13-09-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो, बाबांची आठवण करण्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यायचे आहेत, तुम्ही स्वत:ला
आत्मा समजून मज पित्याची आठवण करा तर मी तुम्हाला सर्व पापापासून मुक्त करेल”
प्रश्न:-
सर्वांच्या
सद्गतीचे स्थान कोणते आहे, ज्याचे महत्त्व साऱ्या दुनियेला माहिती होईल?
उत्तर:-
आबू भुमी हे
सर्वांच्या सद्गतीचे स्थान आहे. तुम्ही ब्रह्माकुमारीजच्या समोर कंसात हे लिहू शकता,
सर्वोत्तम तिर्थ स्थान, साऱ्या दुनियेची सद्गती येथुनच होणार आहे. सर्वांचे सद्गती
दाता शिवपिता आणि आदम (ब्रह्मा) येथे बसून सर्वांची सद्गती करत आहेत. आदम म्हणजे
मनुष्य, ते देवता नाहीत. त्यांना भगवान म्हणू शकत नाही.
ओम शांती।
ओम शांतीचा डबल ओम शांती -
कारण एक शिवपित्याची दुसरी दादाची. दोघांची आत्मा आहे ना. हे परम आत्मा आहेत, ते
आत्मा आहेत. ते लक्ष्य पण सांगतात, आम्ही परमधामचे रहिवासी आहोत, दोन्ही असे
म्हणतात. बाबा पण म्हणतात, ओमशांती, हे पण म्हणतात ओमशांती. मुलं पण ओमशांती
म्हणतात, आम्ही आत्मा शांतीधामचे निवासी आहोत. येथे वेगवेगळे होऊन बसायचे आहे. कोणी
चांगली आठवण करतात, कोणी काहीच आठवण करत नाहीत. जे बिल्कुल आठवण करत नाहीत, ते पाप
आत्मा, तमोप्रधान आणि जे आठवण करतात, ते झाले पुण्य आत्मा सतोप्रधान खुप फर्क झाला
ना. घरामध्ये जरी एकत्र राहतात तरी फरक पडतो म्हणून तर भागवत मध्ये आसुरी नावाचं
गायन आहे. या वेळेची गोष्ट आहे. बाबा बसुन मुलांना समजवत आहेत, हे ईश्वरीय चरित्र,
जे भक्तीमार्गामध्ये गायन करतात. सतयुगामध्ये काहीच आठवणीत राहत नाही. सर्व विसरुन
जातात, परत द्वापरमध्ये ग्रंथ इ. बनवतात आणि राजयोग शिकवण्यासाठी प्रयत्न करतात,
परंतू राजयोग शिकवू शकत नाहीत. ते तर जेव्हा बाबा सन्मुख येतात, तेव्हाच येऊन
शिकवतात. तुम्ही जाणतात कसे बाबा येऊन राजयोग शिकवतात. परत 5 हजार वर्षानंतर असेच
म्हणतील, गोड गोड आत्मिक मुलांनो, असे कधी कोणत मनुष्य म्हणू शकत नाही. न देवता,
देवतांना म्हणू शकतात. एकच आत्मिक पिता, आत्मिक मुलांना म्हणतात, एकावेळेत भुमिका
केली, परत 5 हजार वर्षानंतर भुमिका करतील, कारण तुम्ही शिडी उतरत आले ना. तुमच्या
बुध्दीमध्ये आता आदी अध्य अंतचे रहस्य आहे. ते शांतीधाम आहे किंवा परमधाम ते तुम्ही
जाणतात. आम्ही आत्मे वेगवेगळ्या धर्माचे सर्व नंबरानुसार तेथे राहतो, निराकारी
दुनियमध्ये, जसे आकाशात तारे राहतात, कसे उभे आहेत. काहीच दिसुन येत नाही. वरती
काहीच वस्तू नाही, ब्रह्म तत्त्व आहे. येथे तुम्ही धरतीवरती उभे आहात, हे कर्म
