02-04-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, बाबा तुम्हा आत्म्याशी आत्मिक संवाद करत आहेत,तुम्ही बाबांजवळ आले आहात,२१
जन्मासाठी आपल्या जीवनाचा विमा उतरवण्यासाठी,तुमच्या जीवनाचा असा विमा
उतरवतात,ज्यामुळे तुम्ही अमर बनतात.
प्रश्न:-
मनुष्य पण
आपल्या जीवनाचा विमा उतरवतात आणि तुम्ही मुलं पण,दोघां मध्ये अंतर काय आहे?
उत्तर:-
मनुष्य आपल्या जीवनाचा विमा उतरवतात,की मृत्यू झाल्यास परिवारा ला पैशे
मिळतील.तुम्ही मुलं विमा उतरवतात म्हणजे ईश्वरिय कार्यात जमा करतात,की आम्ही २१
जन्म मरायलाच नको,अमर बनावे.सतयुगा मध्ये कोणत्याही विमा कंपन्या नसतात.आता तुम्ही
आपल्या जीवनाचा विमा उतरवतात,त्यामुळे कधी अचानक मृत्यूच येणार नाही.ही खुशी राहायला
पाहिजे.
गीत:-
हे कोण
आले,सकाळी सकाळी,माझ्या मनाच्या द्वारे…
ओम शांती।
आत्मिक पिता आत्मिक मुलांशी आत्मिक सुसंवाद करत आहेत.तुम्ही मुलं जाणतात,बाबा आमचा
२१ जन्माचा च काय,४०-५० जन्मासाठी विमा उतरवत आहेत.ते लोक विमा उतरवतात,मृत्यू
झाल्यास परिवाराला पैसे मिळतील.तुम्ही विमा उतरवतात,२१ जन्मासाठी अचानक मृत्यू कधीच
होणार नाही.अमर बनवतात ना.तुम्ही अमर होते,मूळ वतन पण अमर लोक आहे.तेथे जगण्या
मरण्याची गोष्टच नसते.ते आत्म्याचे निवास स्थान आहे.आत्ता हा आत्मिक संवाद,बाबा
मुलांशी करतात,दुसऱ्या कोणाशी करत नाहीत.जे आत्मे स्वता:ला ओळखतात,त्यांच्याशी
गोष्टी करतात.दूसरे तर बाबांच्या भाषेला समजणार नाहीत.प्रदर्शनी मध्ये इतके
येतात,त्यापैकी खूप थोडे समजतात.ही तर सेकंदांमध्ये समजण्याची गोष्ट आहे. आम्ही
आत्मेच पावन होतो,तेच पतित बनलो आहोत,परत आम्हाला पावन बनायचे आहे.त्यासाठी गोड
पित्याची आठवण करायची आहे.त्यांच्या पेक्षा गोड दुसरी कोणती गोष्ट आसत नाही. बाबांची
आठवण करण्या मध्येच मायेचे विघ्न येतात.हे आपण जाणतोच बाबा आम्हाला अमर बनवण्या साठी
आले आहेत.पुरुषार्थ करून,अमर बणुन, आम्हाला अमर पुरी चे मालक बनायचे आहे.अमर तर
सर्व बनतील.सतयुगाला अमर लोक म्हटले जाते.हे मृत्युलोक आहे.ही अमर कथा आहे,असे नाही
की फक्त शंकरांनी पार्वतीला अमर कथा ऐकवली.त्या तर सर्व भक्ति मार्गाच्या गोष्टी
आहेत.तुम्ही मुलं,फक्त माझे एकाचे ऐका.माझीच आठवण करा,ज्ञान मीच देऊ शकतो.नाटकाच्या
नियोजना नुसार,सारी दुनिया तमोप्रधान बनली आहे.अमरपुरी मध्ये राज्य करायचे
आहे,त्यालाच अमर पद म्हटले जाते. त्या विमा कंपन्या इत्यादी सतयुगां मध्ये
नसतात.आत्ता तुमच्या जीवनाचा विमा उतरला आहे,तुमचा कधीच अचानक मृत्यु होणार नाही.हे
