बाबांचे अनुकरण करा
आज सर्व स्नेही मुलांच्या स्नेहाचा प्रतिसाद देण्यासाठी बापदादा आले आहेत.विदेही बापदादांना देहाचा आधार घ्यावा लागतो. कोणासाठी?मुलांना पण विदेही बनवण्यासाठी.जसे बाबा विदेही आहेत,देहामध्ये येऊन पण विदेही स्वरूपामध्ये विदेही पणाचा अनुभव करतात.तसेच तुम्ही सर्व,जीवनामध्ये राहत,देहा मध्ये राहत,विदेही आत्म स्थिती मध्ये स्थिर राहुन,या देहा द्वारे करावनहार बणुन कर्म करत चला.हे देह करनहार आहे.तुम्ही देही करावनहार आहात.या स्थितीला विदेही स्थिती म्हणतात.यालाच बाबांचे अनुकरण करणे म्हटले जाते.नेहमी बाबांचे अनुकरण करण्यासाठी आपल्या बुद्धीला दोन स्थितीमध्ये स्थिर ठेवा. बाबांचे अनुकरण करण्याची स्थिती आहे,नेहमी अशरीरी भव,विदेही भव, निराकारी भव.दादा म्हणजे ब्रह्मा बाबांचे अनुकरण करण्यासाठी,नेहमी अव्यक्त स्थिती भव,फरिश्ता स्वरूप भव,आकारी स्थिती भव.या दोन स्थितीमध्ये राहणेच बाबांचे अनुकरण करणे होय.याच्या खाली,व्यक्त भाव,देह भान,व्यक्ती भाव, याच्या खाली येऊ नका.व्यक्ती भाव किंवा व्यक्त भाव खाली येण्याचा आधार आहे,यामुळे सर्वापेक्षा वेगळे,दोन स्थितीमध्ये नेहमी राहा. तिसरी साठी ब्राह्मण जन्म होताच बाप दादाची शिक्षा मिळाली आहे की, या अधोगतीच्या स्थितीमध्ये संकल्पा द्वारे किंवा स्वप्नांमध्ये पण जायचे नाही. ही दुसऱ्याची स्थिती आहे.जसे जर कोणी विना आज्ञा परदेशामध्ये जातात, तर काय होईल? बाबांनी पण ही आज्ञा ची रेशा ओढली आहे,यामधून बाहेर जायचे नाही.जर आवज्ञा करतात तर परेशान होतात,आणि पश्याताप करतात म्हणून नेहमी शान मध्ये राहण्यासाठी, नेहमी प्राप्ती स्थितीमध्ये स्थित होण्याचे सहज साधन आहे,बाबांचे अनुकरण. अनुकरण करणे तर सोपे असते ना. जीवनामध्ये लहानपणा पासून अनुकरण करण्याचे अनुभवी आहात.लहानपणी पण पिता मुलाचे बोट पकडून चालण्या मध्ये,उठणे बसण्या मध्ये अनुकरण करतात.परत जेव्हा ग्रहस्थी बनतात तर पती पत्नीला पण एक दोघांच्या पाठीमागे अनुकरण करून चालणे शिकवतात.परत पुढे गुरु करतात, तर गुरुचे शिष्य बनतात म्हणजेच अनुकरण करणारे बनतात.लौकिक जीवनामध्ये पण आदी आणि अंत मध्ये अनुकरण करायचे असते. अलौकिक,पारलौकिक बाबा पण एकच सहज गोष्टीचे साधन सांगतात,काय करू,कसे करू,असे करू,या विस्तारा पासून सोडवतात. सर्वांचे प्रश्नाचे उत्तर एकच गोष्ट आहे, "बाबांचे अनुकरण करणे".
