13-04-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,तुम्ही पुरुषोत्तम संगमयुगी ब्राह्मण,आता ईश्वराच्या गोदीमध्ये आले
आहात,तुम्हाला मनुष्या पासून देवता बनायचे आहे,तर दैवी गुण पण पाहिजेत"
प्रश्न:-
ब्राह्मण
मुलांना कोणत्या गोष्टी मध्ये आपली खूप संभाळ करायची आहे आणि का?
उत्तर:-
साऱ्या दिवसाच्या दिनचर्या मध्ये कोणते पाप कर्म व्हायला नको,याची खूप संभाळ करायची
आहे,कारण तुमच्या समोर,बाबा धर्मराजच्या रूपाने उभे आहेत.तपासा कोणाला दुःख तर नाही
दिले?श्रीमता वरती किती टक्के चालतो?रावणाच्या मतावर तर चालत नाही? कारण बाबाचे
बनल्यानंतर कोणते विकर्म केले,तर एकाची शंभर पटीने सजा मिळते.
ओम शांती।
भगवानुवाच,हे तर मुलांना समजवले आहे,कोणत्या मनुष्याला किंवा देवता ला भगवान म्हटले
जाऊ शकत नाही.येथे जेव्हा बसतात तर बुद्धी मध्ये राहते,की आम्ही संगमयुगी ब्राह्मण
आहोत.ही आठवण पण कोणाला राहत नाही.स्वतःला खरोखर ब्राह्मण समजतात,असे पण नाही.
ब्राह्मण मुलांना परत दैवी गुणांची पण धारण करायची आहे.आम्ही संगम युगी ब्राह्मण
आहोत,बाबा द्वारे पुरुषोत्तम बनत आहोत,याची आठवण पण सर्वांना राहत नाही,घडी घडी हे
विसरतात की,आम्ही पुरुषोत्तम संगमयुगी ब्राह्मण आहोत.हे बुद्धीमध्ये राहिले तरीही
आहो भाग्य.नेहमी क्रमानुसार तर असतात.सर्वच आप आपल्या बुद्धीनुसार पुरुषार्थी आहेत.
आत्ता तुम्ही संगमयुगी आहात. पुरुषोत्तम बनणारे आहात.तुम्ही जाणता आम्ही पुरुषोत्तम
तेव्हाच बनू,जेव्हा अब्बाची म्हणजे सर्वात प्रिय बाबांची आठवण करू.आठवणी द्वारेच
पाप नाहीसे होतील.आत्ता पण कोणी पाप कले तर,त्याची शंभर पटीने सजा मिळते.यापूर्वी
जे पाप करत होते त्याची दहा टक्केच सजा मिळत होती.आता तर शंभर टक्के पाप चढते कारण
ईश्वराच्या गोदीमध्ये येऊन परत पाप करतात ना.तुम्ही मुलं जाणतात बाबा आम्हाला
पुरुषोत्तम देवता बनवण्यासाठी शिकवतात.ही आठवण पण ज्यांना स्थायी राहते, ते अलौकिक
सेवा पण खूप करत राहतात.नेहमी आनंदी बनण्यासाठी दुसर्यांना पण रस्ता दाखवा.जरी कुठे
पण जाता,बुद्धीमध्ये हे आठवणीत राहावे, हे पुरुषोत्तम संगम युग आहे.ते पुरुषोत्तम
महिना किंवा वर्ष म्हणतात.तुम्ही म्हणता आम्ही पुरुषोत्तम संगमयुगी ब्राह्मण आहोत.हे
चांगल्या रीतीने बुद्धीमध्ये धारण करायचे आहे.आता आम्ही पुरुषोत्तम बनण्याच्या
यात्रे वरती आहोत.हे चांगल्या रितीने आठवणीत राहिले तरी मनमनाभव झाले.तुम्ही
पुरुषोत्तम बनत आहात,पुरुषार्थ आणि कर्मानुसार.दैवी गुण पण पाहिजेत आणि श्रीमता वरती
पण चालावे लागेल.आपल्या मता वर तर,सर्व मनुष्य चालतात.ते रावणाचे मत आहे.असे पण
नाही,तुम्ही सर्व श्रीमता वरती चालतात.अनेक आहेत,जे रावणा च्या मता वरती चालतात.कोणी
किती टक्के चालते,कोणी किती.कोणी तर दोन टक्के चालत असतील,जरी येथे बसले आहेत तरी
शिवबाची आठवण रहात नाही, कुठे ना कुठे बुद्धी भटकत राहते.रोज स्वतःला तपासायला
पाहिजे, आज कोणते पाप तर नाही केले? कोणाला दुःख तर नाही दिले?आपली खूप संभाळ करायची