क्षेत्र आहे ना. येथे येऊन शरीर धारण करुन कर्म करतात. बाबांनी समजवले आहे, जेव्हा
तुम्ही माझ्याकडून वारसा मिळवता तर 21 जन्म तुमचे कर्म अकर्म होतात कारण तेथे रावण
राज्यच नसते. ते ईश्वरीय राज्य आहे, जे आता ईश्वर स्थापन करत आहेत. मुलांना समजवत
राहतात, शिवबाबांची आठवण करा तर स्वर्गाचे मालक बनाल. स्वर्ग शिवबाबांनी स्थापन केला
ना. शिवबाबा आणि सुखधामची आठवण करा. प्रथम शांतीधामची आठवण करा तर चक्राची पण आठवण
येईल. मुलं विसरतात, म्हणून सारखी सारखी आठवण द्यावी लागते. हे गोड गोड मुलांनो,
स्वत:ला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा तर तुमचे पाप भस्म होतील. प्रतिज्ञा करतात,
तुम्ही आठवण केली तर पापापासून मुक्त करेल. बाबाच पतित पावन सर्वशक्तीमान अधिकारी
आहेत, त्यांना विश्व सर्वशक्तीमान अधिकारी म्हणले जाते. तेच साऱ्या सृष्टीच्या आदी
मध्य अंतला जाणतात. वेद ग्रंथ इ.सर्वांना जाणतात, तेव्हा तर म्हणतात यांच्यामध्ये
काही अर्थ नाही. गितेमध्ये काही सार नाही. जरी तो ग्रंथ सर्वशास्त्रामध्ये सर्वोच्च
आहे, मातपिता आहे, बाकी सर्व मुलं आहेत. जसे प्रथम प्रजापिता ब्रह्मा आहेत, बाकी
सर्व मुलं आहेत. प्रजापिता ब्रह्माला आदम म्हणतात. आदम म्हणजे आदमी मनुष्य. यांना
देवता म्हणू शकत नाही. एडमला आदम म्हणतात. भक्त लोक ब्रह्मा एडम ला देवता म्हणतात.
न देवता आहेत, न भगवान आहेत. लक्ष्मी नारायण देवता आहेत. स्वर्गामध्ये दैवी राजाई
असते, नविन दुनिया आहे, ती एक आश्चर्यकारक दुनिया आहे. बाकी तर या दुनियेतील मायेचे
आश्चर्य आहे. द्वापरच्या नंतर मायेचे आश्चर्य होतात. ईश्वरीय आश्चर्य आहे स्वर्ग,
जे बाबाच स्थापन करतात. आता स्थापन होत आहे. हे जे दिलवाडा मंदिर आहे, यांचे
महत्त्व कोणालाच माहिती नाही. मनुष्य यात्रा करण्यासाठी जातात, तर सर्वांत चांगले
तिर्थ स्थान हे आहे. तुम्ही लिहू शकतात ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय
आबूपर्वत, तर कंसामध्ये हे पण लिहायला पाहिजे, (सर्वोत्तम तिर्थ स्थान), कारण तुम्ही
जाणता सर्वांची सद्गती आबू पर्वतावरुन होते, हे कोणी जाणत नाहीत. जसे सर्व
शास्त्रमई शिरोमणी गिता आहे, तसे सर्व तिर्थामध्ये श्रेष्ठ तिर्थ आबू आहे, तर
मनुष्य वाचतील, लक्ष्य जाईन. साऱ्या विश्वाच्या तिर्थामध्ये सर्वांत मोठे तिर्थ
स्थान आहे, जेथून बाबा स्वर्गाची सद्गती करतात. तिर्थ तर खुप झाले आहेत. गांधीच्या
समाधीला पण तिर्थ समजतात. अनेक जण जाऊन तिथे फुल अर्पण करतात, त्यांना काहीच माहिती
नाही. तुम्ही मुलं जाणतात ना, तर तुम्हाला येथे बसुन मनामध्ये खुशी व्हायला पाहिजे.