साकार रुपा मध्ये निमित्त बणुन कर्म शिकवण्या साठी पूर्ण८४ जन्म घेणारी आत्मा निमित्त बनली.कर्मा मध्ये,कर्म बंधनापासून मुक्त होण्यासाठी,कर्म संबंधाला निभावण्या मध्ये,देहामध्ये राहत विदेही स्थितीमध्ये स्थिर होण्यामध्ये,तनाच्या बंधनाला मुक्त करण्यामध्ये,मनाच्या लगन मध्ये मगन राहण्याच्या स्थितीमध्ये,धनाचा एकेक
पैसा सफल करण्यामध्ये,साकार ब्रह्मा साकार जीवनामध्ये निमित्त बनले. कर्मबंधनी आत्मा, कर्मातीत बनण्याचे उदाहरण बनले.तर साकार जीवनाचे अनुकरण करणे सहज आहे ना.हाच पाठ बाबांचे अनुकरण करणारा झाला. प्रश्न पण तना बाबत विचारतात,सबंधा बाबत विचारतात किंवा धनाचे विचारतात. सर्व प्रश्नाचे उत्तर ब्रह्मा पित्याचे जीवन आहे.जसे आज कल, वैज्ञानिक प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कॉम्प्युटरला विचारतात,कारण समजतात मनुष्याच्या बुद्धी पेक्षा कॉम्प्युटर तंतोतंत बरोबर आहे,बिनचूक आहे.बवणार्या पेक्षा पण बनलेली गोष्ट बरोबर समजतात परंतु तुम्ही वैज्ञानिकांना सांगा ब्रह्मा चे जीवनच तंतोतंत बिनचुक काँम्प्युटर आहे. म्हणून काय कसेच्या ऐवजी जीवनाचे कॉम्प्युटर पहा.कसे आणि का चे प्रश्न उत्तरांमध्ये बदलून जातील.प्रश्नचित्त च्या ऐवजी प्रसन्नचित्त बणुन जाल.प्रश्नचित्त हलचल बुद्धी आहे म्हणून प्रश्नचिन्ह पण वाकडे असतै.प्रश्नचिन्ह लिहा तर वाकडेच लिहितात आणि प्रसन्न चित्त म्हणजे बिंदी.तर बिंदीमध्ये काहीच वाकडे नाही. चहूबाजूने एकच आहे.बिंदूला कोणी कोणत्याही बाजूने पहा,सरळ दिसेल आणि एक सारखे दिसेल.मग ते उलटे किंवा सुलटे पहा.प्रसन्नचित्त अर्थात एकरस स्थितीमध्ये एक बाबांचे अनुकरण करणारे.तरीही त्याचे रहस्य काय निघाले? ब्रह्मा बाबांच्या साकार रुपाचे किंवा आकारी रुपाचे अनुकरण करणे.ब्रह्मा पित्याचे अनुकरण करा किंवा शिव पित्याचे अनुकरण करा परंतु शब्द तेच आहेत,पित्याचे अनुकरण करा,म्हणून ब्रह्माची महिमा ब्रह्मा वंदे जगद्गुरू म्हणतात,कारण अनुकरण करण्यामध्ये ब्रह्माच जगत साठी निमित्त बनले.आता स्वतःला शिवकुमार तर म्हणत नाहीत ना,ब्रह्माकुमार- ब्रह्माकुमारी म्हणतात.साकार रचनाच्या निमित्त,साकार श्रेष्ठ जीवनाचे उदाहरण ब्रह्माच बनतात.म्हणून सद्गुरु शिव पित्याला म्हणतात,गुरू शिकवणाऱ्याला पण म्हणतात.जगाच्या पुढे शिकवणारे ब्रह्मच निमित्त बनतात,तर प्रत्येक कर्मा मध्ये अनुकरण करायचे आहे.ब्रह्माला या हिशेबाने जगद्गुरू म्हणतात म्हणून जगत ब्रह्माची वंदना करतात.जगत पित्याची पदवी पण ब्रह्माची आहे. विष्णू किंवा शंकराला प्रजापिता म्हणत नाहीत.ते मालकाच्या हिशाबाने पती म्हणतात परंतु पिता आहेत.जेवढे जगत चे प्रिय तेवढे जगत पासून अनासक्त बणुन,आत्ता अव्यक्त रूपामध्ये अनुकरण करून,अव्यक्त स्थिती भवचा धडा शिकवत आहेत.समजले, कोणत्याही आत्म्याचा,इतका अनासक्त पणा होत नाही. हा अनासक्त पणाची ब्रह्मा ची कहाणी परत ऐकवेल. आज तर शरीराला सांभाळायचे आहे.जेव्हा भाड्याने घेतात तर,चांगले मालक तेच असतात,जे शरीराला,स्थानाला शक्ती प्रमाण कार्यांमध्ये लावतील.तरीही बापदादा,दोघांच्या शक्तिशाली भूमिकेला चालविण्याचे निमित्त बनले आहेत.हे पण नाटकांमध्ये विशेष वरदानाचे
