18-04-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, या जुन्या पतित दुनिये पासून तुम्हाला बेहद चे वैराग्य पाहिजे कारण
तुम्हाला पावन बनायचे आहे तुमच्या चढती कलाद्वारे सर्वांचे चांगले होईल"
प्रश्न:-
असे म्हटले
जाते आत्मा आपला शत्रू आणि आपलाच मित्र आहे तर , खरी मित्रता कोणती आहे ?
उत्तर:-
एका बाबांच्या श्रीमता वरती नेहमी चालत राहणे, हीच खरे मित्रता आहे.खरी मित्रता एक
बाबांची आठवण करून पावन बनणे आणि बाबा पासून पूर्ण वारसा घेणे.हे मित्र तयार
करण्याची युक्ती बाबत सांगतात. संगम युगा मध्येच आत्मा आपला मित्र बनतो.
गीत:-
रात्र घालवली
झोपुन दिवस घालवला खाऊन ....
ओम शांती।
तसे तर हे गीत भक्ति मार्गातले आहे. सर्व दुनिया मध्ये जे पण गीत गातात किंवा ग्रंथ
वाचतात, तीर्थयात्रेला जातात, ते सर्व भक्तिमार्गाचे आहेत. ज्ञानमार्ग कोणाला म्हटले
जाते, भक्तिमार्ग कोणाला म्हटले जाते हे तर तुम्ही मुलं समजतात. वेद, ग्रंथ, उपनिषद
इत्यादी सर्व भक्तिमार्गाचे आहेत.अर्धा कल्प भक्ती चालते आणि अर्धा कल्प ज्ञान चालते.
भक्ति करत करत उतरायचे आहे. ८४ पुनर्जन्म घेत उतरत आले. परत एका जन्मामध्ये तुमची
चढती कला होते, यालाच ज्ञानमार्ग म्हटले जाते. ज्ञानासाठी सेकंदामध्ये जीवनमुक्ती,
रावण राज्य द्वापार पासून चालत आले आहे. ते नष्ट होऊन परत राम राज्य स्थापन होत
आहे.अविनाश नाटकामध्ये जेव्हा तुमचे ८४जन्म पूर्ण होतात,तेव्हा चढती कला द्वारे
सर्वांचे कल्याण होते. हे अक्षर कुठे ना कुठे ग्रंथाशी मिळतात. चढती कला सर्वांचे
भले, कल्याण होते. सर्वांची सद्गती करणारा तर एक बाबाच आहेत ना. संन्यासी, उदासी तर
अनेक प्रकारचे आहेत. अनेक मत-मतांतर आहेत. जसे ग्रंथामध्ये लिहिले आहे की, कल्पाचे
आयुष्य लाखो वर्ष आहे.आता शंकराचार्याचे मत निघते आहे, दहा हजार वर्ष आहे, खूप फरक
होतो. कोणी परत म्हणतील इतकी हजार कलियुगामध्ये. अनेक मनुष्य आहेत तर अनेक मते,
अनेक धर्म आहेत. सत युगामध्ये एकमत असते. हे बाबा सन्मुख मुलांना सृष्टीच्या आदि
मध्य अंताचे ज्ञान सांगतात. हे ऐकण्यासाठी खूप वेळ लागतो. ऐकतच राहतात. असे नाही
म्हणू शकत हे ज्ञान अगोदर का नाही ऐकवले. शाळेमध्ये पण शिक्षण किंवा अभ्यास
क्रमवारीनुसार असतो. लहान मुलांचे लहान कर्मेंद्रिये असतात, तर त्यांना थोडक्यात
शिकवतात. परत जसे मोठे होतात बुद्धीचे कुलूप उघड जाते. शिक्षण धरण करत जातात. लहान
मुलांच्या बुद्धी मध्ये काही सुधारणा होऊ शकत नाही. मोठे होतात परत वकील न्यायाधीश