आम्ही स्वर्गाची स्थापना करत आहोत. आता बाबा म्हणतात, स्वत:ला आत्मा समजुन माझी
आठवण करा. राजयोगचा अभ्यास तर खुप सहज आहे. काहीच खर्च नाही. तुमच्या मम्माला एक
पैशाचा पण खर्च लागला नाही. बिगर कवडी खर्च अभ्यास करुन हुशार बनून एक नंबर प्राप्त
केला, राजयोगिनी बनली ना. मम्मा सारखी कोणीही निघाली नाही. पहा, आत्म्यांनाच बाबा
सन्मुख शिकवतता. आत्म्यालाच राज्य मिळते, आत्मा किती काम करते. विकारामध्ये जाणे हे
सर्वांत खराब काम आहे. आत्मा 84 जन्माची भुमिका वठवते. छोट्या आत्म्यामध्ये खुप
ताकत आहे, साऱ्या विश्वावरती राज्य करते. या देवतामध्ये खुप ताकत आहे. प्रत्येक
धर्मामध्ये आप आपली ताकत आहे ना. क्रिश्चन धर्मामध्ये खुप ताकत आहे. आत्म्यामध्ये
ताकत आहे, जे या शरीराद्वारे कार्य करते. आत्माच येथे जन्म घेत कर्मक्षेत्रावरती
कर्म करते. तिथे वाईट कर्तव्य होत नाही. आत्मा विकारी मार्गामध्ये तेव्हाच जाते
जेव्हा रावण राज्य असते. मनुष्य तर म्हणतात, विकार आदी काळापासून आहेतच. तुम्ही
समजावू शकता की, तिथे रावण राज्यच नसते तर विकार कसे येऊ शकतील? तिथे योगबळच आहे.
भारताचा राजयोग प्रसिध्द आहे. अनेक जण शिकू इच्छितात, परंतू जेव्हा तुम्ही शिकवाल,
दुसरे कोणी शिकवू शकत नाहीत. जसे महर्षी होते, किती कष्ट होते, योग शिकविण्यासाठी.
परंतू दुनिया थोडेच जाणते की, हे हठयोगी राजयोग कसे शिकवू शकतील. चिन्मियानंदाच्या
आश्रममध्ये अनेक जण जातात, एका वेळेस त्यांनी जर सांगितले की भारताचा प्राचीन
राजयोग ब्रह्माकुमार कुमारी शिवाय कोणीही शिकवू शकत नाही, बस. परंतू असा कायदा नाही,
जे आताच खुप प्रसिध्दी होईल, आवाज होईल. सर्वजण थोडेच समजतील, खुप कष्ट आहेत, महिमा
पण अंतकाळातच होईल. अहो प्रभु, अहो शिवबाबा तुमची लिला, असे म्हणतात. आता तुम्ही
समजता, तुमच्या शिवाय शिवपित्याला, सर्वोच्च पिता, सर्वोच्च शिक्षक, सर्वोच्च सतगुरु
दुसरे कोणी समजत नाहीत. येथे पण खुप आहेत, ज्यांना चालता फिरता माया हैरान करते, तर
बिल्कुल बेसमज बनतात. मोठे लक्ष्य आहे, युध्दाचे मैदान आहे. यामध्ये माया खुप विघ्न
आणते. ते लोक तर विनाशासाठी तैयारी करत आहेत. तुम्ही येथे 5 विकारांना जिंकण्यासाठी
पुरुषार्थ करत आहात. तुम्ही विजयासाठी, ते विनाशासाठी पुरुषार्थ करत आहेत. दोन्ही
काम सोबतच होतील ना. आता आणखी वेळ आहे. आमचे राज्य थोडेच स्थापन झाले आहे. राजा,
प्रजा आता सर्व बनले आहेत. तुम्ही अर्ध्याकल्पासाठी बाबा कडून वारसा घेत आहात, बाकी
मोक्ष तर कोणाला मिळू शकत नाही. ते लोक जरी म्हणतात, अमक्याने मोक्ष मिळवला,
मेल्यानंतर त्यांना थोडेच माहिती होते की, कुठे गेले? असेच थापा मारत राहतात.
