15-04-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,हा तुमचा खूप अमूल्य जन्म आहे,याच जन्मांमध्ये तुम्ही मनुष्या पासून देवता बनण्यासाठी,पावन बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.

प्रश्न:-
ईश्वरीय संतान म्हणणाऱ्या, मुलांची मुख्य धारण कोणती असेल?

उत्तर:-
ते आपसा मध्ये खूप खिरखंड होऊन राहतील.कधी खाऱ्या पाण्या सारखे राहणार नाहीत.जे देह अभिमानी मनुष्य आहेत,ते उलटे सुलटे बोलतात, भांडत राहतात.तुम्हा मुलांमध्ये ती सवय होऊ शकत नाही.येथे तुम्हाला दैवी गुण धारण करायचे आहेत.कर्मातीत अवस्थेला प्राप्त करायचे आहे.

ओम शांती।
प्रथम बाबा मुलांना म्हणतात,देह अभिमानी भव.स्वतःला आत्म समजा.गिता इत्यादींमध्ये जरी काही नसले परंतु ते सर्व भक्ती मार्गाचे ग्रंथ आहेत.बाबा म्हणतात मी ज्ञानाचा सागर आहे.तुम्हा मुलांना ज्ञान ऐकवतो. कोणते ज्ञान ऐकवतात?सृष्टीचे किंवा अविनाश नाटकाच्या आदी मध्य अंतचे ज्ञान ऐकवतो.हे शिक्षण आहे.इतिहास आणि भूगोल आहे ना.भक्तिमार्ग मध्ये काही इतिहास-भूगोल शिकवत नाहीत, नाव पण घेत नाहीत.साधुसंत इत्यादी ग्रंथाचा अभ्यास करतात.हे बाबा तर कोणते ग्रंथ वाचुन ऐकवत नाहीत. तुम्हाला या अभ्यासा द्वारे मनुष्या पासून देवता बनवतात.तुम्ही मनुष्यापासून देवता बनण्यासाठी येतात.ते पण मनुष्य आहेत,हे पण मनुष्य आहेत.परंतु बाबांना बोलवतात की,हे पतित-पावन या.तुम्ही जाणता देवता पावन आहेत, बाकीचे सर्व अपवित्र मनुष्य आहेत.ते देवतांना नमस्ते करतात,त्यांना पावन स्वता:ला पतित समजतात परंतु देवता पावन कसे बनले,कोणी बनवले, हे कोणी मनुष्य मात्र जाणत नाहीत.तर बाबा समजवतात,स्वता:ला आत्मा समजुन बाबांची आठवण करा यामध्ये कष्ट आहेत.देह अभिमान राहायला नको.आत्मा अविनाशी आहे,संस्कार पण आत्म्या मध्येच आहेत.आत्माच चांगले किंवा वाईट संस्कार घेऊन जाते, म्हणून आत्ता बाबा म्हणतात देह अभिमानी बना.स्वतःच्या आत्म्याला पण कोणी जाणत नाहीत.रावण राज्य सुरू होते तर अज्ञान अंधार सुरू होतो.देह अभिमानी बनतात.

