24-07-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, बाबा आले आहेत, तुम्हाला ज्ञान रतन देण्यासाठी,बाबा तुम्हाला जे पण
सांगतात ,किंवा समजावत आहेत, ते ज्ञान आहे, ज्ञान रतन ज्ञान सागरा शिवाय कोणी देऊ
शकत नाही."
प्रश्न:-
आत्म्याची
किंमत कमी होण्याचे मुख्य कारण काय आहे?
उत्तर:-
किंमत कमी होत आहे, त्यामध्ये भेसळ झाल्याने, जसे सोन्यामध्ये भेसळ केल्याने ,दागिने
तसेच बनवतात, तर त्याची किंमत कमी होऊन जाते. तसे आत्मा आहे खरे सोने, त्यामध्ये
जेव्हा भेसळ पडते. तेव्हा त्याची किंमत कमी होऊन जाते. यावेळी तुम्हा तमोप्रधान
आत्म्याची काही किंमत नाही. शरीराची पण काही किंमत नाही . आता तुमची आत्मा आणि शरीर
दोन्ही बाबाच्या आठवणीने बहुमूल्य बनत आहे.
गीत:-
हे कोण आले
आज,सकाळी सकाळी माझ्या मनाच्या दारी. . . . . .
ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुला साठी, बाबा सन्मुख समजावत आहेत की, आणि आठवणी आहेत, त्या पण
सांगत आहेत. मुले बसलीआहेत. मुलांच्या मनामध्ये आहे की, भोले शिव बाबा आले आहेत,आता
शांती मध्ये बसले आहेत,बोलत नाहीत. तर तुमच्या मनात , आत्मा म्हणते की, शिवबाबा काही
तरी बोलतील. तुम्ही जानता की, शिवबाबा विराजमान आहेत, परंतु बोलत नाहीत .ही पण तुमची
आठवण्याची यात्रा आहे ना. बुद्धीमध्ये शिवबाची आठवण आहे।मनातून समजता की, बाबा
काहीतरी बोल बोलतील, ज्ञान रत्न देतील. बाबा आलेच आहेत, तुम्हा मुलांना ज्ञान रत्न
देण्यासाठी, ज्ञानाचे सागर आहेत ना . सांगतात , मुलांनो आत्मा अभिमानी होऊन राहा,
बाबाची आठवण करा . हे ज्ञान आहे. बाबा म्हणतात की, या विश्व नाटकाच्या चक्राला, शिडी
ला आणि बाबाची आठवण करा .हे ज्ञान आहे ना . बाबा जे काही सांगतात त्याला ज्ञान
म्हटले जाते. आठवणीची यात्रा पण समजावत आहेत. हे सर्व ज्ञान तर आहे. आठवणीची गोष्ट
जे सांगत आहेत. हे रत्न फार चांगले आहेत. बाबा म्हणतात की, आपल्या 84 जन्माची आठवण
करा, तुम्ही पवित्र आले होता ,मग आता पवित्र होऊन जायचे आहे. कर्मातीत अवस्थेमध्ये
जावयाचे आहे ,आणि बाबाकडून पूर्ण वारसा घ्यायचा आहे. तो तेव्हा मिळेल ,जेव्हा आत्मा
आठवणीच्या बळा द्वारे सतोप्रधान बनून जाईल.हे अक्षर फार बहुमूल्य आहे, लिहून ठेवले
पाहिजे. आत्म्यामध्ये धारणा होत आहे. हे शरीर तर कर्मेंद्रिये आहेत , त्याचा विनाश
होतो.संस्कार चांगले किंवा वाईट आत्म्यामध्ये भरले जातात. बाबा मध्ये पण संस्कार
भरलेले आहेत सृष्टीच्या आदी मध्य आणि -अंताचे. त्यामुळे त्यांना ज्ञान संपन्न म्हटले
जाते. बाबा बरोबर करून समजावत आहेत. 84 चे चक्र फार सोपे आहे. आता 84 चे चक्र पूर्ण
झाले आहे. आता आम्हाला परत बाबा जवळ जायचे आहे .अशुद्ध आत्मा तर तेथे जाऊ शकत नाही.
तुमची आत्मा पवित्र झाली, तर मग शरीर सोडले जाते. पवित्र शरीर तर इथे मिळू शकत नाही.
