04-04-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, हा आत्मिक दवाखाना तुम्हाला,अर्ध्या कल्पा साठी नेहमी निरोगी बनवणारा आहे.येथे तुम्ही देह अभिमानी होऊन बसा.

प्रश्न:-
धंदा इ करत पण कोणत्या सूचना बुद्धीमध्ये राहायला पाहिजेत?

उत्तर:-
बाबाच्या सूचना आहेत,तुम्ही कोणत्याही साकारी किंवा आकारी ला आठवण करू नका,एका बाबांची आठवण राहिली तरच विकर्म विनाश होतील.या साठी कोणीही म्हणू शकत नाही की,वेळ नाही.सर्वकाही करत आठवणी मध्ये राहू शकतात.

ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलां प्रती बाबांचे सुप्रभात.सुप्रभात म्हटल्या नंतर मुलांना म्हटले जाते,बाबांची आठवण करा.असे बोलतात हे पतित-पावन,येऊन आम्हाला पावन बनवा.तर बाबा पण प्रथम म्हणतात आत्मिक पित्याची आठवण करा. आत्मिक पिता तर सर्वांचा एकच आहे. पित्याला कधीच सर्वव्यापी म्हटले जात नाही.जितके शक्य आहे,मुलांना प्रथम बाबांची आठवण करायची आहे. कोणत्याही साकारी किंवा आकारी ची आठवण करायची नाही,शिवाय एका. हे तर अगदी सहज आहे ना.मनुष्य म्हणतात आम्ही फार व्यस्त आहोत, वेळ नाही परंतु यामध्ये तर वेळच वेळ आहे.बाबा युक्ती सांगतात,हे पण जाणतात बाबांची आठवण केल्यामुळेच आमचे पाप नष्ट होतील.मुख्य गोष्टच ही आहे.कामधंदा करण्यास मना नाही,ते सर्व काही करत बाबांच्या आठवण करा तर विकर्म विनाश होतील.हे तर समजतात आम्ही पतित आहोत. साधुसंत ऋषीमुनी इत्यादी सर्व साधना करतात.भगवंताला भेटण्यासाठी साधना केली जाते.तेही जोपर्यंत यांचा परिचय होत नाही,तोपर्यंत भेटू शकत नाहीत. तुम्ही जाणता बाबांचा परिचय दुनियेमध्ये कोणालाच नाही.देहाचा परिचय सर्वांना आहे.मोठ्या गोष्टीचा परिचय तर लगेच होतो.आत्म्याचा परिचय तर बाबा येथील तेव्हाच समजावतील.आत्मा आणि शरीर दोन वेगळ्या गोष्टी आहेत.आत्मा एक तारा आहे,तो खूपच सूक्ष्म आहे.त्यांना कोणी पाहू शकत नाही.तर येथे जेव्हा बसता, तेव्हा देही अभिमानी होऊन बसा.हा पण एक दवाखाना आहे ना,अर्ध्या कल्पा साठी आत्मा निरोगी बनण्यासाठी.आत्मा तर अविनाशी आहे,कधी विनाश होत नाही.आत्म्याची सर्व भुमिका आहे.आत्मा म्हणते माझा कधी विनाश होत नाही.एवढे सर्व आत्मे अविनाशी आहेत आणि शरीर विनाशी आहे.आता तुमच्या बुद्धीमध्ये बसले आहे की,आम्ही आत्मा अविनाश आहोत.आम्ही ८४ जन्म घेतो.हे अविनाश नाटक आहे.यामध्ये धर्म संस्थापक कोणते कोणते आणि कधी येतात,किती जन्म घेतात,हे तर जाणतात.८४ जन्माचे गायन आहे, जरूर ते एका धर्माचे असतील.सर्वांचे तर होऊ शकत नाहीत.सर्व धर्म एकत्रित येऊ शकत नाहीत.आम्ही दुसऱ्याचा हिशेब का काढायचा?मुलं जाणतात, अमक्या वेळेत धर्म स्थापन करण्यासाठी येतात,त्याची परत वृद्धी होते.सर्व सतोप्रधान पासून तमोप्रधान पासुन सतोप्रधान तर होणारच आहेत.दुनिया जेव्हा तमोप्रधान होते,तेव्हा परत बाबा येऊन सतोप्रधान सतयुग बनवतात. आता तुम्ही मुलं जाणता,आम्ही भारतवासी च परत नवीन दुनिये मध्ये येऊन राज्य करू,तेथे दुसरे कोणते धर्मं नसतील.तुम्हा मुलांमध्ये पण ज्यांना उच्च पद घ्यायचे असेल,तर ते जास्त आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करतात आणि समाचार पण देतात, बाबा आम्ही इतके वेळ आठवणीमध्ये राहतो.काही तर पूर्ण समाचार,लाज वाटते म्हणून देत नाहीत.असे समजतात बाबा काय म्हणतील परंतु माहिती तर पडते ना.शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणतात,तुम्ही जर अभ्यास करणार नाही तर नापास व्हाल.लौकिक मात पिता पण मुलांच्या अभ्यासाद्वारे समजतात. ही तर खूप मोठी शाळा आहे.येथे तर क्रमानुसर बसवले जात नाही. बुद्धी द्वारे समजले जाते क्रमानुसार तर असतातच ना.आता बाबा चांगल्या चांगल्या मुलांना कुठे पाठवतात,तर ते चालले जातात.तर दुसरे म्हणतात,आम्हाला महारथी पाहिजेत.तर समजतात आमच्या पेक्षा हुशार आणि प्रसिद्ध आहेत.