बुद्धीमध्ये ठेवुन खुश राहायला पाहिजे.आम्ही अमरपुरी चे मालक बनत आहोत,तर अमर पुरीची
आठवण करावी लागेल,व्हाया मुळवतनच जायचे आहे. हे पण मनमनाभव होते.मुळवतन आहे
मनमनाभव,अमरपुरी मध्याजी भव आहे.प्रत्येक गोष्टीमध्ये दोन अक्षर येतात.तुम्हाला
अनेक प्रकार समजावले जाते,त्यामुळे बुद्धीमध्ये बसेल.सर्वात जास्त कष्ट यामध्येच
आहेत,स्वता:ला आत्मा निश्चय करायचे आहे.आम्ही आत्म्याने हा जन्म घेतला आहे.८४
जन्मांमध्ये,वेगवेगळे नाव,रूप,देश,काळ फिरत आलो आहोत.सतयुगा मध्ये इतके जन्म,त्रेता
मध्ये इतके,हे पण अनेक मुलं विसरतात.मुख्य गोष्टच ही आहे की,आत्मा समजून गोड
पित्याची आठवण करणे.उठता बसता,हे बुद्धीमध्ये राहिल्यास खुशी राहिल,परत बाबा आले
आहेत.ज्यांची आम्ही अर्ध्या कल्पा पासून आठवण करत होतो की, येऊन आम्हाला पावन
बनवा.अमरपुरी मध्ये आणि सतयुगा मध्ये पावन राहतात.भक्तीमध्ये मनुष्य पुरुषार्थ
करतात,मुक्ती किंवा कृष्णापुरी मध्ये जाण्यासाठी.मुक्ती म्हणा किंवा निर्वाण धाम
म्हणा,वानप्रस्थ अक्षर बरोबर आहे.वानप्रस्थी तर शहरांमध्ये राहतात. संन्यासी लोक तर
घरदार सोडून जंगलामध्ये जातात.आजकाल तर वानप्रस्थ मध्ये काहीच शक्ती राहिली
नाही.सन्याशी तर ब्रह्मला च भगवान म्हणतात.ब्रह्म लोक म्हणत नाहीत. आता तुम्ही मुलं
जाणतात पुनर्जन्म तर कोणाचाही बंद होत नाही.आपली भूमिका सर्व वठवत राहतात.अवागमन
मधुन कधीच सुटू शकत नाहीत.या वेळेत करोडो मनुष्य आहेत आणि येत राहतील,पुनर्जन्म घेत
राहतील.परत पहिला मजला खाली होईल.मूळ वतन आहे पहिला मजला,सूक्ष्म वतन दुसरा मजला
आहे.हा तिसरा मजला किंवा याला तळमजला पण म्हणू शकतो. दुसरा कोणता मजला नाही.ते
समजतात तार्यांमध्ये दुनिया आहे,परंतू असे नाही.पहिल्या मजल्या मध्ये आत्मे
राहतात.बाकी मनुष्यासाठी तर ही दुनिया आहे.
तुम्ही बेहदचे वैरागी मुलं आहात. तुम्हाला या जुन्या दुनिया मध्ये राहुन पण,या
डोळ्यांनी जे काही पाहता,ते पाहिचे नाही.हा मुख्य प्ररुषार्थ आहे, कारण हे सर्व
नष्ट होईल.असे नाही की संसार बनलेलाच नाही.बनलेला आहे परंतु त्याच्या पासून वैराग्य
होते, म्हणजेच साऱ्या जुन्या दुनिये पासून वैराग्य.भक्ती ज्ञान आणि
वैराग्य.भक्तीच्या नंतर ज्ञान,परत भक्तीचे वैराग्य होते.बुध्दी द्वारे समजता ही जुनी
दुनिया आहे.आमचा हा अंतिम जन्म आहे,आत्ता सर्वांना परत जायचे आहे. लहान मुलांना पण
शिव बाबांची आठवण द्यायची आहे.उल्टे सुल्टे खान -पान ची पण सवय लावायची नाही.