बाबा सन्मुख समजवतात,तुम्ही मुलं येथे कोणाकडे आले आहात? ब्रह्मा कडे नाही.मी यांच्या मध्ये प्रवेश केला आहे, त्यांच्या अनेक जन्माच्या अंत चा जन्म आहे.अनेक जन्म कोणते?हे पण सांगितले आहे,अर्धा कल्प पवित्र जन्म, अर्धा कल्प पतित जन्म.तर हे पण पतीत झाले.ब्रह्मा स्वतःला देवता किंवा ईश्वर म्हणत नाहीत.मनुष्य समजतात, प्रजापिता ब्रह्मा देवता होते,तेव्हा तर म्हणतात ब्रह्मा देवताए नम: बाबा समजवतात,ब्रह्मा जे पतित होते,अनेक जन्माच्या अंत मध्ये येऊन,ते परत पावन देवता बनतात.तुम्ही ब्रह्माकुमार कुमारी आहात.तुम्ही पण ब्राह्मण,हे ब्रह्मा पण ब्राह्मण आहेत.त्यांना देवता कोण म्हणतात.ब्रह्मा ला ब्राम्हण म्हटले जाते,न की देवता.हे जेव्हा पवित्र बनतात,तर ब्रह्माला देवता म्हणत नाहीत.जोपर्यंत विष्णू(लक्ष्मीनारायण) बनले नाहीत,तोपर्यंत देवता बनू शकत नाहीत.तुम्ही ब्राह्मण ब्राह्मणी आहात. तुम्हाला प्रथम शुद्रा पासून ब्राह्मण, ब्राह्मणा पासून देवता बनवतो.हा तुमचा अमूल्य,हिऱ्या सारखा जन्म म्हटले जाते.जरी कर्मभोग होत राहतात.तर आत्ता बाबा म्हणतात,आत्मा समजून माझी आठवण करत राहा.ही सवय होईल तेव्हाच विकर्म विनाश होतील.देहधारी समजले तर विकर्म विनाश होणार नाहीत.आत्मा ब्राह्मण नाही,शरीर सोबत आहेत,तेव्हाच ब्राह्मण परत देवता वैश्य शुद्र इत्यादी बनतात. तर आत्ता बाबांची आठवण करण्यामध्ये कष्ट आहेत, सहज योग पण आहे.बाबा म्हणतात,सहज पण आहे.कोणा कोणाला अवघड पण वाटते.घडी घडी देह अभिमाना मध्ये येऊन बाबांना विसरतात.देही अभिमानी बनण्यासाठी वेळ तर लागतो ना.असे पण होऊ शकत नाही,आता तुम्ही सर्व एकरस होऊन जाल आणि बाबांची आठवण कायम राहिल,नाही.कर्मातीत अवस्थेला प्राप्त केल्यानंतर शरीर पण राहणार नाही.पवित्र आत्मा हलकी होऊन एकदम शरीराला सोडून देईल.पवित्र आत्म्याच्या सोबत अपवित्र शरीर राहू शकत नाही.असे पण नाही,हे दादा फार पोहोचलेले आहेत.हे पण म्हणतात आठवण करण्याचे खूप कष्ट आहेत. देह अभिमाना मध्ये आल्यामुळे उलटे सुलटे बोलणे,भांडणे इत्यादी चालूच राहतात. आम्ही सर्व भाऊ भाऊ आहोत,परत आपल्याला काही होणार नाही.देह अभिमान आल्या मुळेच खूप गडबड होते.आता तुम्हा मुलांना देही अभिमानी बनायचे आहे.जसे देवता खिरखंड आहेत,तसेच तुम्हाला पण आपसा मध्ये खूप खिरखंड होऊन राहायचे आहे. तुम्हाला कधी खाऱ्या पाण्यासारखे राहायचे नाही.जे मनुष्य उलटे सुलटे बोलतात,भांडण करतात.तुम्ही मुलांमध्ये ती सवय राहू शकत नाही.येथे तर तुम्हाला देवता बनण्यासाठी,दैवी गुण धारण करायचे आहेत.कर्मातीत अवस्थेला प्राप्त करायचे आहे.तुम्ही जाणता,हे शरीर,ही दुनिया जुनी आहे. जुन्या गोष्टी,जुन्या संबंधा पासुन नफरत करावी लागते.देह अभिमानाच्या गोष्टी सोडून,स्वतःला आत्मा समजुन,बाबाची आठवण केली,तर पाप विनाश होतील. अनेक मुलं आठवणीमध्ये नापास होतात.ज्ञान समजवण्या मध्ये खूप हुशार आहेत परंतु आठवण करण्या मध्ये खूप कष्ट आहेत.खूप मोठी परीक्षा आहे.अर्धा कल्पचे जुने भक्तच समजू शकतात.भक्ती मध्ये,जे नंतर आलेत,ते एवढे समजू शकत नाहीत.

