22-04-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुम्हाला आता नावा रूपांमध्ये अडकण्याच्या रोगापासून वाचायचे आहे,उलटे खाते बनवायचे नाही, एका बाबांच्या आठवणी मध्येच राहायचे आहे"

प्रश्न:-
भाग्यवान मुलं कोणत्या मुख्य पुरुषार्थाने आपले भाग्य बनवतात?

उत्तर:-
भाग्यवान मुलं सर्वांना सुख देण्याचा पुरुषार्थ करतात.मन्सा वाचा कर्मणा कोणालाच दुःख देत नाहीत. शितल राहून चालतात,त्यामुळे भाग्य बनत जाते.तुमचे विद्यार्थी जीवन आहे,तुम्हाला आता घुटके खायचे नाहीत. अपार खुशीमध्ये राहायचे आहे.

गीत:-
तुम्हीच माता पिता तुम्हीच...

ओम शांती।
सर्व मुलं मुरली ऐकतात,जेथे पण मुरली जाते,सर्व जाणतात की ज्याची महिमा गायन केली जाते, ते कोणी साकार नाहीत. निराकार ची महिमा आहे.निराकार साकार द्वारे ऐकवत आहेत.असे पण म्हणू शकता,त्यांना पाहत आहोत. आता आत्मा सूक्ष्म आहे,या डोळ्याने पाहण्यात येत नाही.भक्तिमार्ग मध्ये पण जाणतात की,आम्ही आत्मा सूक्ष्म आहोत परंतु पूर्ण रहस्य बुद्धीमध्ये येत नाही.आत्मा कशी आहे,परमात्म्याची आठवण करतात परंतु ते कसे आहेत?हे कोणी जाणत नाहीत.तुम्ही पण जाणत नव्हते. आता मुलांना निश्चय आहे की,ते कोणी लौकिक शिक्षक किंवा संबंधी नाहीत.जसे सृष्टीमध्ये इतर मनुष्य आहेत,तसे दादा पण होते.तुम्ही जेव्हा महिमा गात होते,त्वमेय माता पिता त्वमेय तर समजत होते,वरती आहेत.आता बाबा म्हणतात की, मी यांच्यामध्ये प्रवेश केला आहे.मी तोच आहे,पूर्वी तर फार प्रेमाने महिमा गायन करत होते.भीती पण वाटत होती.आता तर ते,या शरीरांमध्ये आले आहेत.जे निराकार आहेत,तेच साकार मध्ये आले आहेत.ते सन्मुख मुलांना शिकवत आहेत.दुनिया जाणत नाही की,ते काय शिकवत आहेत.ते तर गीतेचा भगवान कृष्ण समजतात.असे म्हणतात,ते राजयोग शिकवत आहेत,मग बाबा काय करतात?जरी गात होते,तुम्हीच मात पिता परंतु त्यांच्याकडून काय आणि कधी मिळेल,हे काही जाणत नव्हते. गीता ऐकत होते,तर समजत होते, कृष्णा द्वारे राजयोग शिकलो होतो. परत ते कधी येऊन शिकवतील?हे पण लक्षात आले पाहिजे.यावेळेत तीच महाभारताची लढाई आहे.तर जरूर कृष्णाची वेळ असेल.जरुर त्याच इतिहास भूगोल ची पुनरावृत्ती झाली पाहिजे.दिवसेंदिवस समजत जातील,जरूर गीतेचा भगवान असला पाहिजे.बरोबर महाभारत लढाई पण पाहण्यात येत आहे, जरूर या दुनियेचा अंत होईल.असे दाखवतात पांडव हिमालयात निघून गेले,तर त्यांच्या बुद्धीमध्ये येत असेल बरोबर विनाश समोर उभा आहे. आता कृष्ण कोठेआहेत,शोधत राहतात.जोपर्यंत तुमच्याकडून ऐकतील की,गीतेचे भगवान कृष्ण नाहीत,शिव आहेत.तुमच्या बुद्धीमध्ये ही गोष्ट पक्की आहे.तुम्ही कधी विसरू शकत नाही.कोणाला पण तुम्ही समजावू शकता,की गीतेचे भगवान कृष्ण नाहीत,शिव आहेत. दुनियेमध्ये तर कोणी पण म्हणू शकणार नाहीत,शिवाय तुम्हा मुलांच्या.जर गितेचे भगवान,राज योग शिकवत होते,नरा पासून नारायण बनवत होते.तुम्ही मुलं जाणता कि,भगवान आम्हाला शिकवत आहेत.बरोबर नरा पासून नारायण बनवत आहेत.या लक्ष्मी नारायणाचे स्वर्गात राज्य होते ना. आता तर तो स्वर्ग पण नाही.तर ते नारायण पण नाहीत,देवता पण नाहीत,चित्र आहेत.ज्याद्वारे समजता की,हे होऊन गेले आहेत.आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी यांचे राज्य होते, आता तर अंत आहे,लढाई पण समोर उभी आहे.बाबा आम्हाला शिकवत आहेत.