लहानपणी जशी सवय लावतो,तशीच सवय लागते.आजकाल तर संगदोष खूपच खराब आहे.संग किनाऱ्याला
घेऊन जातो,आणि कुसंग बुडवतो.हा विषय सागर,वैशालय आहे.सत्य तर एकच परमात्मा
आहेत.ईश्वर एक आहेत असे म्हटले जाते.ते येउन सत्य गोष्टी समजवतात. बाबा म्हणतात हे
आत्मिक मुलांनो,मी तुमच्याशी आत्मिक संवाद करत आहे.मला तुम्ही बोलतात ना.ते ज्ञानाचे
सागर,पतित-पावन आहेत, नवीन सृष्टीचे रचनाकार आहेत.जुन्या सृष्टीचा विनाश करतात.हे
त्रिमूर्ती तर प्रसिद्ध आहेत.उंच ते उंच शिव आहेत. अच्छा परत सूक्ष्मवतन मध्ये
ब्रह्मा विष्णू शंकर आहेत,त्यांचा साक्षात्कार पण होतो कारण ते पवित्र आहेत.त्यांना
चैतन्य मध्ये या डोळ्याने पाहू शकत नाही.खूप नवविध भक्ती केल्याने पाहू शकतात.समजा
कोणी हनुमान भक्त असेल तर त्यांना साक्षात्कार होईल.शिवाच्या भक्ताला तर खोटे
सांगितले आहे,की परमात्मा अखंड ज्योति स्वरूप आहेत.बाबा म्हणतात मी तर लहान बिंदी
आहे.ते म्हणतात अखंड ज्योती स्वरुप अर्जुनाला दाखवले.ते म्हणाले बस, मी सहन करु शकत
नाही. त्यांना साक्षात्कार झाला,असे गीतेमध्ये लिहिले आहे.मनुष्य समजतात अखंड
ज्योतिचा साक्षात्कार झाला.आता बाबा म्हणतात,या सर्व गोष्टी भक्तिमार्गा मध्ये मन
खुश करण्याच्या आहेत.मी तर म्हणत नाही,अखंड ज्योत स्वरूप आहे.जसे बिंदी सारखी तुमची
आत्मा आहे,तसाच मी पण आहे.जसे तुम्ही नाटकाच्या बंधनामध्ये बांधला आहात, तसेच मी पण
नाटकाच्या बंधनामध्ये बांधलेला आहे.सर्व आत्म्यांना आपापली भूमिका मिळाली आहे.
पुनर्जन्म तर सर्वांना घ्यायचा आहे,क्रमा नुसार सर्वांना यायचं आहे.प्रथम क्रमांकाचे
परत खाली येतील.अनेक गोष्टी बाबा समजावून सांगतात.हे समजवले आहे की सृष्टीचे चक्र
फिरत राहते.जसे दिवसा नंतर रात्र येते,तसेच कलियुगाच्या नंतर सतयुग येते,परत
त्रेता,द्वापर परत संगम युग येते.संगम युगा वरतीच,बाबा परिवर्तन करतात.जे सतो
प्रधान होते,तेच तमोप्रधान बनले आहेत.तेच परत सतोप्रधान बनतील. बोलवतात पण,हे पतित
पावन या.तर आत्ता बाबा म्हणतात मनमनाभव.मी आत्मा आहे,मला पित्याची आठवण करायची
आहे.हे अर्थ सहित थोडेच समजतात.आत्म्यांचे पिता खुपच गोड आहेत.आत्माच गोड आहे
ना.शरीर तर नष्ट होते,परत त्यांच्या आत्म्याला बोलवतात.प्रेम तर आत्म्याशी राहते
ना. संस्कार पण आत्म्या मध्येच राहतात.आत्माच शिकते,ऐकते,देह तर नष्ट होतो.मी आत्मा
अमर आहे,परत तुम्ही माझ्यासाठी का रडतात? हा तर देहाभिमान आहे ना.तुमचे देहामध्ये
प्रेम आहे,परंतु आत्म्या मध्ये असायला पाहिजे.अविनाश गोष्टींमध्ये प्रेम राहायला
पाहिजे.विनाशी गोष्टींमध्ये प्रेम झाल्यामुळे भांडण करतात.सतयुगा मध्ये आत्म अभिमानी
आहेत म्हणून खुशी द्वारे एक शरीर सोडून दुसरे घेतात.मारणे रडणे काहीच होत नाही.