आधार आहे.काही मुलांना प्रश्न उठतो की हा रथ निमित्त का बनला?दुसऱ्यां ना काय यांनख(गुल्जार दादीला)पण ठतो. परंतु जसे ब्रह्मा पण आपल्या जन्माला जाणत नव्हते,हे पण आपल्या वरदानाला विसरले आहेत.हे विशेष साकार ब्रह्माचा आदी साक्षात्काराच्या भुमिकेच्या वेळेत मुलीला वरदान मिळाले आहे. ब्रह्मा पित्या सोबत सुरुवातीला एकांतामध्ये तपस्या स्थाना वरती,या आत्म्याची विशेष साक्षात्काराची भूमिका पाहून,ब्रह्मानी सरळ स्वभाव पाहुन,निष्पाप जीवनाची विशेषता पाहून,हे वरदान दिले होते की, जसे आत्ता या भूमिकेमध्ये ब्रह्मा पित्याची सोबती बनली आणि सोबत पण राहीली,असेच पुढे चालून बाबांचे साथी बणुन,समान बनण्याचे ड्युटी पण सांभाळेल.ब्रह्मा बाप समान सेवेमध्ये भूमिका करेल.तर तेच वरदान भाग्याची रेषा बनली आणि ब्रह्मा बाप समान,रथ बनण्याची भूमिका वठवणे,ही नोंद नोंदली गेली.तरीही बाप दादा पण,ही भूमिका वठवण्यासाठी मुलीचे अभिनंदन करतात.इतका वेळ शक्तीला सामावणे, या सामावून घेण्याच्या विशेषतेच्या लिफ्ट मुळे जास्तच बक्षीस आहे.तरीही बापदादांना शरीरा चे सर्व पहावे लागते.शरीर जुने आहे आणि चालवणारे शक्तिशाली आहेत,तरीपण होय,हा जी च्या पाठा मुळे चांगले चालत आहे परंतु बापदादा पण विधी आणि युक्ती पूर्व काम चालवत आहे. भेटण्याचा वायदा तर आहे परंतु विधी प्रमाण वेळे प्रमाण परिवर्तन होत राहील.आता तर१८व्या वर्षांमध्ये सर्व ऐकवेल.१७ तर पूर्ण करायचे आहेच. अच्छा.
पित्याचे अनुकरण करणारे सहज पुरुषार्थी मुलांना,नेहमी प्रसन्न चित्त विशेष आत्म्यांना, नेहमी करावनहार बणुन देहा द्वारे कर्म करणाऱ्या मास्टर रचनाकार मुलांना,असे बाप दादाच्या स्नेहाचे,जीवना द्वारा प्रतिसाद देणाऱ्या मुलांना,स्नेह संपन्न आठवण आणि नमस्ते.
शिक्षकबहिणीसोबतअव्यक्तबापदादाचावार्तालाप
१)शिक्षक सदा स्वस्थीती द्वारे स्वतः पण पुढे जाणारे आणि दुसऱ्यांना पण पुढे घेऊन जाणारे, पुढे जायचे आणि दुसऱ्यांना पण पुढे घेऊन जायचे आहे. हेच शिक्षकाचे विशेष लक्ष आणि लक्षणं आहेत.नेहमी बाप समान मास्टर सर्वशक्तिमान आत्मा बणुन पुढे जात राहायचे आणि दुसर्यांना पण पुढे करत जायचे आहे.त्याद्वारे भाग्य प्राप्त करणारे श्रेष्ठ आत्मे आहात,नेहमी त्यागच भाग्य आहे.श्रेष्ठ भाग्य,श्रेष्ठ कर्म, श्रेष्ठ फळ,नेहमी या प्रत्यक्ष फळा द्वारे स्वतःची आणि दुसऱ्यांची प्रगती करत चला.स्वतःला प्रत्येक कर्मा मध्ये स्वता:ला निमित समजणे,हेच श्रेष्ठ बनण्याचे सहज साधन आहे.हे पण संगम युगामध्ये विशेष भाग्याची लक्षणं आहेत.सेवा करणे म्हणजे जन्म-जन्मा साठी संपन्न बनणे,कारण सेवा द्वारा जमा होते आणि जमा केलेले अनेक जन्म खात राहाल.जर सेवा मध्ये जमा होत आहे,ही स्मृती रहावी तर, सदा खुशी मध्ये राहाल आणि खुशी मुळे कधी थकणार नाही.सेवा अथक बनवणारी आहे.खुशीचा अनुभव करलणारी आहे.
सेवाधारी म्हणजे बाप समान.तर समानतेला चेक करत,बाप समान बणुन दुसऱ्यांना पण बाप समान बनवत चला. सेवा केंद्राच्या वातावरणाला शक्तिशाली बनवण्यासाठी,एक-दोन चक्र लावत शक्तिशाली आठवणीच्या अनुभूतीचे कार्यक्रम बनवा.शक्तिशाली वातावरण अनेक गोष्टीपासून स्वतः दूर करते. आता स्वतः गुणवान बणुन गुणवान बनवत चला.अच्छा.
