18-11-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो, जगाच्या संसारातील व्यर्थ गोष्टीत आपला वेळ घालवू नका. बुद्धीत सदा
श्रेष्ठ विचार येऊ द्या.”
प्रश्न:-
कोणती मुले
शिव बाबांच्या प्रत्येक सूचनेला अमलात आणू शकतात?
उत्तर:-
जे अंतर्मुखी आहेत, स्वतःचा मोठेपणा नसलेले आत्मिक नशेमध्ये राहणारे तीच मुले शिव
बाबांच्या प्रत्येक सूचनेला अमलात आणू शकतात. तुम्हाला खोटा अहंकार कधीच यायला नको.
करण स्वच्छ असले, आत्मा फार चांगली असावी. एका शिव बाबांवर खरे प्रेम असावे.
कधीसुद्धा मतभेद अर्थात संघर्षाचे संस्कार नसावेत, तेव्हाच शिव बाबांचे प्रत्येक
सूचना अमलात येईल.
ओम शांती।
मुले फक्त आठवणीच्या यात्रेमध्ये बसले नाहीत मुलांना ही नशा आहे आम्ही श्री मता
अनुसार आमचा स्वर्ग स्थापन करत आहोत. एवढा उत्साह, आनंद राहिला पाहिजे. चिखलफेक करणे
वगैरे सर्व निरर्थक गोष्टी निघून गेल्या पाहिजेत. विश्व पित्याला पाहून उमंग उत्साह
आला पाहिजे. जेवढे तुम्ही आठवणीच्या यात्रेमध्ये राहिलात तेवढी प्रगती होत राहील.
बाबा म्हणतात मुलांसाठी आत्मज्ञान देणारी युनिव्हर्सिटी असली पाहिजे. तुमची आहेच
विश्वाला अध्यात्मिक ज्ञान देणारी यूनिवर्सिटी. तर ते विश्वविद्यालय कुठे आहे?
विश्व विद्यालयाची का स्थापना केली जाते त्याच बरोबर मोठे चांगले हॉस्टेल पाहिजे.
तुमचे विचार किती श्रेष्ठ दर्जाचे पाहिजेत शिव बाबाना तर रात्रंदिवस हेच विचार
येतात मुलांना कसे उच्चशिक्षित करून या मोठ्या परीक्षेत उत्तीर्ण करावे? ज्यामुळे
पुन्हा ते या विश्वाचे मालक बनतील वास्तविक तुमची आत्मा शुद्ध सत्व प्रधान होते. तर
शरीर सुद्धा किती सुंदर व सत्व प्रधान कंचन काया होते. सुद्धा किती श्रेष्ठ होते.
तुमचा जगातील संसारातील निरर्थक गोष्टीत वेळ व्यर्थ जातो. तुम्हा विद्यार्थ्यांमध्ये
निरर्थक विचार यायला नको. कमिटी इत्यादी चांगले बनवता परंतु योग बळ नसते. गप्पा खूप
मारतात आम्ही असे करू तसे करू माया पण म्हणते आम्ही त्यांना कानाला नाकाला पकडू
शिक्षा देऊ. बाबांबरोबर प्रेमही नाही म्हटले जाते मनुष्याची इच्छा असते एक आणि होते
दुसरेच. तर माया सुद्धा काही करू देत नाही माया फार फसवते बेइज्जत करते. शिवबाबा
मुलांना किती श्रेष्ठ बनवतात मार्ग दाखवतात असे असे करा शिवबाबा खूप चांगल्या
चांगल्या ब्रह्माकुमारी ना पाठवतात. कोणी कोणी म्हणतात आम्ही ट्रेनिंग ला जाऊ का?
तर बाबा म्हणतात मुलांनो अगोदर आपल्यातील कमी कमजोरी अवगुन तर काढून टाका. स्वतःला
पहा आमच्यात किती अवगुण आहेत? चांगल्या चांगल्या महारथी ना सुद्धा अचानक संभ्रम
निर्माण करते. असे खारे पवित्र मुले आहेत. जे बाबांची कधी आठवणही करत नाहीत.