आहे,कारण धर्मराज पण सोबत आहेत.आताची वेळ कर्माभोग चुक्तू करण्यासाठी आहे.हजा पण
खावी लागेल.मुलं जाणतात आम्ही जन्म जन्मांतराचे पापी आहोत.कुठे कोणत्या मंदिरांमध्ये
किंवा गुरूच्या जवळ किंवा कोणी इष्टदेवता कडे जातात,तर असे म्हणतात,आम्ही तर जन्म
जन्मांतरचे पापी आहोत.माझी रक्षा करा,दया करा.सतयुगा मध्ये असे वाक्य निघत
नाहीत.काही खरे बोलतात,काही तर खोटे बोलतात.येथे पण असे आहे.बाबा हमेशा म्हणतात,आपली
जीवन कहाणी लिहून बाबांना पाठवा.काहीतर खरोखर लिहतात.काही लपवतात,कारण लाज
वाटते.वाईट कर्म केल्यामुळे त्याचे फळ पण वाईटच मिळते.ती तर अल्प काळाचीची गोष्ट
आहे.ही तर खूप काळाची गोष्ट आहे.वाईट कर्म कराल तर सजा पण खावी लागेल,परत
स्वर्गामध्ये नंतर येतील.आत्ता सर्व माहित पडते की,कोण कोण पुरुषोत्तम बनत आहेत.ते
पुरुषोत्तम दैवी राज्य आहे. उत्तम ते उत्तम पुरुष बनतात ना.दुसऱ्या कोणत्या जागी अशी
कुणाची महिमा करत नाहीत.मनुष्य देवतांच्या गुणांना जाणत पण नाहीत, जरी महिमा गातात
परंतु पोपटा सारखे, म्हणून बाबा पण म्हणतात भक्तांना समजावा.भक्त जेव्हा स्वताला
पापी निच म्हणतात,तर त्यांना विचारा की तुम्ही जेव्हा शांतीधाम मध्ये होते तेव्हा
पाप करत होते काय?तेथे तर आत्मे सर्व पवित्र असतात.येथे अपवित्र बनले आहेत
कारण,तमोप्रधान दुनिया आहे. नवीन दुनिये मध्ये तर पवित्र राहतात. अपवित्र बनवणारा
रावण आहे.
या वेळेत भारत खास,आणि आम सारी दुनिया वरती रावणाचे राज्य आहे.
यथा राजा राणी तथा प्रजा.सर्वोच्च आणि एकदम खालच्या दर्जाचे.येथे सर्व पतित
आहेत.बाबा म्हणतात मी तुम्हाला पावन बनवून जातो,परत तुम्हाला पतीत कोण
बनवतो,रावण.आता तुम्हीच परत माझ्या माता द्वारे पावन बनत आहात,परत अर्ध्या कल्पा
नंतर रावणाच्या मता वरती पतित बनाल,अर्थात देह अभिमाना मध्ये येऊन विकाराच्या वश
होतात.त्याला आसुरी मत म्हणले जाते.भारत पावन होता,तो आता पतित बनला आहे,परत पावन
बनणार आहे.पावन बनवण्यासाठी पतित पावन बाबांना यावे लागते.या वेळेत पहा,अनेक मनुष्य
आहेत,उद्या किती असतील?लढाई लागेल मृत्यू समोर ऊभा आहे.उद्या इतके सर्व कुठे
जातील?सर्वांचे शरीर आणि जुनी दुनिया विनाश होईल.हे पण तुमच्या बुद्धीमध्ये
क्रमानुसार पुरुषार्थ नुसार आहे.आम्ही कोणाच्या समोर बसलो आहोत,ते पण कोणी समजत
नाहीत. खूप कमी दर्जाचे पद मिळवणारे आहेत. अविनाशी नाटका नुसार काय करू शकतात?भाग्या
मध्ये नाही.आत्ता तर मुलांना सेवा करायची आहे,बाबांची आठवण करायची आहे.तुम्ही
संगमयुगी ब्राह्मण आहात.तुम्हाला बाबा सारखे ज्ञानाचे सागर,सुखाचे सागर बनायचे
आहे,बनवणारे बाबा मिळाले आहेत ना. देवतांची महिमा गायन केली जाते, सर्वगुण संपन्न,१६
कला संपुर्ण इत्यादी, आता तर या गुणांचे कोणीच नाहीत. स्वतःला नेहमी विचारत रहा
आम्ही उच्चपद मिळवण्याच्या लायक किती बनलो आहोत.संगमयुगाला चांगल्या रीतीने आठवण
करा,आम्ही संगम युगी ब्राह्मण पुरुषोत्तम बनणार आहोत. श्रीकृष्ण पुरुषोत्तम आहेत
ना,नवीन दुनियाचे.मुलं जाणतात आम्ही बाबाच्या समोर बसलो आहोत.तर आणखीनच जास्त