तुम्ही जाणतात, जे शरीर सोडतात ते परत दुसरे शरीर जरुर घेतात. मोक्ष मिळवू शकत नाही,
असे नाही की बुडबुडा पाण्यामध्ये मिसळतो. बाबा म्हणतात, हे ग्रंथ इ. सर्व
भक्तीमार्गाची सामग्री आहे. तुम्ही मुलं सन्मुख ऐकतात. गरम गरम हलवा खातात. सर्वांत
जास्त गरमा हलवा, (शिरा) तर हे ब्रह्मा खातात. हे तर बिल्कुल त्यांच्या बाजूला बसले
आहेत, लगेच ऐकतात आणि धारण करतात परत हेच उच्च पद प्राप्त करतात. सुक्ष्मवतन मध्ये,
स्वर्गामध्ये यांचा साक्षात्कार होतो. येथे पण त्यांनाच या डोळ्यांनी पाहतात. बाबा
सर्वांनाच शिकवतात. बाकी आठवण करण्याचे कष्ट आहेत. आठवणीमध्ये राहणे हे तुम्हाला
अवघड वाटते, तसे यांना पण वाटते. यामध्ये कृपा इ.ची गोष्ट नाही. बाबा म्हणतात आम्ही
भाड्याने घेतले आहे, त्याचा मोबदला पण देतील. बाकी आठवणीसाठी पुरुषार्थ तर
ब्रह्मांना पण करायचा आहे. समजतो पण, बाजूला बसले आहेत. बाबांची आठवण करतो, परत
विसरतो. सर्वांत जास्त कष्ट यांना करावे लागते. युध्दाचे मैदान आहे, जे महारथी
पहिलवान होते, जसे हनुमानचे उदाहरण आहे. तर त्यांचीच मायेनी परिक्षा घेतली, कारण
महावीर होते, जितके जास्ती पहिलवान तेवढी माया परिक्षा घेते. वादळ जास्त येतात. मुलं
लिहतात, बाबा आम्हाला असे होते, बाबा म्हणतात हे तर सर्व काही होते. बाबा रोज
समजवतात, खबरदार राहायचे आहे. लिहतात, बाबा माया खुप वादळ आणते. कोणी कोणी
देहअभिमानी असतात, तर बाबांना सांगत पण नाहीत. तुम्ही आता खुप अकलमंद बनतात. आत्मा
पवित्र झाल्यामुळे परत शरीर तपण पवित्र मिळते. आत्मा खुपच चमत्कारी बनते. प्रथम तर
गरीबच ज्ञान घेतात. बाब पण गरीब निवाज आहेत. बाकी तर ते लोक उशीरा येतात. तुम्ही
समजता जो पर्यंत भाऊ बहिण बनले नाही तर भाऊ-भाऊ कसे बनतील. प्रजापिता ब्रह्माची
संतान तर भाऊ बहिण झाले ना. परत बाबा समजवतात भाऊ भाऊ समजा. हा अंत काळातील संबंध
आहे परत वरती जाऊन आत्मा रुपी भावांशी भेटतील. परत सतयुगामध्ये नविन संबंध सुरु
होईल. तेथ मेव्हणा, काका मामा इ. अनेक संबंध नसतात. संबंध खुपच हल्के असतात. परत
हळूहळू वाढत जातात. आता तर बाबा म्हणतात, भाऊ बहिण पण नाही, भाऊ भाऊ समजा.
नावारुपाला विसरायचे आहे. बाबां भावांना म्हणजे आत्म्यांना शिकवतात. प्रजापिता
ब्रह्मा पण आहेत, तेव्हा तर भाऊ बहिण आहेत ना. कृष्ण तर स्वत:च मुलगा आहे. ते कसे
भाऊ भाऊ बनवतील. गितेमध्ये पण या गोष्टी नाहीत. हे अगदीच वेगळे ज्ञान आहे.
नाटकामध्ये सर्व नोंद आहे. एका सेकंदाची भुमिका अभिनय दुसऱ्या सेकंदाशी मिळत नाही.