सर्व सेवा केंद्रावरती शिकतात पण आणि शिकवतात पण. शिकवण्याची युक्ती फार चांगली आहे.चित्राद्वारे समजावणे चांगले आहे.मुख्य गोष्ट आहे,गीतेचा दाता किंवा देवी-देवता धर्माची स्थापना करणारे,श्रीकृष्ण की शिव आहेत.मुख्य तीन गोष्टींचा निर्णय आहे.या वरतीच बाबा जास्त जोर देत आहेत.जरी आपले मत लिहून देतात, हे फार चांगले आहे,परंतु असे लिहुन देण्यात काही फायदा नाही.तुमची जी मुख्य गोष्ट आहे,त्यावर जोर दिला पाहिजे.तुमचा विजय पण यात आहे. तुम्ही सुद्धा करून सांगू शकता कि, भगवान एकच आहे.असे नाही की गीता सांगणारे पण भगवान आहेत. भगवंतांनी या ज्ञानाद्वारे आणि राजयोगा द्वारे देवी-देवता धर्माची स्थापना केली.बाबा समजवतात की, मुलावर मायेचा आघात होत आहे. आतापर्यंत कर्मातीत अवस्था कोणी प्राप्त केलेली नाही.पुरुषार्थ करत करत अंत काळामध्ये तुम्ही एका बाबाच्या आठवणीमध्ये सदैव हर्षित राहाल.कोणती उदासी येणार नाही. आता तर डोक्यावर पापाचे ओझे फार आहे,ते आठवणी द्वारेच उतरेल. बाबांनी पुरुषार्थाच्या युक्त्या पण सांगितल्या आहेत.आठवण केल्या मुळेच पाप नष्ट होईल.अनेक बुध्दू असे आहेत,जे आठवणीत न राहिल्याने मग नावा रूपामध्ये अडकून पडतात.हर्षित मुख राहून कोणालाही ज्ञान समजावणे,ते पण अवघड होते.आज कोणाला समजावले उद्या परत घुटखा खाल्ल्याने खुशी गायब होऊन जाते.असे समजले पाहिजे,हा तर मायेचा आघात होत आहे.त्यामुळे पुरुषार्थ करुन बाबांची आठवण केली पाहिजे.बाकी रडणे मारणे किंवा बेहाल व्हायचे नाही.असे समजले पाहिजे,माया चप्पलने मारत आहे.त्यामुळे पुरुषार्थ करून बाबांची आठवण केली पाहिजे.बाबांच्या आठवणीने खूप खुशी होईल. मुखाद्वारे झटक्यात वाणी चालेल. पतित-पावन बाबा म्हणतात की, माझी आठवण करा.मनुष्य तर एक पण नाही,ज्याला रचनाकार बाबांचा परिचय आहे.मनुष्य असुन बाबांना जाणत नाहीत,तर बाबांची आठवण कसे करतील.हीच मोठी चूक आहे, जी तुम्हाला सांगायची आहे.गितेचे भगवान जीवनमुक्ती दाता आहेत. इतर धर्मांतील लोकांच्या बुद्धीत बसणार नाही,ते तर हिशोब चुक्तू करून परत निघून जातील.शेवटी थोडा परिचय मिळेल मग जातील आपापल्या धर्मामध्ये.तुम्हाला बाबा समजवत आहेत,तुम्ही देवता होते, आता परत बाबांची आठवण केल्याने तुम्ही देवी-देवता बनाल.विकर्म विनाश होतील.काही जण उलटेसुलटे धंदे करतात,बाबांना लिहतात,आज माझी अवस्था कोमेजली आहे. बाबा ची आठवण केली नाही,आठवण नाही केली तर जरूर कोमेजाल.ही आहेच मुडद्यां ची दुनिया,सर्व मनुष्य मेलेले आहेत.तुम्ही बाबाचे बनला आहात,तर बाबांचा आदेश आहे की, माझी आठवण करा तर,विकर्म विनाश होतील.हे शरीर तर जरुर जुने तमोप्रधान आहे,शेवटपर्यंत काही ना काही होत राहील,जो पर्यंत बाबांची आठवण करून कर्मातीत अवस्थेला प्राप्त होणार नाहीत,तोपर्यंत माया त्रास देत राहील,कोणालाही सोडणार नाही.तपासणी केली पाहिजे,माया कसे धक्के देते.भगवान आम्हाला शिकवत आहेत,हे विसरले का पाहिजे?आत्मा म्हणते की आमचे प्राणापेक्षा प्रिय बाबा आहेत.अशा बाबाला तुम्ही मग विसरता का?बाबा ज्ञानधन दान करण्यासाठी देतात,ते प्रदर्शनी मेळ्यामध्ये तुम्ही दान करू शकता.स्वतःच आनंदाने गेले पाहिजे. आता तर बाबाला सूचना द्याव्या लागतात की,जाऊन प्रदर्शनी मध्ये समजावा.त्यामध्ये पण चांगला समजवणारा पाहिजे,देही अभिमानीचा बाण लागणार नाही. तलवारी पण अनेक प्रकारच्या असतात ना.