इत्यादी बनतात. यामध्ये पण असेच आहे. कोणाच्या बुद्धीमध्ये चांगली धारणा होते. बाबा
म्हणतात मी आलो आहे पतितांना पावन बनवण्यासाठी, तर आत्ता पतित दुनियेपासून वैराग्य
पाहिजे. आत्मा पावन बनली तर पतित दुनिया मध्ये राहू शकत नाही. पतित दुनिया मध्ये
आत्मा पण पतित आहे, मनुष्य पण पतित आहेत. पावन दुनियेमध्ये मनुष्य पण पावन, पतित
जुन्या दुनियेमध्ये मनुष्य पण पतित राहतात. हे रावणराज्य आहे. यथा राजाराणी तथा
प्रजा. हे सर्व ज्ञान बुद्धी द्वारे समजण्याचे आहे. या वेळेत सर्वांची बाबासोबत
विपरीत बुद्धी आहे. तुम्ही मुले तर बाबांची आठवण करतात. मनामध्ये बाबांसाठी प्रेम
आहे. हृदयामध्ये बाबासाठी प्रेम आहे, आदर आहे, कारण बाबांना जाणतात. येथे तुम्ही
सन्मुख आहात. शिवबाबा द्वारे ऐकत आहात. शिव बाबा मनुष्य सृष्टीचे बीजरूप, ज्ञानाचे
सागर, प्रेमाचे सागर, आनंदाचे सागर आहेत. गीता ज्ञानदाता त्रिमूर्ती शिव
परमात्मावुवाच. त्रिमूर्ती अक्षर जरूर लिहायला पाहिजे कारण त्रिमूर्ती चे गायन आहे
ना. ब्रह्मा द्वारा स्थापना, तर जरूर ब्रह्मा द्वारा ज्ञान देतात. कृष्ण तर असे
म्हणणार नाहीत की शिवभगवानुवाच, प्रेरणा द्वारे काहीच होत नाही. त्यांच्यामध्ये शिव
बाबांची प्रवेशता होते. शिवबाबा दुसऱ्यांच्या देशांमध्ये येतात. सतयुग कृष्णाचा देश
आहे ना. तर दोघांची महिमा वेगवेगळी आहे. मुख्य गोष्ट ही आहे. सतयुगा मध्ये कोणी येत
नाहीत. भक्तिमार्ग मध्ये तर जन्मजन्मांतर वाचत आले आहात. ज्ञानमार्ग मध्ये येऊ शकत
नाही. भक्ती मार्गामध्ये ज्ञानाच्या गोष्टी नसतात. आता रचनाकार बाबाच रचनेच्या आदि
मध्य अंताचे ज्ञान देतात. मनुष्य तर रचनाकार होऊ शकत नाही. मनुष्य म्हणू शकत नाही
की, मी रचनाकर आहे. बाबा स्वतः सृष्टीचे बीजरूप आहे. मी ज्ञानाचा सागर, प्रेमाचा
सागर, सर्वांचा सदगती दाता आहे. कृष्णाची महिमा वेगळी आहे. तर हा पूर्ण फरक लिहायला
पाहिजे. हे मनुष्य वाचून लगेच समजतील की गीता ज्ञानदाता कृष्ण नाहीत. या गोष्टीला
स्वीकार केला, तर तुम्ही जिंकले. मनुष्य कृष्णाच्या पाठीमागे खूप हैराण होतात. जसे
शिव भक्त, शिवा वर गळा कापण्यासाठी तयार होतात. बस, आम्हाला शिवाच्या जवळ जायचे आहे.
तसेच ते समजतात कृष्णाच्या जवळ जायचे आहे. परंतु कृष्णाच्या जवळ जाऊ शकत नाहीत.
कृष्णाच्या जवळ चालण्याची गोष्टच नाही. देवी वर बळी चढतात. देवता वरती कधीच बळी चढत
नाहीत. तुम्ही देवी आहात ना. तुम्ही शिव बाबाचे बनले तर शिव बाबांवर बळी चढतात.