किती महिने, तास, दिवस पास होतात, परत 5 हजार वर्षानंतर असेच पास होतील. कमी बुध्दी
वाले तर एवढी धारणा करु शकत नाहीत, म्हणून बाबा म्हणतात हे तर खुप सहज आहे, स्वत:ला
आत्म समजा, बेहदच्या पित्याची आठवण करा. जुन्या दुनियेचा विनाश पण होणार आहे. बाबा
म्हणतात, मी येतोच तेव्हा जेव्हा संगमची वेळ आहे. तुम्हीच देवी देवता होते. हे तर
जाणतात जेव्हा यांचे राज्य होते तेव्हा दुसरा कोणता धर्म नव्हता. आता तर यांचे
राज्यच नाही. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
डबल ओम शांती - कारण एक शिवपित्याची दुसरी दादाची. दोघांची आत्मा आहे ना. हे परम
आत्मा आहेत, ते आत्मा आहेत. ते लक्ष्य पण सांगतात, आम्ही परमधामचे रहिवासी आहोत,
दोन्ही असे म्हणतात. बाबा पण म्हणतात, ओमशांती, हे पण म्हणतात ओमशांती. मुलं पण
ओमशांती म्हणतात, आम्ही आत्मा शांतीधामचे निवासी आहोत. येथे वेगवेगळे होऊन बसायचे
आहे. कोणी चांगली आठवण करतात, कोणी काहीच आठवण करत नाहीत. जे बिल्कुल आठवण करत
नाहीत, ते पाप आत्मा, तमोप्रधान आणि जे आठवण करतात, ते झाले पुण्य आत्मा सतोप्रधान
खुप फर्क झाला ना. घरामध्ये जरी एकत्र राहतात तरी फरक पडतो म्हणून तर भागवत मध्ये
आसुरी नावाचं गायन आहे. या वेळेची गोष्ट आहे. बाबा बसुन मुलांना समजवत आहेत, हे
ईश्वरीय चरित्र, जे भक्तीमार्गामध्ये गायन करतात. सतयुगामध्ये काहीच आठवणीत राहत
नाही. सर्व विसरुन जातात, परत द्वापरमध्ये ग्रंथ इ. बनवतात आणि राजयोग शिकवण्यासाठी
प्रयत्न करतात, परंतू राजयोग शिकवू शकत नाहीत. ते तर जेव्हा बाबा सन्मुख येतात,
तेव्हाच येऊन शिकवतात. तुम्ही जाणतात कसे बाबा येऊन राजयोग शिकवतात. परत 5 हजार
वर्षानंतर असेच म्हणतील, गोड गोड आत्मिक मुलांनो, असे कधी कोणत मनुष्य म्हणू शकत
नाही. न देवता, देवतांना म्हणू शकतात. एकच आत्मिक पिता, आत्मिक मुलांना म्हणतात,
एकावेळेत भुमिका केली, परत 5 हजार वर्षानंतर भुमिका करतील, कारण तुम्ही शिडी उतरत
आले ना. तुमच्या बुध्दीमध्ये आता आदी अध्य अंतचे रहस्य आहे. ते शांतीधाम आहे किंवा
परमधाम ते तुम्ही जाणतात. आम्ही आत्मे वेगवेगळ्या धर्माचे सर्व नंबरानुसार तेथे
राहतो, निराकारी दुनियमध्ये, जसे आकाशात तारे राहतात, कसे उभे आहेत. काहीच दिसुन
येत नाही. वरती काहीच वस्तू नाही, ब्रह्म तत्त्व आहे. येथे तुम्ही धरतीवरती उभे
आहात, हे कर्म क्षेत्र आहे ना. येथे येऊन शरीर धारण करुन कर्म करतात. बाबांनी समजवले
आहे, जेव्हा तुम्ही माझ्याकडून वारसा मिळवता तर 21 जन्म तुमचे कर्म अकर्म होतात
कारण तेथे रावण राज्यच नसते. ते ईश्वरीय राज्य आहे, जे आता ईश्वर स्थापन करत आहेत.
मुलांना समजवत राहतात, शिवबाबांची आठवण करा तर स्वर्गाचे मालक बनाल. स्वर्ग
शिवबाबांनी स्थापन केला ना. शिवबाबा आणि सुखधामची आठवण करा. प्रथम शांतीधामची आठवण
करा तर चक्राची पण आठवण येईल. मुलं विसरतात, म्हणून सारखी सारखी आठवण द्यावी लागते.
हे गोड गोड मुलांनो, स्वत:ला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा तर तुमचे पाप भस्म
होतील. प्रतिज्ञा करतात, तुम्ही आठवण केली तर पापापासून मुक्त करेल. बाबाच पतित
पावन सर्वशक्तीमान अधिकारी आहेत, त्यांना विश्व सर्वशक्तीमान अधिकारी म्हणले जाते.
तेच साऱ्या सृष्टीच्या आदी मध्य अंतला जाणतात. वेद ग्रंथ इ.सर्वांना जाणतात, तेव्हा
तर म्हणतात यांच्यामध्ये काही अर्थ नाही. गितेमध्ये काही सार नाही. जरी तो ग्रंथ
सर्वशास्त्रामध्ये सर्वोच्च आहे, मातपिता आहे, बाकी सर्व मुलं आहेत. जसे प्रथम
प्रजापिता ब्रह्मा आहेत, बाकी सर्व मुलं आहेत. प्रजापिता ब्रह्माला आदम म्हणतात.