हे जुने शरीर आहे. यापासून वैराग्य आले पाहिजे. आत्म्याला पवित्र बनवून, मग भविष्या
मध्ये आम्हाला पवित्र शरीर घ्यायचे आहे . सतयुगा मध्ये आमची आत्मा आणि शरीर दोन्ही
पवित्र होते. यावेळी तुमची आत्मा अपवित्र बनली आहे, तर शरीर पण अपवित्र आहे. जसे
सोने तसा अलंकार.सरकार पण म्हणते की, कमी किंमतीचे सोन्याचे अलंकार घाला, ज्याची
किंमत कमी आहे. आता तुम्हा, आत्म्याची पण किंमत कमी आहे. तेथे तुमच्या आत्म्या ची
किती किंमत असते. सतोप्रधान आहे ना . आता आहे तमोप्रधान. भेसळ झाली आहे. त्यामुळे
काही कामाची राहिली नाही. तेथे आत्मा पवित्र आहे ,तर फार बहुमूल्य आहे. आता 9 कॅरेट
बनली आहे ,तर काही किंमत नाही .त्यामुळे बाबा म्हणतात की, आत्म्याला पवित्र बनवा,तर
मग शरीर पण पवित्र मिळेल. हे ज्ञान आणखीन कोणी देऊ शकत नाही.
बाबा पण म्हणतात की, माझी एकाची आठवण करा . कृष्ण कसे म्हणतील, ते तर देहधारी आहेत
ना. बाबा म्हणतात की, स्वतःला आत्मा समजून, माझी एकाची आठवण करा. कोणत्या देहधारी
ची आठवण करू नका. आता तुम्ही समजता, मग इतरांना समजावयाचे आहे. शिवबाबा आहेत
निराकार. त्यांचा अलौकिक जन्म आहे. तुम्हा मुलांना पण अलौकिक जन्म मिळाला आहे.
अलौकिक पिता आणि अलौकिक मुले. लौकिक , पारलौकिक आणि अलौकिक म्हटले जाते. तुम्हा
मुलांना अलौकिक जन्म मिळाला आहे.बाबा तुम्हाला दत्तक घेऊन वरसा देत आहेत. तुम्ही
जानता की आम्हा ब्राम्हणांचा च अलौकिक जन्म आहे. अलौकिक बाबा कडून अलौकिक वर्सा
मिळत आहे. ब्रह्मा कुमार कुमारी शिवाय आणखीन कोणी स्वर्गाचे मालक बनू शकत नाही.
मनुष्य कांही पण समजत नाहीत. तुम्हाला बाबा किती समजावत आहेत. आत्मा जी अपवित्र बनली
आहे , ती बाबाच्या आठवणी शिवाय पवित्र बनू शकत नाही. आठवणी मध्ये नाही राहिला तर
त्या मध्ये भेसळ राहून जाते. पवित्र बनले नाही तर मग शिक्षा खावी लागेल.साऱ्या
दुनियेतील मनुष्यमात्रांना पवित्र बनवून घरी जायचे आहे. शरीर तर जाणार नाही. बाबा
म्हणतात की, स्वतःला आत्मा समजणे, किती अवघड आहे . कामधंदा इत्यादी मध्ये ती अवस्था
थोडीच राहते. बाबा म्हणतात किंवा, स्वतःला आत्मा समजत नसाल, तरी शिवबाबा ची आठवण
करा.कामधदा इ. करताना हीच मेहनत करा की, मी आत्मा या शरीरा व्दारे काम करत आहे. मी
आत्माच शिवबाबा ची आठवण करत आहे .आत्माच प्रथम पवित्र होती ,आता परत पवित्र बनायचे
आहे. ही आहे मेहनत. यामध्ये फार जबरदस्त कमाई आहे. इथे किती पण सावकार आहेत. अरब,
खरब आहेत, परंतु ते सुख नाही. सर्वांच्या डोक्यावर दुःख आहे. मोठ मोठे राजे,
अध्यक्ष, इत्यादी आज आहेत, उद्या त्यांना मारून टाकतात. परदेशा मध्ये काय काय होत
आहे. सावकारा वर, राजा वर तर कठीण प्रसंग आहेत. येथे पण जे राजा होते, ते प्रजा बनले
आहेत. राजावर मग प्रजेचे राज्य झाले आहे. विश्व नाटकांमध्ये अशीच नोंद आहे.शेवटी ही
अवस्था झाली आहे. एकमेकांमध्ये खूप भांडत आहेत. तुम्ही जाणता की,कल्पा पूर्वी पण असे
झाले होते. तुम्ही गुप्तमध्ये, हृदयापासून, आवडीने व प्रेमाने, आपले गेलेले राज्य
प्राप्त करत आहात. तुम्हाला माहिती झाले आहे की, आम्ही तर मालक होतो, सूर्यवंशी
देवता होतो. आता परतते बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहोत, कारण तुम्ही येथे
सत्यनारायणाची कथा ऐकत आहात. बाबा द्वारे आम्ही नरापासून नारायण कसे बनू ? बाबा
येऊन राजयोग शिकवत आहेत. भक्ती मार्गामध्ये असे कोणी शिकवू शकत नाही. कोणत्या पण
मनुष्याला पिता शिक्षक गुरु म्हणत नाहीत. भक्ती मध्ये किती जुन्या गोष्टी बसून
सांगत आहेत.आता तुम्हा मुलांना 21 जन्मा साठी विश्रांती घेण्यासाठी पवित्र,तर जरूर
बनायचे आहे.