ज्ञानातील.. "ग"पण माहित नाही. भपका खूप आहे ज्ञाना मध्ये खूप अंतर्मुखी राहिले
पाहिजे. परंतु काहींची वर्तणूक कशी असते अज्ञानी रानटी लोक आहेत. थोड्या पैशाचाही
त्यांना गर्व होतो. हे नाही समजत की अरे आम्ही तर भिकारी आहोत. ज्ञानदान नसलेले
आहोत माया त्यांना जाणीव होऊ देत आहे अज्ञानी गोष्टींची. माया मोठी जबरदस्त आहे.
शिव बाबांनी थोडी स्तुती केली तर त्यातच मोठे खूश होतात.
शिव बाबांना रात्रंदिवस हेच विचार येतात की हे विश्वविद्यालय मोठे श्रेष्ठ महान असले
पाहिजे जिथे मुले चांगल्या पद्धतीने शिकवतील. तुम्हाला माहित आहे की आम्ही स्वर्गात
जात आहोत तर किती आनंदाचा नशा असला पाहिजे. हे नाही कळत की अरे आम्ही तर भिकारी
आहोत. येथे बाबा तर तऱ्हे तऱ्हेचे डोस पाजतात. ज्ञान युक्तीने देतात. नशा निर्माण
करतात. एखाद्याचे दिवाळी निघाले तर त्यांना दारू पाजले तर समजतात आम्ही राजे आहोत
नंतर नशा उतरला की पुन्हा जसेच्या तसे बनतात. परंतु ही तर आहे आत्म्याची नशा
ईश्वरीय नशा तुम्हाला माहित आहे की शिवबाबा शिक्षक बनवून आम्हाला शिकवतात आणि मार्ग
दाखवतात. असे असे करा कधीकधी काहीवेळा एखाद्याला खोटा अहंकार पण येतो. माया आहे ना,
ती अशा काही गोष्टी बनवते विचारूच नका. बाबा समजून जातात हे चालू शकणार नाहीत ज्ञान
मार्गात. अंतर्मनात मोठी स्वच्छता असली पाहिजे. आत्मा फार चांगली पाहिजे. तुमची
शिवबाबांबरोबर प्रेमविवाह झाला आहे ना? प्रेमविवाहात किती प्रेम असते शिव बाबा तर
पतींचे पण पती आहेत. तोसुद्धा कितीजणांचा प्रेमविवाह होतो. एकाचा थोडाच होतो, सगळेच
म्हणतात की आमचा तर शिव बाबांबरोबर साखरपुडा झाला आहे आम्ही तर स्वर्गात जाऊन बसू.
ही तर आनंदाची गोष्ट आहे अंतर्मनाला जाणले पाहिजे की बाबा आमचा किती आंतरिक शृंगार
करतात. शिवबाबा ब्रह्मा द्वारा शृंगार करतात. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की आम्ही
बाबांची आठवण करत करतच तो सतोप्रधान बनू हे ज्ञान कोणाला माहित नाही. या गोष्टीचा
नशा अभिमान राहतो. अजून इतका नशा मुलांना चढत नाही तो असणे गरजेचे आहे गायनाच आहे
की अतींद्रिय सुख गोप गोपिकांना विचारा आता तुमची आत्मा किती अपवित्र आहे जशी काही
खूप अपवित्र विकार रुपी चिखलातच बसलेली आहे. त्यांना शिव पिता येऊन परिवर्तित करतात.
नूतनीकरण करतात. माणूस स्वतःची उलटी नजर बदलतो, तेव्हा त्याला किती आनंद होतो.
तुम्हाला तर आता शिवबाबा भेटला आहे तर तुमचा बेडा हि पार होणार. समजतात ना की आम्ही
तर विश्व पित्याचे झालो आहोत तर किती लवकर सुधारले पाहिजे. रात्रंदिवस हाच आनंद व
हे चिंतन राहिले पाहिजे की तुम्हाला मार्शल पहा कोण भेटला आहे. जे जे चांगल्यारितीने
समजतात ओळखतात ते तर जसे हवेत तरंगतात. तुम्ही मुले तर आता संगम युगात आहात. बाकी
ते सगळे चिखलात पडलेले आहेत त्याप्रमाणे चिखलाच्या किनार्याला झोपड्या बांधून
चिखलातच बसतात ना तसे. किती झोपड्या बनवतात ही आहे बेहद ची गोष्ट बाबा त्यातूनच
बाहेर पडण्यासाठी सहज युक्ति सांगतात. गोड-गोड मुलांनो तुम्ही जाणता के तुमची आत्मा
आणि शरीर दोन्ही पतित झाले आहेत. आता तुम्ही त्यातून बाहेर पडलात. जे जे त्यातून
निघाले त्यांच्यात ज्ञानाचे पराकाष्टा आहे. तुम्हाला बाबा मिळाले तर आणखीन काय हवे?