तुम्हा मुलांना पण आपली आत्म-अभिमानी अवस्था बनवण्या साठी खूप अभ्यास करायचा आहे.मी
आत्मा आहे,आपल्या भावाला म्हणजेच आत्म्याला पित्याचा संदेश ऐकवत आहे. आमचे भाऊ या
कर्मेंद्रिया द्वारे ऐकत आहेत,अशी अवस्था बनवा.बाबांची आठवण करत राहाल तर विकर्म
विनाश होत राहतील.स्वतःला पण आत्मा समजा, दुसऱ्यांना ना पण आत्मा समजा,पक्की सवय
होईल,हे गुप्त कष्ट आहेत.अंतर्मुखी राहुन या अवस्थेला पक्के करायचे आहे.जितका वेळ
काढू शकाल तेवढा वेळ यामध्ये लावा. कामधंदा जरूर करा,बाकी उर्वरित वेळ या
कार्यामध्ये लावा.आठ तास आठवणी मध्ये राहण्याच्या स्थिती पर्यंत पोहोचायचे
आहे,तेव्हाच तुम्हाला खूप खुशी होइल.पतित-पावन बाबा म्हणतात माझी आठवण करा,तर तुमचे
विकर्म विनाश होतील.ज्ञान तुम्हाला संगम युगा मध्येच मिळते.सर्व महिमा या संगम
युगाची आहे,जेव्हा बाबा तुम्हाला ज्ञान समजवतात.यामध्ये स्थूल कोणती गोष्ट नाही.हे
जे तुम्ही ज्ञानाचे मुद्दे लिहितात,ते सर्व नष्ट होतील. तुम्ही ज्ञानाचे मुद्दे पण
वहीमध्ये लिहितात कारण मुद्दे आठवणीत राहिल्या मुळे,बाबांची आठवण राहील. कोणाची
बुद्धी फार हुशार असते तर बुद्धीमध्ये आठवण राहते.क्रमानुसार तर आहेत ना.मुख्य
गोष्ट आहे बाबांची आठवण करणे आणि सृष्टिचक्राची आठवण करणे.कोणतेच विकर्म करायचे
नाहीत.ग्रहस्थ व्यवहारा मध्ये पण राहयचे आहे,पवित्र जरुर बनायचे आहे.काही खराब
विचार करणारे समजतात,आम्हाला तर ही अमकी खूपच चांगली वाटते.हीच्याशी आम्ही गंधर्व
विवाह करू.परंतु गंधर्व विवाह तेव्हाच करतात,जेव्हा मित्र संबंधी इत्यादी खूप तंग
करतात,तेव्हा त्यांना पवित्र राहण्यासाठी करतात.असे थोडेच सर्व म्हणतील,आम्ही
गंधर्व विवाह करतो.ते कधीच पवित्र राहू शकत नाहीत,पहिल्याच दिवशी काम रुपी गटर मध्ये
पडतील.नावं रूपामध्ये मन लागते, ही तर खूप खराब गोष्ट आहे.गंधर्व विवाह करणे मावशीचे
घर नाही.एक दोघांचे मन लागते,तर म्हणतात गंधर्व विवाह करू,यामध्ये खूप खबरदार
राहायला पाहिजे.असे
समजायला पाहिजे,हा मुलगा काहीच कामाचा नाही.ज्यांच्याशी मन लागले त्यापासून हठवायला
पाहिजे,नाहीतर गोष्टी करत राहतील.या सभेमध्ये खूप खबरदारी ठेवायला पाहिजे.पुढे
चालून खूप कायदेशीर सभा लागेल.अशा विचारांच्या मुलांना येऊ देणार नाहीत.