आदम म्हणजे आदमी मनुष्य. यांना देवता म्हणू शकत नाही. एडमला आदम म्हणतात. भक्त लोक
ब्रह्मा एडम ला देवता म्हणतात. न देवता आहेत, न भगवान आहेत. लक्ष्मी नारायण देवता
आहेत. स्वर्गामध्ये दैवी राजाई असते, नविन दुनिया आहे, ती एक आश्चर्यकारक दुनिया आहे.
बाकी तर या दुनियेतील मायेचे आश्चर्य आहे. द्वापरच्या नंतर मायेचे आश्चर्य होतात.
ईश्वरीय आश्चर्य आहे स्वर्ग, जे बाबाच स्थापन करतात. आता स्थापन होत आहे. हे जे
दिलवाडा मंदिर आहे, यांचे महत्त्व कोणालाच माहिती नाही. मनुष्य यात्रा करण्यासाठी
जातात, तर सर्वांत चांगले तिर्थ स्थान हे आहे. तुम्ही लिहू शकतात ब्रह्मा कुमारी
ईश्वरीय विश्वविद्यालय आबूपर्वत, तर कंसामध्ये हे पण लिहायला पाहिजे, (सर्वोत्तम
तिर्थ स्थान), कारण तुम्ही जाणता सर्वांची सद्गती आबू पर्वतावरुन होते, हे कोणी
जाणत नाहीत. जसे सर्व शास्त्रमई शिरोमणी गिता आहे, तसे सर्व तिर्थामध्ये श्रेष्ठ
तिर्थ आबू आहे, तर मनुष्य वाचतील, लक्ष्य जाईन. साऱ्या विश्वाच्या तिर्थामध्ये
सर्वांत मोठे तिर्थ स्थान आहे, जेथून बाबा स्वर्गाची सद्गती करतात. तिर्थ तर खुप
झाले आहेत. गांधीच्या समाधीला पण तिर्थ समजतात. अनेक जण जाऊन तिथे फुल अर्पण करतात,
त्यांना काहीच माहिती नाही. तुम्ही मुलं जाणतात ना, तर तुम्हाला येथे बसुन मनामध्ये
खुशी व्हायला पाहिजे. आम्ही स्वर्गाची स्थापना करत आहोत. आता बाबा म्हणतात, स्वत:ला
आत्मा समजुन माझी आठवण करा. राजयोगचा अभ्यास तर खुप सहज आहे. काहीच खर्च नाही.
तुमच्या मम्माला एक पैशाचा पण खर्च लागला नाही. बिगर कवडी खर्च अभ्यास करुन हुशार
बनून एक नंबर प्राप्त केला, राजयोगिनी बनली ना. मम्मा सारखी कोणीही निघाली नाही. पहा,
आत्म्यांनाच बाबा सन्मुख शिकवतता. आत्म्यालाच राज्य मिळते, आत्मा किती काम करते.
विकारामध्ये जाणे हे सर्वांत खराब काम आहे. आत्मा 84 जन्माची भुमिका वठवते. छोट्या
आत्म्यामध्ये खुप ताकत आहे, साऱ्या विश्वावरती राज्य करते. या देवतामध्ये खुप ताकत
आहे. प्रत्येक धर्मामध्ये आप आपली ताकत आहे ना. क्रिश्चन धर्मामध्ये खुप ताकत आहे.
आत्म्यामध्ये ताकत आहे, जे या शरीराद्वारे कार्य करते. आत्माच येथे जन्म घेत
कर्मक्षेत्रावरती कर्म करते. तिथे वाईट कर्तव्य होत नाही. आत्मा विकारी मार्गामध्ये
तेव्हाच जाते जेव्हा रावण राज्य असते. मनुष्य तर म्हणतात, विकार आदी काळापासून
आहेतच. तुम्ही समजावू शकता की, तिथे रावण राज्यच नसते तर विकार कसे येऊ शकतील? तिथे
योगबळच आहे. भारताचा राजयोग प्रसिध्द आहे. अनेक जण शिकू इच्छितात, परंतू जेव्हा
तुम्ही शिकवाल, दुसरे कोणी शिकवू शकत नाहीत. जसे महर्षी होते, किती कष्ट होते, योग
शिकविण्यासाठी. परंतू दुनिया थोडेच जाणते की, हे हठयोगी राजयोग कसे शिकवू शकतील.