तुमची पण योगाची तलवार फार धारदार पाहिजे.सेवेचा उल्लास पाहिजे. अनेकांचे जाऊन कल्याण करायचे आहे.बाबांना आठवण करण्याचा अभ्यास करायचा आहे.शेवटी शिवाय बाबांच्या दुसऱ्या कोणाची आठवण येऊ नये,तेव्हा तुम्हाला राजाई पद मिळेल.अंत काळात जे अल्फची महणजे ईश्वराची आठवण करतील आणि नंतर नारायणची आठवण करतील.बाबा आणि वारशा ची आठवण करायची आहे परंतु माया कमी नाही.कच्चे तर एकदम खाली पडतात.उलट्या कर्माचे खाते तेव्हाच बनते,जेव्हा कोणाच्या नावारूपा मध्ये फसतात. एक-दोघांना वैयक्तिक चीठ्या लिहतात.देहधारी बरोबर प्रेम झाले तर उल्टया कर्माचे खाते बनत जाते. बाबाकडे समाचार येतात.उलटेसुलटे काम करतात मग म्हणतात,बाबा असे झाले.अरे खाते उलटे झाले ना. हे शरीर तर प्रेत आहे.त्यांची तुम्ही का आठवण करता?बाबा म्हणतात, माझी आठवण करा,तर नेहमी खुशी राहिल.आज खुशीत राहतात,उद्या परत मुडद्या सारखे बणुन जातात. जन्मा जन्मातंर नावारुपात फसत आले आहात ना.स्वर्गामध्ये हा नावा रुपात फसण्याचा रोग असत नाही. तेथे तर मोहजीत कुटुंब असते,ते जाणतात,आम्ही आत्मा आहोत,शरीर नाही.ती आहेच आत्म अभिमानी दूनिया.ही आहे देह अभिमानी दुनिया,नंतर अर्धा कल्प तुम्ही आत्म अभिमानी बनतात.आत्ता बाबा म्हणतात,देह अभिमान सोडा.आत्म आभिमानी बनल्याने,फार गोड शीतल बनाल.असे खूप थोडे आहेत,जे पुरुषार्थ करत राहतात की, बाबांची आठवण विसरायला नको. बाबा सूचना देतात,माझी आठवण ठेवा,परंतु माया ठेवू देत नाही.अशा गोड बाबांची तर खूप आठवण केली पाहिजे.हे तर पित्यांचे पिता आहेत आणि पतीचे पती आहेत ना.बाबा ची आठवण करून,मग दुसऱ्यांना पण आपल्या सारखे बनवण्याचा पुरुषार्थ केला पाहिजे.यामध्ये चांगली आवड पाहिजे.सेवाधारी मुलांना तर बाबा नोकरी सोडण्यास सांगतात, परिस्थिती पाहून म्हणतात आता हा आत्मिक धंदा करा.मुख्य लक्ष तर समोर आहे.भक्तिमार्ग मध्ये पण चित्रासमोर आठवणीत बसतात ना. तुम्हाला तर फक्त आत्मा समजून परमात्म्याची आठवण करायची आहे. विचित्र बनवून विचित्र बाबांची आठवण करायची आहे,हेच कष्ट घ्यायचे आहेत.विश्वाचे मालक बनणे, काही मावशीचे घर नाही.बाबा म्हणतात की मी विश्वाचा मालक बनत नाही,तुम्हाला बनवतो.किती डोके फोड करावे लागते.सुपात्र मुलांना तर स्वतः ओढ लागते,सुट्टी घेऊन पण सेवेसाठी गेले पाहिजे. काही मुलांना बंधन पण आहेत,मोह पण राहतो.बाबा म्हणतात,तुमचे सर्वरोग बाहेर येतील.तुम्ही बाबांची आठवण करत रहा.माया तुम्हाला त्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करेल.आठवणच मुख्य आहे. रचनाकार आणि रचनेच्या आधी मध्य अंतचे ज्ञान मिळाले आहे,आणखीन काय पाहिजे?भाग्यवान मुलं सुख देण्याचा पुरुषार्थ करतात.कोणाला दुःख देत नाहीत.शितल बणुन चालतात,तर भाग्य बनते.जर कोणी ज्ञान घेत नसेल,तर समजावे की त्यांच्या भागामध्ये नाही.ज्यांच्या भाग्या मध्ये आहे,ते चांगल्या प्रकारे ज्ञान घेतील.अनुभव पण सांगतो की काय-काय करत होतो.आता माहीत झाले की,जे काही केले त्यापासून दुर्गतीच झाली.सदगतीला तेव्हाच प्राप्त करतील,जेव्हा बाबांची आठवण कराल.खूप कष्टाने कोणी अर्धा तास,तासभर आठवण करत असतील.काही तर घुटखा खात राहतात.बाबा म्हणतात की,अर्धाकल्प घुटका खाल्ला,आत्ता बाबा मिळाले आहेत.हे विद्यार्थी जीवन आहे तर,खुशी झाली पाहिजे ना.परंतु बाबांना वारंवार विसरून जातात.