क्रमानुसार तर असतात ना.प्रदर्शनीमध्ये पण अनेक प्रकारचे येतात,तर गाईड ना पण तपासणी करण्यासाठी उभा राहिले पाहिजे.हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे,तर त्यांना परत इशारा करायला पाहिजे की,यांना तुम्ही समजावा.तुम्ही पण समजू शकता,पहिला वर्ग,दुसरा वर्ग,तिसरा वर्ग सर्व आहेत.येथे तर सर्वांची सेवा करायची आहे.कोणी मोठा मनुष्य आहे,तर जरुर मोठ्या मनुष्याची खात्री तर सर्व करतात ना.हा कायदा आहे ना.बाबा किंवा शिक्षक मुलांची वर्गांमध्ये महिमा करतात,ही पण खूप मोठे खात्री आहे.नाव प्रसिद्ध करणाऱ्या मुलांची महिमा किंवा खात्री केली जाते. हा अमका धनवान आहे,धार्मिक मनाचा आहे.ही पण खात्री आहे ना.आता तुम्ही हे जाणता,उच्च ते उच्च भगवान आहेत. असे म्हणतात बरोबर आहे,परंतु परत त्यांचे जीवनचरित्र सांगा,तर ते म्हणतील सर्वव्यापी आहेत.एकदम निंदा करतात. आता तुम्ही समजता सर्वात उच्च भगवान आहेत. ते मूळ वतन वासी आहेत.सूक्ष्म वतन मध्ये तर देवता आहेत.येथे तर मनुष्य राहतात.तर उच्च ते उच्च भगवान निराकार आहेत.आता तुम्ही जाणता आम्ही जे हिऱ्या सारखे होतो,परत कवडी सारखे बनलो,परत भगवंताला आपल्यापेक्षा जास्त खाली घेऊन गेले,ओळखतच नाही.तुम्हा भारत वासींनाच परिचय मिळतो,परत परिचय कमी होतो.आता तुम्ही बाबांचा परिचय सर्वांना देतात.अनेकांना बाबांचा परिचय मिळेल.तुमचे मुख्य चित्र त्रिमूर्ती गोळा आणि झाड आहे,याद्वारे ज्ञानाचा प्रकाश मिळतो.येथे तर कोणी पण म्हणतात,हे लक्ष्मी-नारायण सतयुगा चे मालक होते. अच्छा सतयुगाच्या पूर्वी काय होते?हे पण तुम्ही आता जाणतात,आता कलियुगाचा अंत आहे आणि प्रजेचे प्रजेवरती राज्य आहे.आता राजाई तर नाहीच,खूप फरक आहे.सतयुगाच्या सुरुवातीला पण राजा होते,आत्ता कलियुगामध्ये पण राजा आहेत.जरी ते कोणी पावन नाहीत परंतु कोणी पैसे देऊन पण पदवी विकत घेतात. महाराजा तर कोणी नाहीत,पदवी खरेदी करतात.जसे पटियाला का महाराजा, जोधपूर,बिकानेर चे महाराजा, इत्यादी नावं तर घेतात ना.ही नावं अविनाशी चालत येतात.प्रथम पवित्र महाराज होते,आता अपवित्र आहेत.राजा महाराजा अक्षरं चालत येतात.या लक्ष्मीनारायण साठी म्हणनार,हे सतयुगाचे मालक होते.कोणी राज्य घेतले?आता तुम्ही जाणता राजाई ची स्थापना कसे होती.बाबा म्हणतात,मी तुम्हाला आत्ता २१जन्मासाठी शिकवतो. ते तर शिक्षण घेऊन याच जन्मात वकील इत्यादी बनतात.तुम्ही अभ्यास करून भविष्य महाराजा महाराणी बनतात.अविनाशी नाटका नुसार नवीन दुनिये ची स्थापना होत आहे.आता जुनी दुनिया आहे.जरी खूप चांगले चांगले मोठ मोठे महल आहेत परंतु हिरे जवाहरा चे महलल बनवण्याची ताकत कोणामध्ये नाही.सतयुगा मध्ये सर्व हिरे जवाहरचे महल बनवण्यामध्ये काही वेळ लागत नाही.येथे पण भूकंप इत्यादी झाला,तर अनेक कारागीर लावतात आणि एक-दोन वर्षांमध्ये सर्व शहर बसवतात.नवीन दिल्ली बनवण्या मध्ये आठ दहा वर्ष लागले असतील परंतु येथील कारागिर आणि स्वर्गातील कारागीरां मध्ये खूप फरक राहतो. आजकाल तर खूप नवीन नवीन संशोधन निघत राहतात.इमारत बनवण्याचा पण जोर आहे,सर्व काही तयार मिळते, लगेच इमारती तयार होतात.खूप लवकर लवकर बनवतात. तर हे सर्व स्वर्गा मध्ये कामाला येते.हे सर्व सोबत येतील.संस्कार तर आत्म्यात राहतात ना.हे विज्ञानाचे संस्कार पण सोबत येतील.तर आत्ता बाबा मुलांना समजवत राहतात,पावन बनायचे असेल तर बाबांची आठवण करा.बाबा सुप्रभात म्हणून परत शिक्षा देतात, सावधानी देतात,मुलांनो बाबाच्या आठवणीमध्ये बसला आहात? चालता-फिरता बाबाची आठवण करा कारण जन्मानंतर डोक्या वरती पापांचे ओझे आहे.शिडी उतरत उतरत ८४ जन्म घेतले.आता परत एका जन्म मध्ये चढती कला होते.जितकी बाबांची आठवण करतात,तेवढी खुशी पण राहील,ताकद पण मिळेल.अनेक मुलं आहेत,ज्यांना क्रमांक एक मध्ये ठेवले जाते परंतु आठवणीमध्ये बिलकुल राहत नाहीत.