13-04-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,बाबा जे आहेत,जसे आहेत, त्यांना ओळखणारी तुम्ही मुले पण नंबरवार,आहात. जर सर्वांनीच ओळखले तर गर्दी होऊन जाईल.

प्रश्न:-
चहूबाजूला प्रत्यक्षतेचा आवाज कधी पसरेल

उत्तर:-
जेव्हा मनुष्यांना माहिती होईल स्वयंम् परमात्मा भगवान या पुरानी दुनियेचा विनाश करून नवीन दुनियेची स्थापना करण्यासाठी आलेले आहेत 2आमली सर्वांची सदगती करणारा बाप आम्हाला भक्तीचे फळ देण्यासाठी आला आहे हा निश्चय असेल तेव्हा प्रत्यक्षता होईल. चारी बाजूला हलचल हलचल होईल

गीत:-
जो प्रियतमच्या सोबत आहे

ओम शांती।
मुलांनी दोन ओळी चे गीत ऐकलं. आता प्रियतम कोण आहे हे दुनियेला माहिती नाही भले अनेक मुल आहेत त्यामध्ये ही खूप,अशी आहेत की जे हे जाणत नाहीत बाबा ची आठवण कशी करावी. आठवण करता येत नाही वेळोवेळी विसरतात बाप समजवतात हे मुलांनो स्वतःला आत्मा समजा आपण बिंदी रुप आहोत .बाप ज्ञानाचा सागर आहे त्यांचीच आठवण करायची आहे आठवण करण्याची अशी प्रॅक्टिस पडायला पाहिजे की त्यांची आठवण निरंतर राहून जाईल अंतिम समयाला हीच आठवण राहीली पाहिजे की आम्ही आत्मा आहोत शरीर तर असणारच आहे हे फक्त बुद्धी मध्ये ठेवायचे आहे मी आत्मा आहे बाबांनी डायरेक्शन दिलेले आहे मी जो आहे ज्या रूपामध्ये आहे असा कोणी एखादाच माझी आठवण करतो देहअभिमान मुलांच्या मध्ये खूप आहे बाबांनी समजवलेले आहे की जोपर्यंत कुणाला बाबाचा परिचय दिलेला नाही तोपर्यंत काहीच समजणार नाही पहिल्यांदा त्यांना हे समजले पाहिजे की निराकार आमचा पिता आहे गीतेचा भगवान तोच आहे तोच सगळ्यांचा सद्गगती दाता आहे तो या वेळेला सद्गगती करण्याची भूमिका बजावत आहे तेव्हा सगळे साधुसंत सगळे एका सेकंदामध्ये येऊन जातील भारतामध्ये मोठा हंगामा होईल जर आत्ता माहिती झाले की दुनिया चा विनाश होणार आहे ह्या गोष्टीवर निश्चय बसला तर मुंबईपासून आबू पर्यंत रांग लागेल परंतु एवढ्या लवकर कोणाचा निश्चय होत नाही तुम्ही जाणता विनाश होणार आहे हे सगळे अज्ञान निद्रे मध्ये झोपलेले आहेत पुन्हा अंत समयाला तुमचा प्रभाव निघेल. गीतेचा भगवान परमपिता परमात्मा शिव आहे यावर निश्चय बसणहे मावशी च्या घरा एवढे सोपे नाही.जर प्रसिद्ध झाले तर संपूर्ण भारतामध्ये आवाज होऊन जाईल आत्ता जर तुम्ही एकाल समजावलं तर दुसरा म्हणेल की तुमच्यावर जादूझालेली आहे. हे झाड खूप हळूहळू वाढणार आहे आता थोडा समय आहे तरीही पुरुषार्थ करण्यामध्ये काही हरकत नाही तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांना समजावत राहता परंतु ते थोडेच समजणार आहेत मुलांमध्ये ही कित्येक जण ज्ञानाला अजून समजत नाहीत बाबा ची आठवण नाही तर ती अवस्था नाही बाबा जाणतात की निश्चय कोणाला म्हटलं जातं आता तर 1-2 पर्सेंटमध्ये मुश्किल कुणीतरी बाबा ची आठवण करतात असतील बाबा जवळ आहे तपरंतु बाबा बरोबर ते प्रेम राहत नाही या मध्ये प्रेम पाहिजेनशिबाची साथ पाहीजे बाबा वर प्रेम आहे म्हटले तर प्रत्येख पाऊलप श्रीमत वर चालायलापाहिजे.आम्ही विश्वाचा मालक बनत आहोत अर्धाकल्पाचाक्षदेहाभिमान आमच्यामध्ये सामावलेला आहे त्यामुळे आत्ता देही अभिमानी बनण्यात मेहनत लागते स्वतःला आत्मा समजून मोस्ट बिलवेड बापाची आठवण करणं मावशीचे घर नाही कारणत्यांच्या चेहऱ्यावर ती आध्यात्मिक तेज येते. मुलगी जेव्हा लग्न करते दागिने घालते तर चेहऱ्यावर एकदम तेज येते परंतु इतर प्रियतमची आठवणच करत नाहीत तर तो चेहरा मुडद्यासारखा दिसायला लागतो मुलगी जेव्हा लग्न करते तेव्हा तिचा चेहरा आनंदी होतो काहींचा तर लग्ना नंतर ही चेहरा मुडद्यसिरखा दिसतो. काही काही तर दुसऱ्यांच्या घरी जाऊन ही गोंधळात पडतात.