ग्रंथांमध्ये हिंसक गोष्टी लिहिल्या आहेत. तुम्ही तर शिवबाची मुलं आहात. तन-मन-धनाने
बळी चढतात. बाकी दुसरी गोष्ट नाही. म्हणून शिव आणि देवी वरती बळी चढतात. आता शासनाने
शिवकाशी वर बळी चढविणे बंद केले आहे. आता ती तलवार पण नाही. भक्तीमार्ग मध्ये अपघात
करतात. हे पण जसे आपल्या सोबत शत्रुता करण्याचा उपाय आहे. मित्र करण्यासाठी एकच
उपाय आहे, ते बाबा सांगत पावन बणुन बाबा पासून पूर्ण वारसा घ्या. एक बाबांच्या
श्रीमती चालत रहा, हीच मित्रता आहे. भक्तिमार्ग मध्ये जीवात्मा आपलाच शत्रु आहे.
परत बाबा येऊन ज्ञान देतात तर जीवात्मा आपला मित्र बनते. आत्मा पवित्र बणुन बाबा
पासून वारसा घेतात. संगमयुगा मध्ये प्रत्येक आत्म्याला बाबा मित्र बनवतात. आत्मा
आपला मित्र बनते. श्रीमत मिळते तर समजते आपण बाबाच्या मतावर चालू. आपल्या मता वरती
तर अर्धा कल्प चाललो, आता श्रीमता वरती चालल्याने सद्गतीला प्राप्त करायचे आहे.
यामध्ये आपले मत तर चालू शकत नाही. बाबा फक्त मत देतात, तुम्ही देवता बनण्यासाठी आले
आहात. येथे चांगले काम कराल तर दुसऱ्या जन्मांमध्ये त्याचे चांगले फळ मिळेल. ते
अमरलोक आहे, हा तर मृत्युलोक आहे. हे रहस्य तुम्ही क्रमानुसर जाणतात. कोणाच्या
बुद्धीमध्ये चांगल्याप्रकारे धारणा होते, कोणी धारणा करू शकत नाहीत, तर यामध्ये
शिक्षक काय करतील. शिक्षका द्वारे कृपा किंवा आशीर्वाद मागतील का? शिक्षक शिकवून आप
आपल्या घरी जातात. शाळेमध्ये प्रथम ईश्वराची प्रार्थना करतात, ईश्वर आम्हाला पास करा.
परत आम्ही प्रसाद चढवू. शिक्षकाला कधी म्हणणार नाहीत आशीर्वाद करा. यावेळेस परमात्मा
आहेत, आमचे पिता आहेत तर शिक्षक पण आहेत. बाबांचे आशीर्वाद तर आहेतच. बाबा मुलांना
म्हणतात मुलांनो मुलगा आला, तर त्याला धन देऊ, तर हे आशीर्वाद झाले ना. हा एक कायदा
आहे मुलांना त्यांच्याकडून वारसा मिळतो. आता तर तमोप्रधान अधिकच होत जातात. जसे बाबा
तशीच मुले. दिवसेंदिवस प्रत्येक गोष्ट तमोप्रधान होत जाते. तत्व तमोप्रधान होत
जातात. हे दुःखधाम आहे. चाळीस हजार वर्ष आणखी आयुष्य चालेल, तर काय हाल होईल.
मनुष्याची बुद्धी बिलकुल तमोप्रधान झालेली आहे. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये
बाबांच्यांशी योग ठेवल्यामुळे प्रकाश आलेला आहे. बाबा म्हणतात जितके आठवण कराल,तेवढा
प्रकाश वाढत जाईल. आठवणीने आत्मा पवित्र बनते प्रकाश वाढत जातो. आठवण करणार नाही तर
प्रकाश मिळणार नाही. आठवणी द्वारे प्रकाश वृद्धिंगत होईल. आठवण केली नाही आणि कोणते
विकर्म केले तर प्रकाश कमी होईल. तुम्ही पुरुषार्थ सतोप्रधान बनवण्यासाठी करतात. या
खूप समजण्याच्या गोष्टी आहेत. आठवणी द्वारेच आत्मा पवित्र होऊन जाते. तुम्ही लिहू
शकता हे रचनाकार आणि रचनेचे ज्ञान, श्रीकृष्ण देऊ शकत नाहीत. ते तर प्रारब्ध आहे.