तुम्ही हमेशा समजा की शिवबाबा समजवतात.जरी ज्ञानामध्ये हुशार आहेत परंतु आठवणीची यात्रा नाही.बाबा तर मुलांची महिमा करतात. हे पण नंबर एक मध्ये आहेत,तर जरूर कष्ट पण करत असतील ना.तुम्ही हमेशा समजा की शिवबाबा समजवत आहेत, तर बुद्धी तेथे लागून राहील.हे पण शिकत असतील ना.तरी ही म्हणतात बाबांची आठवण करा.कोणालाही समजून सांगण्यासाठी हे चित्र आहेत. भगवंताला निराकार म्हटले जाते.ते येऊन शरीर धारण करतात.भगवंताची मुलं सर्व भाऊ भाऊ आहेत.आता या शरीरा मध्ये विराजमान आहेत.सर्व अकालमुर्त आहेत.हे अकाल मूर्त आत्म्याचे तख्त आहे.अकाल तख्त दुसरी कोणती गोष्ट नाही.हे तख्त अकाल मुर्तचे आहे.भ्रकुटीच्या मध्ये आत्मा विराजमान होते,याला अकाल तख्त म्हटले जाते.अकाल तख्त,अकाल मुर्तचे.आत्मे सर्व अकाल आहेत,खुप सुक्ष्म आहे.बाबा निराकार आहेत.बाबा म्हणतात,माझे पण हे तख्त आहे.मी येऊन हे भाड्याने घेतो.ब्रह्माच्या साधारण वृध्द तना मध्ये अकाल तख्ता वर बसतो.आत्ता तुम्ही जाणता,सर्व आत्म्याचे हे तख्त आहे.मनुष्याची गोष्ट आहे.जनावराची तर गोष्ट नाही.प्रथम तर,जे मनुष्य जनावरांपेक्षा खराब झाले ते तर सुधारवेत.कोणी जनावरांच्या गोष्टी विचारतात,तर बोला प्रथम स्वतःला सुधारा.सतयुगा मध्ये जनावरं पण खूप चांगले असतील,कचरा इत्यादी काहीच राहत नाही.राजाच्या महला मध्ये कबूतर इत्यादी चा कचरा झाला तर, दंड देतात.थोडा पण कचरा राहत नाही,खूप खबरदारी घेतली जाते.सुरक्षा असते,कधी जनावरं इत्यादी आत मध्ये घुसू शकत नाहीत.खूप स्वच्छता राहते. लक्ष्मी-नारायण मंदिरामध्ये पण खूप सफाई राहते.शंकर-पार्वतीच्या मंदिरा मध्ये कबुतर दाखवतात,तर जरुर खराब करत असतील.ग्रंथा मध्ये तर खूप कथा लिहिल्या आहेत.आता बाबा समजवतात,त्यांच्यामध्ये पण थोडे आहेत,जे धारणा करू शकतात,बाकी तर काहीच समजत नाहीत.बाबा मुलांना खूप प्रेमाने समजवतात,मुलांनो खूप खूप गोड बना,मुखा द्वारे नेहमी ज्ञान रत्न काढा.तुम्ही रुप बंसत आहेत.तुमच्या मुखा द्वारे पत्थर निघायला नकोत.आत्म्याची च महिमा होते. शआत्माच म्हणते मी राष्ट्रपती आहे,अमका आहे.माझ्या शरीराचे हे नाव आहे.अच्छा आत्मे कोणाची मुलं आहेत?एक परमात्माचे.तर जरूर त्यांच्याद्वारे वारसा मिळत असेल.ते परत सर्वव्यापी कसे होऊ शकतात.तुम्ही समजतात,आम्ही पण अगोदर काहीच जाणत नव्हतो.आता बुद्धीचे कुलुप उघडले आहे.तुम्ही कोणत्याही मंदिरां मध्ये जाल,समजता हे सर्व खोटे चित्र आहेत.दहा भुजा असणारा,हातीचे सोंड असणारा, असे कोणते चित्र नसते. ही सर्व भक्तिमार्गा ची सामग्री आहे.वास्तव मध्ये भक्ती पण एक शिवबाबा ची करायला पाहिजे.जे सर्वाचे सद्गती दाता आहेत. तुमच्या बुद्धी मध्ये आहे लक्ष्मीनारायण जन्म घेतात परंतु उच्च उच्च बाबा येऊन सर्वांचे सद्गती करतात त्यांचे पेक्षा श्रेष्ठ कोणी नाहीत या ज्ञानाच्या गोष्टी तुमच्यामध्ये पण क्रमानुसार धारण करतात करू शकत नाही तर बाकी काय कामाचे राहिले काही जण तर आनंदाची काठी बनतात ज्या गाई दूध देत नाही त्यांना पांजरपोळ मध्ये ठेवतात हे पण ज्ञानाचे दूध देऊ शकत नाहीत अनेक आहेत जे काहीच पुरुषात करत नाहीत समजत नाही की आम्ही तर कोणाचे कल्याण करावे आपल्या भाग्याचा विचार राहत नाही बस जे काही मिळाले ते चांगले आहे तर बाबा म्हणतील यांच्या भाग्य मध्ये नाही आपले सद्गती करण्यासाठी पुरुषोत्तम करायला पाहिजे ना अभिमानी बनायचे आहे बाबा खूप स्वस्त श्रेष्ठ आहेत आणि येतात असे प्रतिज्ञापत्र मध्ये त्यांना बोलतातच पती दुनिया मध्ये जेव्हा रावण बिलकुलच भ्रष्ट करतात तेव्हा बाबा बनवतात चांगले पोषण करतात ते राजाराणी बनतात करत नाही तर गरीब बनतात भाग्य मध्ये नाहीतर पुरुषांत पण करू शकत नाहीत काहीतरी खूप चांगल्या रीतीने भाग्य बनवतात प्रत्येक जनाने स्वतःला पाहू शकता की आम्ही काय सेवा करत आहोत अच्छा.

गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांचा बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक त्याचा आत्मिक मुलांना नमस्ते

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. रूप बसंत बनवून मुखाद्वारे नेहमी ज्ञान रत्न काढायचे आहेत खूप खूप गोड बनायचे आहे कधीच कडवे वचन बोलायचे नाहीत. 2. ज्ञानाने योगामध्ये हुशार बनवून स्वतःच्या आणि दुसऱ्याचे कल्याण करायचे आहे आपल्या श्रेष्ठ भाग्य बनवण्यासाठी पुरुषात करायचा आहे आनंदाची काठी बनायचे आहे.

वरदान:-
माया किंवा त्यापासून सुरक्षित राहणारे दादांच्या छत्रछाया चे अधिकारी भव.

यांचे फार फार वर्षांपूर्वी भेटलेले लाडके मुल आहेत त्यांना कदाचित छत्रछाया अधिकाऱ्याच्या रूपामध्ये प्राप्त होते ज्या छत्रछाया मध्ये मायेची येण्याची शक्ती नाही ते नेहमी माझ्यावरती विजयी बनतात आठवण छत्रछाया सर्व विकण्यापासून सुरक्षित करते कोणत्या प्रकारचा विघ्न छत्रछाया मध्ये राहणाऱ्या जवळ येऊ शकत नाही त्रछाया मध्ये राहणार्‍यांना कठीण कठीण गोष्ट पण सहज होते डोंगर यासारखी गोष्ट पण कापसासारखी अनुभवते.

बोधवाक्य:-
लोकप्रिय आणि स्वयं बनण्यासाठी संतोष तेच गुण धारण करा ओम शांती