ईथेही असंच आहे बाबाची आठवण करण्याची मेहनत आहे. हे गायन शेवटच आहे की अतिंद्रीय सुख विचारायचा असेल तर ते गोपी वल्लभ च्या गोपींनाच विचारा स्वतःला गोपी समजणे आणि निरंतर बाबाची आठवण करणे ही अवस्था होणार आहे बाबा चा परिचय सगळ्यांना द्यायचा आहे बाबा आलेला आहे तो वर्सा देत आहे यामध्ये सगळे ज्ञान येत लक्ष्मी नारायण ने 84 जन्म पूर्ण केले तेव्हा बाबाने अंत मध्ये येऊन त्यांना राजयोग शिकवून राजाई दिली इथे लक्ष्मीनारायणाचा हे चित्र आहे नंबर वन. तुम्ही जाणता त्यांनी मागील जन्मी असं कोणतं कर्म केलं होतं ते कर्म बाबा येऊन आताच शिकवतात म्हणतात मनमनाभव पवित्र रहा कोणतेही पाप कर्म करू नका कारण तुम्ही आता स्वर्गाच मालक पुण्यात्मा बनत आहात अर्धा कल्प माया रावण पाप करून घेते आता स्वतःला विचारायच आहे आमच्याकडून कोणतं पाप कर्म तर होत नाही ना. पुण्याचं काम आमच्या हातून होतं काआंधळ्याची काठी आम्ही बनतोय का बाबा म्हणतात मन मना भव हे असं कुणी म्हटलं ते ही विचिरा. ते म्हणतील कृष्णाने म्हटलं तुम्ही म्हणाल परमपिता परमात्मा शिव ने म्हटले रात्रंदिवसाचा फरक आहे शिवजयंती बरोबर गीता जयंती गीता जयंती बरोबर कृष्ण जयंती तुम्ही जाणता आम्ही भविष्यामध्ये राजकुमार बनणार बेगर टू प्रिन्स बनणार हे मुख्य लक्ष राजयोगाचे आहे तुम्ही सिद्ध करून सांगा की गीतेचा भगवान श्रीकृष्ण नव्हता तर तो निराकार होता .तर सर्वव्यापीचे ज्ञान उडून जाईल सगळ्यांचा दाता पतितपावन बाबा आहे तेम्हणतात ते स्वतः मुक्तिदाता आहेत पण सर्वजण सर्वव्यापी मानतात जे काही बोलतात ते समजत पण नाही धर्माच्या बाबतीत जे बोललं जातं ते बोलून टाकतात मुख्य धर्म तीन आहेत . देवी देवता धर्म तर अर्धा कल्प चालतो. तुम्ही जाणता बाप ब्राह्मण, देवता, क्षत्रिय धर्माची स्थापना करतात. हे दुनियेला माहिती नाही ते तर सत्युयुगच लाखो वर्षाचे म्हणतात आधी सनातन देवी देवता धर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे परंतु ते स्वतःच्या धर्माला विसरून अधार्मिक बनलेले आहेत ख्रिश्चन लोक स्वतःच्या धर्माला सोडत नाहीत ते जाणतात क्राईस्टने आमच्या धर्माची स्थापना केली इस्लामी बौद्ध ख्रिश्चन हे मुख्य धर्म आहेत बाकी छोटे छोटे खूप आहेत कुठून व्र,द्धी झाली आणि कुणाला हेमाहीत नाही मुहम्मदाला येवून थोडा समय झालेला आहे इस्लामी जुने आहेत बाकी इतर किती आहेत सगळ्यांचा आपापला धर्म आहे. आपल्या भिन्न धर्म भिन्नभिन्न नावामध्ये गोंधळून गेले आहेत. मुख्य धर्मशास्त्र चार आहेत याच्यामध्ये देवता ब्राह्मण पण येतात. ब्राह्मण सो देवता, देवता सो क्षत्रिय याच्याबद्दल कोणाला माहिती नाही फक्त ब्राह्मण देवताय नमः परमपिता ने ब्राह्मण देवता क्षत्रिय धर्माची स्थापना केली अक्षर आहेत परंतु वाचतता जसं पोपटा प्रमाणे. हे काट्यांचे जंगल,आहे भारत फुलांचा बगीचा होता हे पण जाणतात परंतु तो केव्हा कसा कोणी बनवला परमात्मा कोण आहे याची मात्र माहिती नाही हे जाणत नाहीत म्हणून ते निधन के झाले म्हणून हे लढाई भांडणे होत आहेत फक्त ती भक्तीमध्येच खुश राहतात .आता बाप आलेला आहे प्रकाशात नेण्यासाठी. सेकंदांमध्ये जीवन मुक्ती देतात जीवनमुक्त बनवतात ज्ञान,अंजन सद्गुगुरूंनी दिले तर अज्ञान अंधाराचा विनाश होतो आता तुम्ही जाणता या मी ज्ञानाच्या प्रकाशामध्ये आहे बाबाने तिसरा नेत्र दिलेला आहे देवतांना तिसरा नेत्र दिलेला आहे परंतु अर्थ काही जाणत नाही खरातर तिसरा डोळा तुम्हाला मिळालेला त्यांनी पुन्हा देवतांना दाखवलेला आहे गीतेमध्ये ब्राह्मणांच्या बद्दल काही सांगितलेले नाहीत्यामध्ये तर कौरव-पांडव इत्यादींची लढाई घोडे गाडी या बाबत लिहिलेले आहे समजत तरकाहीच नाही तुम्ही समजून सांगितले