२) सर्व स्वतःला कोणता मणी समजतात? संतुष्टमणी.वर्तमान वेळेमध्ये विशेष संतुष्टतेची आवश्यकता आहे. पूजा पण नेहमी कोणत्या देवीची करतात.संतोषी देवी ची आणि संतोषी देवीला खुष करणे पण सहज होते. संतोषी देवी लवकर संतुष्ट होते.संतोषी देवीची पूजा का करतात?कारण वर्तमान काळात खूप तनाव आहे,त्रास पुष्कळ आहे,या कारणामुळे असंतोष वाढत जात आहे.म्हणून संतुष्ट राहण्याचे साधन सर्व विचार करतात परंतु करू शकत नाहीत.तर अशा वेळेत तुम्ही सर्व संतुष्ट मणी बणुन,संतुष्टतेचा प्रकाश द्या. आपल्या संतुष्टतेच्या प्रकाशा द्वारे दुसऱ्यांना पण संतुष्ट बनवा,परत संबंधांमध्ये संतुष्ट रहा,तेव्हाच संतुष्ट मणी म्हणतील.संतुष्टतेचे तीन प्रमाणपत्र पाहिजेत.प्रथम स्वतःपासून स्वतः संतुष्ट परत सेवांमध्ये संतुष्ठ रहा,परत संबंध निभावण्या मध्ये संतुष्ठ रहा.हे तीन प्रमाणपत्र घेतले आहेत ना.चांगले आहे, तरीही दुनियाच्या हलचल मधून निघून अचल घरांमध्ये पोहोचले आहात.हे बाबाचे स्थान आहे,त्या घरांमध्ये पोहोचणे पण मोठ्या भाग्याची लक्षण आहेत.त्याग केला आणि अचल घरांमध्ये पोहोचले,भाग्यवान बनले परंतु भाग्याची रेषा आणखीनच पाहिजे तेवढी वाढवू शकतात.तेव्हाच संतुष्ट मणी बनाल.भगवंताच्या यादीमध्ये तर आले,यादीमध्ये तर आलय कारण भगवंताचे बनले.तर भाग्यवान झाले. दुसऱ्या सर्वांशी किनारा करून एकाला आपले बनवले,तर भाग्यवान झाले ना. बाप दादा मुलांच्या या हिमंतला पाहून खुष होतात.काहीपण होऊद्या तरीही त्याग आणि सेवेची हिम्मती मध्ये श्रेष्ठ आहात.लहान आहात की नवीन आहात परंतु बापदादा त्याग आणि हिंमत च्या शुभेच्छा देतात.त्याच आदराने बाबा पाहतात.निमित्त बनण्याचे पण महत्व आहे,या महत्त्वामुळे नेहमी पुढे जात आहात ना.विश्वा मध्ये महान म्हणून प्रसिद्ध झाले,तर आपल्या महानतेला जाणतात.जितके महान तेवढे निर्माण. जसे फलदायक वृक्षाची लक्षण आहेत वाकणे.असे जे निर्मान आहेत तेच फळ खाणारे आहेत.संगमयुगाची विशेषता हीच आहे. अच्छा.
कुमारांसोबतअव्यक्तबापदादायांचावार्तालाप.
कुमार म्हणजे कमजोरी ला नेहमीसाठी घटस्पोट देणारे.अर्ध्या कल्पा साठी कमजोरी ला घटस्फोट दिला की, आणखी दिला नाही.जे नेहमी समर्थ आहेत,त्यांच्यापुढे कमजोरी येऊ शकत नाही.सदा समर्थ राहणे म्हणजे कमजोरी ला नष्ट करणे.असे समर्थ आत्मे बाबांना पण प्रिय आहेत,परिवाराला पण प्रिय आहेत.कुमार म्हणजे आपल्या प्रत्येक कर्मा द्वारे अनेकांच्या श्रेष्ठ कर्मची रेषा ओढणारे.स्वतःचे कर्मानी दुसऱ्याचे कर्माची रेषा बनवण्याच्या निमित्त बनावे.असे सेवाधारी आहात ना.क तर प्रत्येक धर्मामध्ये हे तपासून पहा की प्रत्येक कर्म अस्पष्ट आहे जो दुसऱ्यांच्या पण कर्माचे रेषा स्पष्ट दिसून येईल असे श्रेष्ठ कर्मच श्रेष्ठ खाते नेहमी जमा करणारे विशेषत नाही याला म्हटले जाते खरे सेवाधारी आठवण आणि सेवा हेच नेहमी पुढे जाण्याचे साधन आहे आठवण शक्तिशाली बनते आणि सेवा खजाने द्वारे संपन्न बनवतो आठवणीने सेवा द्वारे नेहमी पुढे जात राहा आणि दुसर्यांना पण पुढे करत चला अच्छा.