हा नशा असला तर तुम्ही दुसऱ्यांना समजाऊ शकाल. शिवबाबा आले आहेत. शिवबाबा आपल्या
आत्म्याला पवित्र बनवतात. आत्म्या पवित्र बनल्यावर शरीर पण कांचन काळे सारखे सुंदर
मिळते. आता तुमची आत्मा कोठे बसली आहे या जोगी शरीररूपी झोपडीत बसली आहे. हे तमाम
प्रधान जगा हेना कचऱ्याच्या काठावर येऊन बसले आहे विचार करा की आपण मी कोठून निघालो
निघालो. बाबांनी ची घाणीतून आपल्याला बाहेर काढले आता आमचे आत्मा स्वच्छ बनेल. तिथे
राहणारे सुंदर महल बनवतील बाबा आम्हाला सोळा कला संपूर्ण बनवून स्वर्गात घेऊन जाणार
आहेत. अंतर्मनात हे विचार मुलांना आले पाहिजेत बाबा किती नशा भरवतात. तुम्ही
श्रेष्ठ देवता होता उतरत उतरत पतित बनला. शिवालयामध्ये आत्मा किती शुद्ध होती तर
पुन्हा आपसात एकत्र येऊन लवकर लवकर शिवालयात जाण्याचा उपाय केला पाहिजे.
शिवबाबाना नवल वाटते मुलांना ही बुद्धी नाही! बाबा आम्हाला कोणत्या स्थितीतून बाहेर
काढतात. पांडवांची गव्हर्नमेंट( सरकार )स्थापन करणारे सुद्धा बाबाच आहेत. भारतात जो
एकेकाळी स्वर्ग होता तो आता नर्क झाला आहे आत्म्याचे गोष्ट आहे. आत्म्याची दया येते.
एकदम तमाशाप्रधान दुनियेत आत्मा येऊन बसली आहे. म्हणून बाबांची आठवण करीत आहेत. बाबा
आम्हाला तेथे शांतीधाम आत घेऊन चला. येथे बसून तुमचे हे विचार चालले पाहिजेत म्हणून
तर बाबा म्हणतात मुलांकरता उत्तम विश्वविद्यालय सुरू करा. कल्प कल्प बनवत आले आहे.
तुमचे विचार मोठे श्रेष्ठ कल्याणकारी पाहिजेत अजून तो नशा आला नाही नशा येईल तर
माहित नाही काय कमाल करून दाखवाल. मुले विश्वविद्यालय याचा अर्थ नाही समजत त्या
श्रेष्ठ नशेमध्ये राहात नाहीत. माया दबा धरून बसलेली आहे. बाबा समजावून सांगतात
मुलांनो आपला उलटा नशा नका चढू देऊ. प्रत्येकाने आपली आपली पात्रता पहावी. आम्ही कसे
शिकत आहोत? कोणती मदत करत आहोत? फक्त तोंडाच्या वाफा तर नाही ना दवडत? जे बोललो ते
केले पाहिजे नुसत्या गप्पा नकोत हे करू ते करू. आज-काल म्हणतात ना हे आत्ताच करू
उद्या मरण आले तर सगळेच संपून जाईल. सत्य युगामध्ये असे म्हणणार नाहीत. कारण तेथे
अचानक मृत्यू होत नाही. मृत्यू येऊ शकत नाही. डे आहे सुखधाम. सुखधाम मध्ये मृत्यूला
येण्याची आज्ञा नाही. रावणाचे राज्य आणि रामाचे राज्य यांचाही अर्थ समजला पाहिजे.
आता तुमची लढाई आहे रावणाबरोबर. देह अभिमान कमालच करतो. जो अगदीच पतित बनतो. आत्मा
अभिमानी झाल्याने आत्मा शुद्ध बनते तुम्हाला माहित आहे ना सतयुगमध्ये कसे महल बनणार.