बाबा या शरीरा मध्ये येऊन म्हणतात,प्रत्येक पाच हजार वर्षानंतर येतो.माझी नाटकांमध्ये ही भूमिका आहे,आणि एकाच वेळेस येतो.हे तेच संगम युग आहे,लढाई पण समोर उभी आहे.हे नाटक पाच हजार वर्षाचे आहे. कलियुगा चे आयुष्य आणखी चाळीस हजार वर्ष झाले,तर माहित नाही काय होईल.ते तर म्हणतात जरी भगवान पण आले तरी,आम्ही ग्रंथ चा रस्ता सोडणार नाहीत.हे माहीत नाही की चाळीस हजार वर्षानंतर कोणते भगवान येतील. कोणी समजतात कृष्ण भगवान येतील. पुढे चालून तुमचे नाव खूप प्रसिद्ध होईल परंतु ती अवस्था व्हायला पाहिजे. आपसा मध्ये खूप खूप प्रेम असायला हवे.तुम्ही ईश्वरीय संतान आहात ना. तुम्ही ईश्वरीय सेवाधारी चे गायन आहे. तुम्ही म्हणता आम्ही बाबाचे मदतगार आहोत.असे म्हणतात,पतित भारताला पावन बनवण्या साठी,आम्ही बाबाचे मदतगार आहोत.बाबा आम्ही कल्प कल्प आत्माभिमानी बणुन,तुमच्या श्रीमता द्वारे आपले विकर्म विनाश करतो.योगबळ आहे शांती चे बळ.शांतीचे बळ आणि विज्ञानाच्या बळा मध्ये रात्रं दिवसाचा फरक आहे. पुढे चालून तुम्हाला खूप साक्षात्कार होत राहतील.सुरुवातीला पण अनेक मुलांनी साक्षात्कार केले,भूमिका वठवली.आज ते नाहीत.माये नी खाऊन टाकले.योगामध्ये न राहिल्यामुळे माया खाते.जेव्हा मुलं जाणतात,भगवान आम्हाला शिकवत आहेत,तर काय कायदेशिर शिक्षण घ्यायला पाहिजे, नाहीतर खूप कमी पद मिळेल.सजा पण खूप मिळतील.गायन पण करतात,मी जन्म जन्मातंराचा पापी आहे.सतयुगा मध्ये रावणाचे राज्यच नाही,तर विकाराचे नाव रूप पण होऊ शकत नाही.ते संपून निर्विकार राज्य आहे.ते राम राज्य,ते रावण राज.यावेळेस सर्व तमाम प्रधान आहेत.प्रत्येक मुलाला आपल्या स्थिती तपासायला पाहिजे,की आम्ही बाबाच्या आठवणी मध्ये किती वेळ राहतो,दैवी गुण किती धारण केले आहेत.मुख्य गोष्ट स्वतःला पाहिजे, माझ्या मध्ये कोणते अवगुण तर नाहीत. माझे खान पण कसे आहे?साऱ्या दिवसांमध्ये कोणती फालतू गोष्ट किंवा खोटे तर नाही बोललो.शरीर व निर्वाह.करण्यासाठी खोटे इत्यादी बोलायला लागते ना,परत मनुष्य धर्माऊ काढतात त्यामुळे पाप हलके होईल, असे समजतात.अच्छा काम करतात तर त्याचा मोबदला पण मिळतो.कोणी दवाखाना बनवला तर पुढच्या जन्मामध्ये चांगले आरोग्य मिळते. कोणी कॉलेज बनवले तर पुढच्या जन्मात चांगले शिक्षण घेतील परंतु पापाचे प्रायश्चित्त काय? त्यासाठी परत गंगा स्नान करण्यासाठी जातात बाकीचे धंदा करतात त्याचे दुसऱ्यांना मध्ये मिळते,त्यामध्ये पाप नष्ट होण्याची गोष्ट नाही.ते होते धनाची देवाण घेवाण.ईश्वर अर्थ दान दिले,ईश्वराने अल्पकाळासाठी दिले.येथे तर तुम्हाला पावन बनायचे आहे,बाबांच्या आठवणी शिवाय दुसरा कोणता उपाय नाही.पावन तर पतीत दुनिये मध्ये राहू शकत नाहीत.ते ईश्वर अर्थ करतात,अप्रत्यक्षपणे.आता तर ईश्वर स्वतः म्हणतात,मी आलो आहे पावन बनवण्यासाठी.मी तर दाता आहे.तुम्ही मला देतात तर, त्याचा मोबादला देतो. मी थोडेच माझ्याजवळ ठेवतो.तुम्हा मुलांना साठीच इमारती बनवल्या आहेत.संन्यासी लोक तर, स्वतः मोठे मोठे महल बनवतात.येथे तर शिवबाबा आपल्यासाठी काहीच बनवत नाहीत.ते म्हणतात त्याचा मोबदला तुम्हाला २१ जन्मासाठी नवीन दुनिया मध्ये मिळेल कारण तुम्ही सन्मुख देवाण-घेवाण करतात.तुम्ही जे पैसे देतात ते तुमच्या कामासाठी लावतात. भक्तिमार्ग मध्ये पण मी दाता आहे,तर आत्ता पण दाता आहे.ते अप्रत्यक्षपणे आहे, हे प्रत्यक्ष आहे.बाबा तर म्हणतात जे काही आहे,त्याने सेवा केंद्र उघडा आणि दुसऱ्यांचे कल्याण करा.मी पण सेवाकेंद्र उघडतो.मुलांनी दिलेले आहे मुलांनाच मदत करतो.मी थोडेच माझ्या सोबत पैसे घेऊन येतो.मी तर येऊन यांच्या मध्ये प्रवेश करतो,यांच्या द्वारा कर्तव्य करतो.मला तर स्वर्गामध्ये येयचे नाही.हे सर्व तुमच्यासाठी आहे.मी तर अभोक्ता आहे.काहीच घेत नाही.