मध्ये बसले आहात, परत दिवसांमध्ये तुम्ही खूप धनवान बनतात. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुला प्रती बापदादा ची प्रेमळ आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
स्वतःच्यामनालाविचारायचेआहे…
(१) बाबा पासुन इतका खुशी चा खजाना मिळतो, तो बुद्धी मध्ये बसतो का, दिमाग मध्ये
बसतो का?
(२) बाबा आम्हाला विश्वाचे मालक बनवण्यासाठी आले आहेत, तर अशी चलन आहे, बोलचाल
करण्याची पद्धत अशी आहे ? कधी कुणाची निंदा तर नाही करत?
(३) बाबांशी प्रतिज्ञा केल्यानंतर कोणतेच अपवित्र कर्म तर होत नाही ना?
वरदान:-
झालेल्यागोष्टींनाश्रेष्ठविधीद्वारेसमाप्तकरूनयादगारस्वरूपबनवणारेचांगल्यामार्कानेपासहोणारेभव
झाले ते विसरून जायचे
आहे, हे तर होणारच आहे. वेळ आणि दृश्य सर्व निघून जातात. परंतु चांगल्या मार्काने
पास होऊन प्रत्येक विचार आणि वेळ पास करा म्हणजेच झालेल्या गोष्टींना श्रेष्ठ
विधीद्वारे समाप्त करा. जे झालेल्या गोष्टींना स्मृतीमध्ये आणताच वाहवा वाहवा चे
बोल मनातुन निघावेत. दुसरे आत्मे तुमच्या झालेल्या गोष्टीपासून धडा घ्यावेत. तुमचे
भूतकाळ आठवणीचे स्वरूप बनूण जावे म्हणजेच कीर्तन अर्थात किर्ती गायन करत राहतील.
बोधवाक्य:-
स्व कल्याणाचे
असे श्रेष्ठ नियोजन करा, तेव्हाच विश्व सेवेमध्ये शक्ती मिळेल.