आता तर तुम्ही संगम युगात आला आहात. नंबर प्रमाणे सुधरत आहात. योग्य बनत आहात. तुमची
आत्मा पतित झाल्याने तुम्हाला शरीर पण पतित मिळालेले आहे. आता मी आलो आहे तुम्हाला
स्वर्गवासी बनवण्याकरिता. शिव बाबांच्या आठवणी बरोबर देवी गुणसुद्धा पाहिजेत. इतके
सोपे आहे का? तुम्हाला समजते आहे बाबा आले आहेत आम्हाला मनुष्यापासून नारायण
बनवण्याकरता, परंतु माया बरोबर गुप्त संघर्ष चाललेला आहे तुमची लढाई आहे. गुप्त
म्हणून तुम्हाला गुप्तहेर म्हटलं जातं. गुप्त हेर दुसरे कोणी होत नाही. तुमचेच नाव
आहे गुप्तहेर बाकी तर सर्व नाव रजिस्टर मध्ये आहेत. तुमच्या गुप्त हेरांचे चिन्ह
सरकारने पकडले. तुम्ही किती गुप्त आहात हे कोणालाच माहीत नाही. तुम्ही मायला वशीभूत
करण्याकरता विश्वावर विजय मिळवत आहात. तुम्ही बाबांना आठवता माया पुन्हा आठवण
विसरायला लावते. कल्प कल्प तुम्ही स्वतःचे राज्य स्थापन करता तर गुप्त सैनिक
तुम्हीच आहात. जे फक्त बाबांची आठवण करता यासाठी हात पाय काही चालवायची गरज नाही.
आठवणीसाठी युक्त्या बाबा खूप सांगतात. चालता फिरता तुम्ही आठवणीची यात्रा करा.
शिक्षण पण घ्या. आता तुम्ही समजता आम्ही कोण होतो कोण बनलो. कल्प कल्प ही युक्ती
देत राहता. आपल्याला आत्म समजून बाबांची आठवण करा तर बाकी कोणतेही बंधन नाही.
बाथरूम मध्ये स्नान करताना पण स्वतःला आत्म समजून बाबांची आठवण केली तर आत्म्याचा
मळ पण पूर्ण निघेल. आत्म्याला टिळा नाही लावायचा ही भक्तिमार्गाची खून आहे. या
ज्ञान मार्गात टिळा लावायची गरज नाही. पै चा सुद्धा खर्च नाही. घरी बसल्या बसल्या
आठवण करत राहा. किती सहज आहे. शिव बाबा आमचे पिता शिक्षक व गुरु पण आहेत.
अगोदर वडिलांची आठवण नंतर शिक्षकाची नंतर गुरुची कायदा असे सांगतो. शिक्षकांना जरूर
आठवल कारण त्यांच्याकडून अभ्यासाचा वारसा मिळतो, नंतर वानप्रस्थ अवस्थेत गुरू मिळतो.
शिव पिता तर सर्वकाही स्वस्तामध्ये देतात. तुम्हाला राज्य सुद्धा होलसेल मध्ये मिळते.
लग्नामध्ये कन्येला होंडा गुप्त देतात ना दाखवण्याची गरज नाही. म्हटले जाते
गुप्तदान महापुण्य शिवबाबा पण गुप्त आहेत ना यात अहंकाराची गोष्ट नाही. कोणाकोणाला
गर्व असतो सगळ्यांनी पहावे येथे सगळे गुप्त. पिता तुम्हाला विश्वाची बादशाही गुप्त
हुंड्याच्या रुपामध्ये देतात. किती गुप्त रूपामध्ये तुमचा श्रुंगार होत आहे
त्याबदल्यात किती मोठा हुंडा मिळतो. बाबा असे युक्तीने देतात की कोणाला कळत सुद्धा
नाही. येथे तुम्ही बेघर आहात तर दुसऱ्या जन्मात सोन्याचा चमचा तुमच्या तोंडात घेऊन
जन्माला येणार. भाग्यवान व गर्भश्रीमंतीचा जन्म तुम्ही सुवर्णयुगात घेता.