असे पण म्हणत नाही,तुम्ही माझ्या पाया पडा.मी तर तुम्हाला मुलांचा सर्वात विश्वासू सेवाधारी आहे.हे पण तुम्ही जाणतात,तेच मात पिता..सर्व काही आहेत,ते पण निराकार आहेत.तुम्ही कोणत्या गुरुला तुम्हीच माता पिता कधीच म्हणणार नाही.गुरुना गुरु, शिक्षकांना शिक्षक म्हणतात.यांना मात पिता म्हणतात.बाबा म्हणतात मी कल्प कल्प एकदाच येतो.तुम्हीच बारा महिन्यानंतर शिवजयंती साजरी करतात.परंतू शिवबाबा कधी आले, काय केले,हे कुणालाच माहिती नाही. ब्रह्मा विष्णू शंकर च्या कर्तव्याला पण जाणत नाहीत,कारण शिवबाबा चे चित्र गायब केले आहे,नाहीतर शिवबाबा कर्ता-करविता आहेत.ब्रह्मा द्वारे करवतात.हे पण तुम्ही मुलं जाणता,मी कसे यांच्यामध्ये प्रवेश करतो आणि करून दाखवतो,म्हणजे स्वतः म्हणतात तुम्ही पण असे करा.एक तर चांगल्यारितीने शिक्षण घ्या.बाबांची आठवण करा आणि दैवी गुणांची धारणा करा.जशी यांची आत्मा म्हणते.हे पण म्हणतात बाबांची आठवण करतो.बाबा पण जसे सोबत आहेत.तुमच्या बुद्धी मध्ये आहे आम्ही नवीन दुनिये चे मालक बनणार आहोत, तर चाल चलन,खानपान इत्यादी सर्व बदलायचे आहे.विकारांना सोडायचे आहे.जसे जसे सुधाराल,परत शरीर सोडाल तर उच्च कुळामध्ये जन्म घ्याल. क्रमवारी नुसार कुळाचे असतात ना.येथे पण अनेक चांगल्या कुळाचे होते, चार-पाच भाऊ सर्व आपसामध्ये एकत्र राहत होते,कोणतेच भांडणं इत्यादी होत नव्हते.आता तुम्ही मुलं जाणता आम्ही अमर लोक मध्ये जात आहोत.येथे कधी काल खात नाही,घाबरण्याची कोणतीही गोष्ट नाही.येथे तर दिवसें दिवस भय वाढत जाते,बाहेर निघू शकत नाहीत.हे पण जाणतात,करोडो मधुन काही जणच हे शिक्षण घेतील.कोणी तर चांगल्या रीतीने समजतात,असे लिहितात चांगले आहे.अशी मुलंपण जरूर येतील,राजधानी स्थापन तर होणारच आहे,बाकी थोडा वेळ आहे. बाबा त्या पुरुषांतील मुलांची खूप महिमा करतात आठवणीच्या यात्रांमध्ये खूप हुशार आहे मुख्य आठवण करण्याची गोष्ट आहे याद्वारे जुने कर्मभोग नष्ट होतील काही काही मुलं बाबा नाहीतर बाबा आम्ही इतके रोज आठवण करतो तर बाबा पण समजतात हे खूप चांगले आहेत पुरुषोत्तम करायचा आहे ना म्हणून बाबा म्हणतात तसा मध्ये कधीही भांडण करायचे नाही हे तर जनावरांचे काम आहे भांडण करणे म्हणजेच देहाभिमान आहे बाबांचे नाव बदनाम करेल बाबासाठी सद्गुरुचा श्रेष्ठ पद मिळू शकत नाही साधुनी परत हे आपल्यासाठी म्हटले आहे तर्मात त्यांना खूप घाबरतात केस कोणता मिळाला नको आता तुम्ही जानता मनुष्य कसे बनत आहोत खरेखरे अमर कथा ऐकत आहोत आम्ही या शाळांमध्ये लक्ष्मीनारायण चे पद मिळवण्यासाठी येतो असे दुसरीकडे कोठे म्हणू शकत नाहीत आता मी आपल्या घरी जातो आठवण करण्याचाच मुख्य पुरुषार्थ आहे अर्धा काय पाठवून केले नाही आजही आठवणीत राहायचे आहे हेच कष्ट आहेत आठवण करायचे आहे आणि दैवी गुण पण धारण करायचे आहेत कोणते पाप कर्म केले तर शंभर पटीने त्याचा दंड मिळेल स्वतःची प्रगती करण्यासाठी पुरुषात करायचा आहे आत्म शरीराद्वारे लक्ष्मीनारायण तर खूप श्रेष्ठ आहे ना पुढे चालून तुम्हाला खूप साक्षात्कार होतील तुम्हीच सर्वोत्तम ब्राह्मण कुलभूषण सुदर्शन चक्रधारी आहात काहीपण पूर्वी पण हे ज्ञान तुम्हाला ऐकले होते परत तुम्हाला काय करतात तुम्ही ऐकून हे पद मिळतात परत हे ज्ञान नष्ट होते बाकी हे ग्रंथ इत्यादी सर्व भक्तिमार्गाचे आहेत अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलाखती दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक चाचणीत मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1) स्वतःला तपासायचे आहे आम्ही बाबाच्या टपरी मध्ये किती वेळ लागतो दैवी गुण धारण केले आहेत माझ्यामध्ये काही नाहीत माझे खान पण चाल चलन श्रेष्ठ आहे फालतू गोष्टी तर करत नाही खोटे तर बोलत नाही.