हे पण लिहायला पाहिजे 84 व्या अंतिम जन्मांमध्ये कृष्णाची आत्मा पुन्हा ज्ञान घेत
आहे. परत प्रथम क्रमांक मध्ये जाईल. बाबानी समवजले आहे, त्यामध्ये ९ लाख असतात
पुन्हा त्यांची वृद्धी होत जाते. तेथे दासदासी पण खूप असतील ना. जे पुरे ८४ जन्म
घेतात. ८४ जन्माचे गायन आहेत. जे चांगल्यारितीने परीक्षा पास करतील तेच प्रथम
येतील.जितके उशिरा येतील तर घर जुने म्हणणार ना. नवीन घर बनते परत दिवसेंदिवस
आयुष्य कमी होत जाते. तेथे तर सोन्याचे महाल बनतात, ते तर जुने होऊ शकत नाहीत. सोने
नेहमीच चमकत राहते. परत स्वच्छ पण करावे लागेल. दागिने जरी पक्के सोन्याचे बनवले
तरीही चमक कमी होत जाते. परत त्याला पॉलिश करावे लागते. तुम्हा मुलांना नेहमी खुश
राहायला पाहिजे. आम्ही नवीन दुनिया मध्ये जात आहोत. या नाटकांमध्ये हा अंतिम जन्म
आहे. या डोळ्या द्वारे जे पाहतो, जाणतो की ही जुनी दुनिया, जुने शरीर आहे. आता
आम्हाला सतयुग नवीन दुनिया मध्ये, नवीन शरीर घ्यायचे आहेत. पाच तत्व पण नवीन होतात,
असे विचार सागर मंथन चालला पाहिजेत. हे शिक्षण आहे ना. शेवटपर्यंत तुमचे शिक्षण
चालत राहील, शिक्षण बंद झाले तर विनाश होईल. तर स्वतःला विद्यार्थी समजून या खुशी
मध्ये राहायला पाहिजे, की स्वतः भगवान आम्हाला शिकवत आहेत, ही खुशी काही कमी नाही.
परंतु सोबत माया पण उलटे काम करविते. पाच-सहा वर्षे पवित्र राहणाऱ्या आत्म्यांना पण
माया विकारांमध्ये घेऊन जाते. एकावेळी विकारात गेले, परत ती अवस्था होऊ शकत नाही.
आम्ही विकारात गेलो तर घृणा येते. आता तुम्हाला सर्व स्मृती राहायला पाहिजे. या
जन्मांमध्ये जे पाप केले आहेत, प्रत्येक आत्म्याला आपल्या जीवनाची माहिती असते. कोणी
मंदबुद्धी, कोणी विशाल बुद्धी असतात. लहानपणाचा इतिहास तर आठवणी मध्ये राहतो. हे
बाबा पण लहानपणीचा इतिहास ऐकवितात. बाबांना ते घर इत्यादी आठवणीत आहे. परंतु तेथे
तर सर्व नवीन इमारती बनलेले आहेत. सहा वर्षापासून आपले जीवनाची गोष्ट आठवनीत येत
राहते. जर विसरली तर त्यांना बाबा मंदबुद्धी म्हणतात. आपले जीवन कहाणी लिहून पाठवा.