तर तुम्हाला म्हणतील की तुम्ही शास्त्रांना मानत नाही तुम्ही म्हणू शकता की आम्ही शास्त्रांना का मानत नाही . आम्हाला माहीत आहे ही सगळी भक्तीमार्गाची सामग्री आहे. गायन आहे ज्ञान आणि भक्ती. रावण राज्पासून भक्ती सुरू होते. भारतवासी वाम मार्गामध्ये जाऊन धर्मभ्रष्ट कर्म भ्रष्ट बनतात आणि स्वतःला हिंदू म्हणवून घेतात पतित बनलेले आहेत पतित कोणी बनवलं रावणाने रावणाला जाळतात समजतात हे परंपरा पासून चालत आलेल आहे परंतु सत्य युगामध्ये तर रावण राज्य नसत काही समजत नाहीत. मायेने अगदी पत्थर बुद्धी बनवलेल आहे. पत्थर पासून पारस बाबाच बनवतात ते जेव्हा लोह युगामध्ये येतात तेव्हा गोल्डन युगाची ची स्थापना करतात. बाबा समजावून सांगतात तरी मुश्किल कोणाच्या तरी बुद्धीमध्ये बसते. तुम्हा कुमारींचा आत्ता साखरपुडा होतो. ते तुम्हाला पट्टराणी बनवतात तुम्हाला पळवलं म्हणजेच तुम्हाला आत्म्यांना म्हणतात की तुम्ही माझे होता पुन्हा तुम्ही मला विसरलात.देह अभिमानी बनून मायाचे बनलात. बाकी पळवून नेण्या सारखं काही नाही मनामध्ये बाबाची आठवण करा यातच मेहनत आहे खूप देहाभिमानामध्ये येवून विकर्म करता बाबा जाणतात ही आत्मा माझी आठवण करत नाही देहा भिमानामध्ये येऊन खूप पाप करतात तर पापाचा घडा 100% भरलेला आहे इतरांना रस्ता दाखवण्याच्या ऐवजी स्वतः विसरून जातात स्वतः स्वतःची जास्तच दुर्गति करतात श्रेष्ठ म्हणजे श्रेष्ठ मंजिल आहे श्रेष्ठ ध्येय आहे चढेतो चाके वैकुंठ रस गिरे तो चकनाचूर म्हणतातना ही राजाई स्थापन होत आहे त्याच्या मध्ये फरक बघा किती पडतो कुणी शिकून प्रगतीच्या शिखरावर जातं तर कुणी मध्येच अडकून पडतं जमिनीवरच पडतं बुद्धी डल होते तर शिकू शकत नाहीत काही काही जण म्हणतात की बाबा मी कुणाला समजूवू शकत नाही बाबा म्हणतात फक्त स्वतःला आत्मा समजा माझी आठवण करा तर मी तुम्हाला सुख देईन परंतु आठवणच करत नाहीत स्वतः आठवण करतील तर इतरांना पण आठवण देत राहतील बाबाची आठवण केली तर पाप नष्ट होऊन जातील त्यांच्या आठवणी शिवाय तुम्ही सुखधाम मध्ये जाऊ शकत नाही 21 जन्माचा वसा निराकार बाबा कडूनच मिळतो बाकी इतर सर्व अल्प कालची सुख देणारे आहेत कोणाला रिद्धी सिद्धीने मुलगा प्राप्त झाला किंवा आशीर्वादाने लॉटरी मिळाली तर बस विश्वास बसून जातो कुणाला 24 करोड चा फायदा झाला तर त्याची खूप खूप महिमा करतील परंतु ते आहे अल्पकाल साठी एकवीस जन्मासाठी आरोग्य संपत्ती तर मिळू शकत नाही परंतु मनुष्य जाणत नाहीत दोष पण त्यांना देऊ शकत नाही अल्प कालच्या सुखा मध्येच खूष होऊन जातात बाबा तुम्हा मुलांना राजयोग शिकवून स्वर्गाची बादशाही देतात किती सहज आहे काहीजण तर बिलकुलच समजत नाही काही समजतात परंतु पूर्ण योग न लावल्यामुळे कोणी कुणाला सांगू शकत नाहीत देहअभिमानांमध्ये येऊन काही न काही पाप करत राहतात योग आहे मुख्य तुम्ही योग बलाने विश्वाच मालक बनता प्राचीन योग भगवानाने शिकवला होता श्रीकृष्णाने नव्हे .यादची यात्रा अगदी चांगली आहे तुम्ही नाटक बघून आलात़ तर संपूर्ण बुद्धीमध्ये तो पुन्हा पुन्हा येऊन जाईल कोणालाही सांगण्या मध्ये वेळ लागणार हे पण असच आहे बी आणि झाड हे चक्र अगदी क्लियर आहे शांतीधाम सुखदाम दुःख दान सेकंदाचा काम आहे परंतु आठवणीत राहिले पाहिजे ना. मुख्य गोष्ट आहे बाबा चा परिचय बाबा म्हणतात माझी आठवण करण्यानेच तुम्ही सर्व काही जाणून जाल. अच्छा शिवबाबा तुम्हा मुलांची आठवण करतात ब्रम्ह बाबा आठवण करत नाहीत शिवबाबा जाणतात माझी कोणती कोणती सपूत मुल आहेत सर्विस एबूल सपूत मुलांची तर आठवणी करत राहतात असं थोडंच आहे तेच प्रत्येकाची आठवण करतील ब्रह्माच्या आत्म्याला तर डायरेक्शन आहे माझी आठवण करा अच्छा