2) दिनचर्या मध्ये आठवण करण्यासाठी अभ्यास करायचा आहे आम्ही सर्व आत्मे भाऊ आहोत मनापासून दूर राहायचे आहे आपल्याकडे स्थितीत जमवायचे आहे यासाठी वेळ द्यायचा आहे

वरदान:-
बाप समान स्थिति द्वारा समय को समीप लाने वाले तत त्वम् के वरदानी भव.

वेळेला जवळ आणणारे आपलेपणा नष्ट करणे म्हणजेच बाप समान स्थितीमध्ये ठेवून वेळेला जवळ आणणे जिथे आपल्या देहामध्ये किंवा कोणत्याही वस्तूमध्ये आपलेपण आहे तिथे समानता टक्केवारी मध्ये आहे टक्केवारी म्हणजे दोष असे दोष असणारे कधी संपूर्ण बनू शकत नाहीत समजून बनण्यासाठी बाबासोबत प्रेम आणि त्याच प्रेमळ स्थितीमध्ये राहामी प्रेमळ स्थितीमध्ये राहिल्यामुळे सहजच दुसर्यांना पण आपल्यासारखे किंवा बाबासारखे बनवू शकाल आपल्या गोड आणि प्रेमळ प्रेमळ राहणार्‍या मुलांना नेहमी तुमच्यावर देतात

बोधवाक्य:-
एक दोघांच्या विचारायला संबंधित तर स्वतःला सन्मान मिळू शकेल