जीवनाची गोष्ट आहे ना. माहित पडते जीवनामध्ये किती चमत्कार होते. गांधी-नेहरू
इत्यादीच्या पुस्तकाचे मोठे मोठे भाग बनवतात. जीवन तर वास्तविक मध्ये तुमचेच अमुल्य
आहे. आश्चर्यकारक हे जीवन आहे. हे खुपच किमती अमूल्य जीवन आहे. याचे मूल्य कथन करू
शकत नाही. या वेळेत तुम्हीच सेवा करतात. लक्ष्मीनारायण काहीच सेवा करत नाहीत. तुमचे
जीवन खुपच किंमती आहे. जेव्हा दुसर्यांना पण असे जीवन बनवण्याची सेवा करतात, चांगली
सेवा करतात, तेच गायन योग्य आहेत. वैष्णवी देवीचे मंदिर पण आहे. आता तुम्ही खरे खरे
वैष्णव बनतात. वैष्णव म्हणजे पवित्र आहेत. आता तुमचे खान पाण वैष्णव आहे. प्रथम
नंबर मध्ये विकारांमध्ये तुम्ही वैष्णव बनतात. जगदंबाचे हे सर्व ब्रह्मकुमार कुमारी
आहेत ना. प्रथम नंबर मध्ये ब्रह्मा-सरस्वती, बाकी सर्व त्यांची मुलं आहेत.
क्रमानुसार देवी पण आहेत, ज्यांची पूजा होते. बाकी एवढी भुजा इत्यादी जे दिले आहेत
ते सर्व खोटे आहेत. तुम्ही अनेकांना आपल्यासारखे बनवतात. त्यामुळे भुजा दाखवले आहेत.
ब्रम्हा पण शंभर भुजा, हजार भुजा दाखवतात. या सर्व भक्तिमार्गाचे गोष्टी आहेत.
तुम्हाला परत बाबा म्हणतात, दैवी गुणांची धारण करायचे आहे. कोणाला दुःख देऊ नका.
कोणाला उलटासुलटा रस्ता सांगून सत्यानाश करू नका. एकच मुख्य गोष्ट समजायची आहे, बाबा
आणि वारस्याची आठवण करा.
अच्छा
गोड गोड पाचहजार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात , आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
अच्छा ,
गोड - गोड फार - फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात पिता बाप दादांची
प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्कार .
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. गायन किंवा
पूजा योग्य बनण्यासाठी वैष्णव बनायचे आहे. खान-पानाच्यासोबत, पवित्र बनायचे आहेत.
या किंमती जीवनामध्ये सेवा करून,अनेकांचे जीवन श्रेष्ठ बनवायचे आहे. 2)बाबांच्या
सोबत असा योग ठेवायचा आहे ज्यामुळे आत्म्यांचा प्रकाश वाढत जाईल.कोणते विकर्म करून
प्रकाश कमी करायचा नाही. आपल्या सोबत मित्रता करायची आहे.
वरदान:-
अभिमानाच्या
रॉयल रूपाला पण समाप्त करणारे साक्षी दृष्टा भव .
दुसऱ्यांच्या
गोष्टींना सन्मान न देणे, कट करणे हे पण अभिमानाचे रॉयल रुप आहे. आपला किंवा
दुसऱ्याचा अपमान करतात, कारण कट करतात. त्याला अभिमान येतो आणि ज्याची गोष्ट कट
करतात त्याला पण अपमान वाटतो. म्हणून साक्षी दृष्टाच्या वरदानाला स्मृतीमध्ये ठेवून
नाटकाची ढाल व नाटकाच्या पट्ट्यावर प्रत्येक कर्म आणि संकल्प करतात, मी पणाचा या
श्रेष्ठ रूपाला पण नष्ट करून प्रत्येकाच्या गोष्टीला सन्माननीय स्नेह द्या तर ते पण
नेहमीसाठी सहयोगी बनतील.
बोधवाक्य:-
परमात्मा
श्रीमत रूपी जलच्या आधारा द्वारे कर्मरूपी बीजाला शक्तिशाली बनवा .