बाबा म्हणतात तुम्ही कर्मयोगी आहात,काम-धंदा इत्यादी तर करायचा आहेच,झोप पण कमी घेणे चांगले आहे.आठवणीने कमाई होईल,खुशी पण राहील.आठवणीत बसणे जरुरी आहे.दिवसा वेळ मिळत नाही त्यामुळे,रात्रीला वेळ काढला पाहिजे.आठवणीने फार खुशी होईल. कोणाला बंधन असेल तर म्हणू शकता,आम्हाला तर बाबाकडून वारसा घ्यायचा आहे.यामध्ये कोणी आडकाठी आणू शकत नाही,फक्त शासनाला जाऊन समजावा की विनाश समोर उभा आहे.माझी आठवण करा आणि या शेवटच्या जन्मात पवित्र राहायचे आहे.आम्ही पवित्र बनत आहोत परंतु असे तेच म्हणतील,ज्यांना ज्ञानाची मस्ती आहे. असे नाही येथे येऊन पण परत देहधारीची आठवण करतील.देह अभिमाना मध्ये येऊन,लढणे,भांडण करणे,म्हणजे क्रोधाचे भुत होऊन जाणे.बाबा क्रोध करणाऱ्या कडे कधी पाहत पण नाहीत.सेवा करणाऱ्या विषय प्रेम राहते.आत्म अभिमानाची चलन दिसून येते.फुला सारखे तेव्हाच बनतील,जेव्हा बाबांची आठवण करतील.मुख्य गोष्ट हीच आहे,एकमेकाला पाहून बाबा ची आठवण करायचे आहे.सेवे मध्ये तर हाडे पण दिली पाहिजेत.ब्राह्मणांनी खिरखंडा सारखे राहिले पाहिजे, खारट पाण्यासारखे बनू नये.समज नसल्याने एकमेकाचा तिरस्कार करतात परत बाबांशी पण तिरस्कार करतात.जे काही पण प्राप्त करतील त्याचा तुम्हाला साक्षात्कार होईल, मग त्यावेळी आठवण येते की आम्ही चूक केली.बाबा परत म्हणतील, नशिबात नसेल तर काय करू शकतो.अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती,मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) निर्बंधन बनण्यासाठी ज्ञानाची मस्ती असावी,देह अभिमानी वागणे नसावे. खारट पाण्यासारखे राहू नये.देहधारी वरती प्रेम असेल तर बंधनमुक्त होणार नाहीत.

(२) कर्मयोगी बणुन राहा.आठवणीत जरूर बसा.आत्म अभिमानी बणुन खूप गोड आणि शितल बनण्याचा पुरुषार्थ करा. सेवेमध्ये हाडे पण द्या.

वरदान:-
एकनामी आणि बचतच्या पाठा द्वारे हलचल मध्ये पण अचल अडोल भव.

वेळेनुसार वातावरण अशांत आणि हालचालीचे वाढत आहे,अशावेळी अचल अढोल,राहण्यासाठी बुद्धीची तार खूप स्पष्ट असली पाहिजे. यासाठी वेळेनुसार टचिंग गाणे कँचिंग पावरची आवश्यकता आहे.ती वाढवण्यासाठी एकनामी आणि बचत करणारे बना.एकनामी आणी बचत करणाऱ्या मुलांची बुद्धी रुपी तार स्पष्ट असल्यामुळे बापदादांच्या सूचनां ना सहज धारण करून हलचल मध्ये पण अचल अढोल राहतात.

बोधवाक्य:-
स्थुल व सुक्ष्म इच्छांचा त्याग करा,तेव्हा कोणत्याही गोष्टीचा सामना करू शकाल.