चिन्मियानंदाच्या आश्रममध्ये अनेक जण जातात, एका वेळेस त्यांनी जर सांगितले की
भारताचा प्राचीन राजयोग ब्रह्माकुमार कुमारी शिवाय कोणीही शिकवू शकत नाही, बस. परंतू
असा कायदा नाही, जे आताच खुप प्रसिध्दी होईल, आवाज होईल. सर्वजण थोडेच समजतील, खुप
कष्ट आहेत, महिमा पण अंतकाळातच होईल. अहो प्रभु, अहो शिवबाबा तुमची लिला, असे
म्हणतात. आता तुम्ही समजता, तुमच्या शिवाय शिवपित्याला, सर्वोच्च पिता, सर्वोच्च
शिक्षक, सर्वोच्च सतगुरु दुसरे कोणी समजत नाहीत. येथे पण खुप आहेत, ज्यांना चालता
फिरता माया हैरान करते, तर बिल्कुल बेसमज बनतात. मोठे लक्ष्य आहे, युध्दाचे मैदान
आहे. यामध्ये माया खुप विघ्न आणते. ते लोक तर विनाशासाठी तैयारी करत आहेत. तुम्ही
येथे 5 विकारांना जिंकण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. तुम्ही विजयासाठी, ते विनाशासाठी
पुरुषार्थ करत आहेत. दोन्ही काम सोबतच होतील ना. आता आणखी वेळ आहे. आमचे राज्य
थोडेच स्थापन झाले आहे. राजा, प्रजा आता सर्व बनले आहेत. तुम्ही अर्ध्याकल्पासाठी
बाबा कडून वारसा घेत आहात, बाकी मोक्ष तर कोणाला मिळू शकत नाही. ते लोक जरी म्हणतात,
अमक्याने मोक्ष मिळवला, मेल्यानंतर त्यांना थोडेच माहिती होते की, कुठे गेले? असेच
थापा मारत राहतात.
तुम्ही जाणतात, जे शरीर सोडतात ते परत दुसरे शरीर जरुर घेतात. मोक्ष मिळवू शकत नाही,
असे नाही की बुडबुडा पाण्यामध्ये मिसळतो. बाबा म्हणतात, हे ग्रंथ इ. सर्व
भक्तीमार्गाची सामग्री आहे. तुम्ही मुलं सन्मुख ऐकतात. गरम गरम हलवा खातात. सर्वांत
जास्त गरमा हलवा, (शिरा) तर हे ब्रह्मा खातात. हे तर बिल्कुल त्यांच्या बाजूला बसले
आहेत, लगेच ऐकतात आणि धारण करतात परत हेच उच्च पद प्राप्त करतात. सुक्ष्मवतन मध्ये,
स्वर्गामध्ये यांचा साक्षात्कार होतो. येथे पण त्यांनाच या डोळ्यांनी पाहतात. बाबा
सर्वांनाच शिकवतात. बाकी आठवण करण्याचे कष्ट आहेत. आठवणीमध्ये राहणे हे तुम्हाला
अवघड वाटते, तसे यांना पण वाटते. यामध्ये कृपा इ.ची गोष्ट नाही. बाबा म्हणतात आम्ही
भाड्याने घेतले आहे, त्याचा मोबदला पण देतील. बाकी आठवणीसाठी पुरुषार्थ तर
ब्रह्मांना पण करायचा आहे. समजतो पण, बाजूला बसले आहेत. बाबांची आठवण करतो, परत
विसरतो. सर्वांत जास्त कष्ट यांना करावे लागते. युध्दाचे मैदान आहे, जे महारथी
पहिलवान होते, जसे हनुमानचे उदाहरण आहे. तर त्यांचीच मायेनी परिक्षा घेतली, कारण
महावीर होते, जितके जास्ती पहिलवान तेवढी माया परिक्षा घेते. वादळ जास्त येतात. मुलं
लिहतात, बाबा आम्हाला असे होते, बाबा म्हणतात हे तर सर्व काही होते. बाबा रोज
समजवतात, खबरदार राहायचे आहे. लिहतात, बाबा माया खुप वादळ आणते. कोणी कोणी
देहअभिमानी असतात, तर बाबांना सांगत पण नाहीत. तुम्ही आता खुप अकलमंद बनतात. आत्मा
पवित्र झाल्यामुळे परत शरीर तपण पवित्र मिळते. आत्मा खुपच चमत्कारी बनते. प्रथम तर
गरीबच ज्ञान घेतात. बाब पण गरीब निवाज आहेत. बाकी तर ते लोक उशीरा येतात. तुम्ही
समजता जो पर्यंत भाऊ बहिण बनले नाही तर भाऊ-भाऊ कसे बनतील. प्रजापिता ब्रह्माची
संतान तर भाऊ बहिण झाले ना. परत बाबा समजवतात भाऊ भाऊ समजा. हा अंत काळातील संबंध
आहे परत वरती जाऊन आत्मा रुपी भावांशी भेटतील. परत सतयुगामध्ये नविन संबंध सुरु
होईल. तेथ मेव्हणा, काका मामा इ. अनेक संबंध नसतात. संबंध खुपच हल्के असतात. परत
हळूहळू वाढत जातात. आता तर बाबा म्हणतात, भाऊ बहिण पण नाही, भाऊ भाऊ समजा.