गोड गोड खूप वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रति मात पिता बाप दादाची यादप्यार आणि गुड मॉर्निंग आठवी आत्मिक बाबाचा आत्मिक मुलांना नमस्कार

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. नशीबवान बनण्यासाठी एका बाबावरच खरं खरं प्रेम ठेवायचा आहे प्रेम करणं म्हणजे पावलोपावली एकाच्या श्री मतावर चालत राहणं.

2. रोज पुण्यकर्म वश्य करा सगळ्यात श्रेष्ठ पूर्ण कर्म हे सगळ्यांना बाबा चा परिचय देणे स्वतः बाबाची आठवण करण आणि इतरांना बाबाची आठवण करून देणे.

वरदान:-
स्थूल कार्य करत असतानाही मन द्वारे विश्व परिवर्तनाची सेवा करणारी जिम्मेदार आत्मा भव

कोणतंही चूल कार्य करत असताना सदैव स्मृती राहू द्या की मी विश्वाच्या स्टेजवर विश्व कल्याणाच्या सेवे अर्थ निमित्त माझ्या आपल्या श्रेष्ठ माणसा द्वारे श्रेष्ठ मनसा द्वारे मनसा द्वारे विश्वकप परिवर्तनाच्या कार्याची खूप मोठी जिम्मेदारी मिळालेली आहे निमित्त आहे या स्मृतीने अलबेला पण आळस समाप्त होऊन जाईल वेळ व्यर्थ जाण्यापासून ही वाचेल एक एक सेकंद अमूल्य समजून विश्व कल्याणाच्या किंवा चैतन्यला परिवर्तन करण्याच्या कार्यामध्ये सफलता प्राप्त करत रहा.

बोधवाक्य:-
आता योद्धा बनण्याऐवजी निरंतर योगी बना.