जी मुलं आत्मिक सेवेमध्ये तत्पर असतात,जे योगामध्ये राहून सेवा करतात,तेच सतयुगा
मध्ये राजधानी स्थापन करण्यामध्ये मदतगार बनतात. सेवाधारी मुलांना बाबाच्या सूचना
आहेत,आराम हराम आहे.जी मुलं खूप सेवा करतात,ते जरूर राजा राणी बनतील.जे जे कष्ट
करतात, आपल्या सारखे बनवतात,तर त्यांच्या मध्ये शक्ती राहते.पूर्व नियोजित नाटका
नुसार स्थापना तर होणारच आहे.चांगल्या रीतीने सर्व मुद्दे धारण करून परत सेवेमध्ये
लागायला पाहिजे.आराम हराम आहे.सेवाच सेवा करा,तेव्हाच उच्चपद मिळेल.ज्ञानाचे ढग
घेऊन,ताजे होऊन सेवा करायला पाहिजे.सेवेमध्ये तुम्हाला खूप शक्ती मिळेल.सेवा तर खूप
प्रसिद्ध होईल.अनेक प्रकारचे चित्र निघतील, मनुष्य लगेच समजतील.या चित्रांमध्ये पण
सुधारणा होत जातील.यामध्ये पण जे आपल्या ब्राह्मण कुळाचे असतील, तर चांगल्या रीतीने
समजतील. समजवणारे पण चांगले असतील तर काही तरी जरुर समजतील.चांगल्या रीतीने धारणा
करतील,बाबांची आठवण करतील,त्यांच्या चेहऱ्या द्वारेच माहिती होते.बाबा आम्ही तर
आपल्या पासून पूर्ण वारसा घेऊ.त्यांच्या मनामध्ये खुशीचे ढोल वाजत राहतील.सेवेची
खूप आवड असेल.ज्ञान घेऊन ताजे झाले आणि लगेच सेवा करण्या साठी गेले. सेवा करण्यासाठी
प्रत्येक सेवा केंद्रा मध्ये अनेक मुलं तयार असायला पाहिजेत.तुमच्या सेवेची तर खूप
वृध्दी होत जाईल.तुमच्या सोबत अनेक लोक येतील.शेवटी एके दिवशी सन्यांशी पण येतील.आता
तर त्यांचे राज्य आहे, त्यांच्या पाया पडतात,त्यांची पूजा करतात. बाबा म्हणतात ही
भूत पूजा आहे.माझे तर पाय नाहीत त्यामुळे पूजा पण करू देत नाहीत.मी तर हे तन
भाड्याने घेतले आहे,म्हणून याला भाग्यशाली रथ म्हटले जाते.यावेळेत तुम्ही खूप
सौभाग्यशाली आहात,कारण तुम्ही ईश्वरीय संतान आहात.असे गायन पण आहे,आत्मा परमात्मा
वेगळे राहिले खूप काळ.तर जे अनेक वर्षापासून वेगळे राहिले तेच येतात,त्यांनाच
शिकवतो.कृष्णासाठी थोडेच असे म्हणू शकतो.ते तर पूर्ण ८४ जन्म घेतात.हा तर त्यांचा
अंतिम जन्म आहे,म्हणून नाव पण एकाचेच श्यामसुंदर ठेवले आहे. शिवाबद्दल तर कोणालाच
माहिती नाही,की काय गोष्ट आहे.या गोष्टी बाबाच येऊन समजवतात.मी परमात्मा परमधाम
मध्ये राहणारे आहोत,तुम्ही पण तेथे राहणारे आहात.मी परमात्मा पतितपावन आहे.तुम्ही
आता ईश्वरीय बुद्धी असणारे बनले आहात.ईश्वराच्या बुद्धी मध्ये जे ज्ञान आहे,ते
तुम्हाला ऐकवत आहेत.सतयुगा मध्ये भक्तीच्या गोष्टी नसतात.हे ज्ञान आता तुम्हाला
मिळत आहे.अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
आत्मिक सेवेची
आवड ठेवायची आहे.आपल्यासारखे बनवण्याचे कष्ट घ्यायचे आहेत.संगतीचा दोष खूप खराब
आहे,त्या पासुन संभाळ करायची आहे.खराब खानपान ची सवय लावायची नाही.
वरदान:-
ईश्वरीय
सेवाधारी च्या स्मृतीमध्ये राहून सहज आठवण अनुभव करणारे सहज योगी भव.
ईश्वरीय सेवाधारी
म्हणजे,जे पिता आणि ईश्वरानी सेवा दिलेली आहे,त्या सेवेमध्ये तत्पर राहणारे.नेहमी
हाच नशा राहावा की,स्वय ईश्वराने आम्हाला सेवा दिलेली आहे.कार्य करत,ज्यांनी सेवा
दिली आहे,त्यांना कधीच विसरायचे नाही.तर कर्माणा सेवेमध्ये ही,स्मृती रहावी
की,बाबाच्या सूचने नुसार करत आहोत.तर सहज आठवणीचा अनुभव करत,सहज योगी बनाल.
बोधवाक्य:-
नेहमी ईश्वरी
विद्यार्थी जीवनाची,स्मृती राहिल तर माया जवळ येऊ शकणार नाही.