नावारुपाला विसरायचे आहे. बाबां भावांना म्हणजे आत्म्यांना शिकवतात. प्रजापिता
ब्रह्मा पण आहेत, तेव्हा तर भाऊ बहिण आहेत ना. कृष्ण तर स्वत:च मुलगा आहे. ते कसे
भाऊ भाऊ बनवतील. गितेमध्ये पण या गोष्टी नाहीत. हे अगदीच वेगळे ज्ञान आहे.
नाटकामध्ये सर्व नोंद आहे. एका सेकंदाची भुमिका अभिनय दुसऱ्या सेकंदाशी मिळत नाही.
किती महिने, तास, दिवस पास होतात, परत 5 हजार वर्षानंतर असेच पास होतील. कमी बुध्दी
वाले तर एवढी धारणा करु शकत नाहीत, म्हणून बाबा म्हणतात हे तर खुप सहज आहे, स्वत:ला
आत्म समजा, बेहदच्या पित्याची आठवण करा. जुन्या दुनियेचा विनाश पण होणार आहे. बाबा
म्हणतात, मी येतोच तेव्हा जेव्हा संगमची वेळ आहे. तुम्हीच देवी देवता होते. हे तर
जाणतात जेव्हा यांचे राज्य होते तेव्हा दुसरा कोणता धर्म नव्हता. आता तर यांचे
राज्यच नाही. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. आता अंतिम
काळ आहे, परत घरी जायचे आहे म्हणून आपली बुध्दी नावारुपामधून काढून टाकायची आहे.
आम्ही आत्मा भाऊ भाऊ आहोत, हा अभ्यास करायचा आहे. देहअभिमानामध्ये येयचे नाही.
2. प्रत्येकाच्या अवस्थेमध्ये आणि योगामध्ये रात्रंदिवसाचा फरक आहे. म्हणून वेगवेगळे
होऊन बसायचे आहे, स्पर्श व्हायला नको. पुण्य आत्मा बनण्यासाठी, आठवण करण्यासाठी
कष्ट घ्यायचे आहेत.
वरदान:-
आठवण आणि
सेवेच्या संतुलनद्वारे बाबांच्या मदतीचा अनुभव करणारे आर्शिवादाच्या पात्र आत्मा भव
जिथे आठवण आणि सेवा
सोबत अर्थात समान आहे. तेथे बाबांच्या विशेष मदतीचा अनुभव होतो. ही मदतच आशीर्वाद
आहे, कारण बापदादा अन्य आत्म्यासारखे आशीर्वाद देत नाहीत. बाबा तर अशरीरी आहेत, तर
बापदादांची आशीर्वाद सहज आहे, स्वत: मदत मिळते ज्यामुळे असंभव गोष्ट संभव होते. हीच
मदत अर्थात आशीर्वाद आहे. असे आर्शिवादाचे पात्र आत्मे ज्यांच्या एका पाऊलामध्ये
करोडोची कमाई होत राहते.
बोधवाक्य:-
सकाश
देण्यासाठी अविनाशी सुख शांती किंवा खऱ्या प्रेमाचा भंडारा जमा करा..!