शिकायला पाहिजे आणि शिकवायला पण पाहिजे.शिकवत नाहीत तर सिद्ध होते,स्वतः शिकलेले
नाहीत.बुद्धीमध्ये बसत नाही,पाच टक्के पण बसत नाही.ही पण आठवण राहत नाही की,आम्ही
संगमयगी ब्राह्मण आहोत.बुद्धीमध्ये बाबा ची आठवण राहावी आणि चक्र फिरत रहावे.हे
समजणे तर खूपच सहज आहे.स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे.ते सर्वात मोठे
पिता आहेत.बाबा म्हणतात माझी आठवण करा,तर तुमचे विकर्म विनाश होतील.आम्हीच
पुज्य,आम्हीच पुजारी,हा तुमचा मंत्र खूपच चांगला आहे.त्यांनी परत आत्माच परमात्मा
म्हटले आहे.जे काही बोलतात ते चुकीचे आहे.आम्ही पवित्र होतो,८४ जन्म चक्र लावून आता
असे बनलो आहोत.आता आम्ही परत जातो.आज येथे आहोत, उद्या घरी जाऊ.आम्ही बेहद बाबांच्या
घरी जातो.हे बेहद चे नाटक आहे, याची पुनरावृत्ती होत आहे.बाबा म्हणतात देहाच्या
सर्व धर्माला विसरून स्वता:ला आत्मा समजा.आता आम्ही शरीराला सोडून घरी जातो.हे पक्के
आठवणीत ठेवा,आम्ही आत्मा आहोत.हे पण आठवणीत राहावे आणि आपल्या घराची पण आठवण राहिल
तर बुद्धी द्वारे साऱ्या दुनियेचा संन्यास झाला. शरीराचा संन्यास तर सर्वांचा
सन्यास.ते हठयोगी काही साऱ्या सृष्टीचा सन्यास थोडेच करतात,त्यांचा अर्धा संन्यास
आहे. तुम्हाला तर साऱ्या दुनिया चा त्याग करायचा आहे.स्वतःला देह समजतात तर परत काम
पण असेच करतात.देहाभिमानी बनल्यामुळे चोरी चकारी,खोटे बोलणे,पाप करणे,इत्यादी सर्व
सवयी लागतात.मोठ्याने बोलण्याची पण सवय लागते,परत म्हणतात आमचा आवाजच असा आहे. दिवसां
मध्ये पंचवीस-तीस पाप पण करतात.खोटे बोलणे म्हणजे पाप झाले ना,सवय लागते.बाबा
म्हणतात,आवाज कमी करायला शिका.आवाज कमी करण्या मध्ये उशीर लागत नाही.कुत्र्यांना पण
पाळतात तर ते चांगले तयार होतात,माकडं सुद्धा हुशार होतात,परत डान्स इत्यादी पण
करतात.जनावरं पण सुधारतात.जनावरांना सुधारणारे मनुष्य आहेत आणि मनुष्यांना सुधारणारे
बाबा आहेत.बाबा म्हणतात,तुम्ही पण जनावरां सारखे झाले होते,तर मला पण मगर
अवतार,वराह अवतार असे म्हणतात.जसी तुमची कार्यपद्धती, त्याच्या पेक्षाही वाईट मला
केले आहे. हे पण तुम्ही जाणता,दुनिया जाणत नाही. तुम्हाला साक्षात्कार
होतील,कशाप्रकारे सजा खातात.ते पण तुम्हाला माहिती होईल.अर्धा कल्प भक्ती केली,आता
बाबा मिळाले आहेत.बाबा म्हणतात माझ्या मतावर चालणार नाही,तर सजा आणखी जास्त
होइल,म्हणून आता पाप करणे सोडा.आपली दिनचर्या लिहा,परत त्यासोबत दैवी गुण पण
पाहिजेत.कोणाला समजवण्याचा पण अभ्यास पाहिजे.प्रदर्शनीच्या चित्रा वरती विचार चालला
पाहिजे.कोणाला आम्ही कसे समजावे?प्रथम तर ही गोष्ट सांगा,गीतेचे भगवान कोण आहेत?
ज्ञानाचे सागर ते पतित-पावन, परमपिता,परमात्मा आहेत ना.हे पिता आहेत,सर्व आत्म्यांचे
पिता.तर बाबांचा परिचय पाहिजे ना.ऋषी मुनी इत्यादी कोणाला पण बाबांचा परिचय नाही,न
रचने च्या आदी मध्य अंतचा परिचय आहे, म्हणून प्रथम हे समजावून लिहून घ्या,गितेचा
भगवान एक आहेत.दुसरे कोणी होऊ शकत नाही.मनुष्य स्वतःला भगवान म्हणू शकत नाही.