सुवर्णयुगात तेथे सगळे सोन्याचे असणार सावकारां चे महल रत्नजडित असणार फरक तर
नक्कीच असणार. हे सुद्धा तुम्ही आता समजत आहात माया सगळ्यांना उलटे लटकवते. बाबा आले
आहेत तर मुलांच्या मध्ये किती उमंग उत्साह असला पाहिजे. परंतु माया विसरायला लावते
बाबांचे मार्गदर्शन आहे की ब्रह्मा बाबांचे? भावाचे आहे की पित्याचे? यातच गोंधळून
जातात. बाबा म्हणतात मार्गदर्शन चांगले असो की वाईट असो तुम्ही ते बाबांचे
डायरेक्शन समजा. श्रीमत प्रमाणेच चाला. यात काही चूक झाली तरीही तो अभूल करून देतील
शिवबाबा मध्ये शक्ती तर आहे ना. तुम्ही तर पहाता हे कसे चालतात त्यांच्या भृकुटी
मध्ये कोण बसले आहे एकदम बाजूला बसले आहेत. गुरु लोग बाजूला बसवूनच शिकवतात. तरी पण
मेहनत यांनाच करावी लागते. तमो प्रधान यापासून सत्व प्रधान बनण्यासाठी पुरुषार्थ
करावा लागतो.
बाबा म्हणतात माझ्या आठवणीत भोजन बनवा. शिव बाबांच्या आठवणीतील भोजन कोणाला मिळणार
नाही. आताच्या भोजनाचे चायना हे ब्राम्हण लोक भले स्तुती जातात परंतु अर्थ काही
समजत नाही. ते महिमा करतात परंतु समजत काही नाही. इतकेच कळते किती धार्मिक मनाचे
आहेत कारण की पुजारी आहेत. सत्य युगात धार्मिक मनाची गोष्टच नाही कारण सत्ययुगात
भक्तीच नसते. हे सुद्धा कोणाला माहीत नसते की भक्ति काय चीज आहे म्हणतात ना ज्ञान
भक्ती वैराग्य किती सुंदर अक्षर आहे. ज्ञान दिवस भक्ती रात्र नंतर रात्रीचे पण
वैराग्य येते व दिवस येतो तेव्हा सत्य युगात जातात. किती स्पष्ट आहे आता तुम्हाला
समजले आहे तर तुम्हाला त्याचा धक्का नाही बसत. बाबा म्हणतात माझी आठवण कराल तर
तुम्हाला मी विश्वाचे मालक बनवितो. मी तुमचा विश्व पिता आहे. सृष्टिचक्र समजने किती
सहज आहे. बीज आणि झाडाची आठवण करा. आता कलियुगाचा शेवट आहे नंतर सत्ययुग येणार. आता
तुम्ही संगम योगात गुलाबाचे फुल बनता अर्थात गुणवान बनता. आत्मा सतो प्रधान
बनल्यावर राहण्यासाठी सतो प्रधान महल मिळेल. दुनियाच नवीन बनते. तर मुलांना किती
आनंद झाला पाहिजे. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. सदा नशा असू
द्या कि आम्ही श्रीमता अनुसार स्वर्ग स्थापन करत आहोत. व्यर्थ व कचरापेटी च्या
गोष्टी सोडून देऊन मोठ्या आनंदात राहायचे आहे.
2. आपले विचार मोठे श्रेष्ठ ठेवावे. खूप मोठी श्रेष्ठ विश्वविद्यालय आणि उत्तम
होस्टेल बोर्डिंग सुरू करायची व्यवस्था करावी. पित्याचे गुप्त मदतनीस बना. स्वतःचा
देखावा करू नये.
वरदान:-
ज्ञानाने
परिपक्व असे दानशूर बनून सर्व आत्म्याबद्दल शुभचिंतक बनणारे श्रेष्ठ सेवाधारी भव.
शुभचिंतक
बनण्याचा आधार शुभचिंतन हे आहे. जे व्यर्थ चिंतन किंवा दुसऱ्याचे चिंतन करतात ते
शुभचिंतक बनू शकत नाहीत. शुभचिंतक मन्या जवळ शुभ चिंतनाचा शक्तिशाली खजिना सदैव
भरपूर असेल. भरपूर तेच्या कारणाने दुसऱ्यांच्या बद्दल शुभचिंतक बनू शकतो. शुभचिंतक
म्हणजेच सर्वग्यान रत्नांनी भरपूर असे ज्ञानाने संपन्न दाताच चालत फिरत प्रत्येकाची
सेवा करत श्रेष्ठ सेवाधारी बनू शकतात.
बोधवाक्य:-
स्लोगन:-
विश्वाचे राज्य अधिकारी बनायचे असेल तर विश्व परिवर्तनाच्या कार्यासाठी निमित्त बना.