तुम्हा मुलांना आत्ता निश्चय आहे, भगवान निराकार आहेत.बाबा आम्हाला शिकवतात,आम्ही
विद्यार्थी आहोत.ते पिता पण आहेत,शिक्षक पण आहेत, तर सद्गुरू पण आहेत.एकाची आठवण
कराल,तर शिक्षक आणि गुरु दोघांची आठवण येईल.बुद्धी भटकायला नको,फक्त शिव शिव पण
म्हणायचे नाही.शिवच पिता आहेत,सर्वोच्च शिक्षक पण आहेत,आम्हाला सोबत घेऊन जातील.त्या
एकाची खूप महिमा आहे.त्यांचीच आठवण करायची आहे.कोणी कोणी म्हणतात,यांनी तर जाऊन
ब्रह्माकुमार कुमारींना गुरु बनवले आहे.तुम्ही गुरु तर बनता ना. परत तुम्हाला पिता
म्हणनार नाहीत. शिक्षक,गुरु म्हणतील,पिता म्हणनार नाही.तिन्ही एका बाबाला च म्हणनार.
सर्वात मोठे पिता ब्रह्मा आहेत,यांच्यावर ते शिव पिता आहेत. हे चांगल्या रीतीने
समजायचे आहे.प्रदर्शनी मध्ये पण समजून सांगण्यासाठी अक्कल पाहिजे, परंतु स्वतःमध्ये
इतकी हिंमत समजत नाहीत.मोठ्या मोठ्या प्रदर्शनी होतात, तर त्यावेळेस चांगली सेवाधारी
मुले पाहिजेत.त्यांनी जाऊन सेवा करायला पाहिजे.बाबा मना थोडेच करतात.पुढे चालुन
साधुसंत इ.ला तुम्ही,ज्ञान बाण मारत राहाल. कुठे जातील,एकच दुकान आहे.सर्वांची
सद्गती याच दुकाना द्वारे होणार आहे. हे दुकान असे आहे,तुम्ही सर्वांना पवित्र
बनण्याचा रस्ता दाखवतात,परत बनतील किंवा नाही. . तुम्हा मुलांचे लक्ष,विशेष सेवा कडे
राहायला पाहिजे.जरी मुलं समजदार आहेत,परंतु पूर्ण रीतीने सेवा करत नाहीत,तर बाबा
समजतात राहू ची दशा बसली आहे.दशा तर सर्वा वरती फिरत राहते ना.मायेची सावली पडते,
परत दोन दिवसानंतर ठीक होतात.मुलांना सेवेचा अनुभव घेऊन यायला पाहिजे.प्रदर्शनी तर
करत राहतात,का नाही मनुष्य समजून लगेच लिहित की,बरोबर गीता कृष्णाची नाही, शिव
भगवंताची गायन केलेली आहे. काही जण तर फक्त म्हणतात हे खूप चांगले आहे,मनुष्या साठी
खूप कल्याणकारी आहे.सर्वांना दाखवायला पाहिजे परंतु मी पण हा वारसा घेईल, असे कोणी
म्हणत नाहीत.अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मातपिता बापदादा ची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) देह अभिमाना
मध्ये येऊन,मोठ्या आवाजाद्वारे गोष्टी करायच्या नाहीत.या सवयीला नष्ट करायचे
आहे.चोरी करणे,खोटे बोलणे इत्यादी हे सर्व पाप आहे,यापासून वाचण्यासाठी देही अभिमानी
बणुन राहायचे आहे.
२) मृत्यू समोर आहे
म्हणून बाबाच्या श्रीमता वरती चालून पावन बनायचे आहे.बाबाचे बनल्यानंतर कोणते वाईट
काम करायचे नाही.सजा पासून वाचण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.
वरदान:-
आठवणीच्या
शक्तीद्वारे स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या श्रेष्ठ पुरुषार्थाला गती देणारे मास्टर
त्रिकालदर्शी भव.
जसे वैज्ञानिक,पृथ्वी
पासून आकाशामध्ये जाणाऱ्या प्रत्येक गतविधीला जाणतात.तसेच तुम्ही त्रिकालदर्शी
मुलं,शांती म्हणजे आठवणीच्या बळा द्वारे स्वतःला किंवा दुसऱ्याच्या श्रेष्ठ
पुरुषार्थ किंवा स्थितीच्या गत विधीला स्पष्ट जाणू शकतात.दिव्य बुद्धी बनल्यामुळे
आठवणीच्या शुद्ध संकल्पा मध्ये स्थित झाल्यामुळे,त्रिकालदर्शी भव चे वरदान सहज
प्राप्त होते,आणि नवीन नवीन नियोजन प्रत्यक्षात येण्यासाठी,स्वता:च स्पष्ट होत
राहतात.
बोधवाक्य:-
सर्वांचे
सहयोगी बनाल,तर स्नेह स्वता:च प्राप्त होत राहील.