बाबा म्हणतात की,स्वतःला आत्मा समजा. अर्धा कल्प तर वैश्विक नाटका नुसार देहअभिमानी
होऊन राहीले,आता आत्माभिमानी बनायचे आहे.वैश्विक नाटका नुसार आता जुन्या दुनियेला
बदलून,नवीन बनायचे आहे. दुनिया तर एकच आहे, जुन्या दुनिये पासून मग नवी बनते. नवीन
दुनियेमध्ये नवीन भारत होता, तर त्यामध्ये देवी-देवता होते. राजधानी जमुना नदीच्या
काठावरती होती,ज्याला परिस्तान पण म्हटले जाते. तेथे नैसर्गिक सुंदरता होती. आत्मा
पवित्र बनते , तर पवित्र आत्म्याला शरीर पण पवित्र मिळते. बाबा म्हणतात की,मी येऊन
तुम्हाला सुंदर देवी-देवता बनवत आहे. तुम्ही मुले स्वतःची तपासणी करतराहा,माझ्या
मध्ये कोणते विकार तर नाहीत ? आठवणीमध्ये राहतो? अभ्यास पण करावयाचा आहे. हे फार
उच्च शिक्षण आहे,एकच शिक्षण आहे. त्या शिक्षणामध्ये तर किती पुस्तकांचा अभ्यास
करतात. हे शिक्षण आहे उच्च ते उच्च. शिकवणारे पण उच्च ते उच्च शिवबाबा आहेत .असे
नाही की शिवबाबा , या दुनिया चे मालक बनतात. विश्वाचे मालक तर तुम्ही बनत आहात. किती
नवनवीन गोष्टी तुम्हाला सांगत आहे. मनुष्य समजतात की, परमात्मा सृष्टीचा मालक आहे.
बाबा समजावतात की, गोड गोड मुलांनो, मी या सृष्टीचा मालक बनत नाही. तुम्ही मालक बनत
आहात, आणि मग राज्य घालवतात,परत बाबा येऊन विश्वाचे मालक बनवतात.विश्व यालाच म्हटले
जाते.मूलवतन किंवा सूक्ष्मवतनची गोष्ट नाही. मूलवतनमधून तुम्ही येथे येऊन,84 जन्माचे
चक्र लावले आहे. मग बाबाला यावे लागते. आता परत तुमच्याकडून प्रारब्ध प्राप्त
करण्यासाठी, पुरुषार्थ करुन घेत आहेत,जे तुम्ही गमावले आहे. स्वराज्य आणि विजयचा
खेळ आहे. हे रावण राज्य नष्ट होणार आहे. बाबा किती सोप्या रीतीने समजावत आहेत.बाबा
स्वतः शिकवत आहेत. तेथे तर मनुष्य मनुष्याला शिकवतात. तुम्ही पण मनुष्य,परंतु बाबा
तुम्हा आत्म्याला शिकवत आहेत. शिक्षणाचे संस्कार आत्म्या मध्येच राहतात. आता तुम्ही
फार ज्ञानसंपन्न बनले आहात. कमाईसाठी ग्रंथाचे ज्ञान आहे. हे अध्यात्मिक ज्ञान आहे.
तुमच्या आत्म्याला ज्ञान सांगत आहेत. पाच हजार वर्षापूर्वी पण तुम्ही ऐकले होते.
साऱ्या मनुष्य सृष्टीमध्ये असे कधी कोणी अभ्यास करत नाही. कोणाला पण नाही माहित नाही
की ईश्वर कसे शिकवत आहेत.तुम्ही मुले जाणता की आता या शिक्षणाद्वारे राजधानी स्थापन
होत आहे. जे चांगल्या रीतीने शिकतात आणि श्रीमता वर चालतात,ते उच्च पद प्राप्त
करतात आणि जे बाबाची निंदा करून हात सोडून जातात,ते प्रजे मध्ये फारच कमी पद
प्राप्त करतात. बाबा तर एकच शिक्षण शिकवत आहेत. शिक्षणामध्ये किती मार्जिन आहे.दैवी
राजधानी होती ना. एकच बाबा आहेत, जे इथे येऊन राजधानी स्थापन करतात. बाकी तर
सर्वांचा विनाश होतो. बाबा म्हणतात की मुलांनो आता लवकर तयारी करा,दुर्लक्ष करून
वेळ वाया घालू नका. आठवण करत नाही तर बहुमूल्य वेळेचे नुकसान होते.शरीर निर्वाहासाठी
धंदा इत्यादी करा, हाताने काम करा आणि मनाद्वारे बाबाची आठवण ठेवा.बाबा म्हणतात
की,माझी आठवण केली तर, तुम्हाला राजाईची प्राप्ती होईल. खुदा दोस्तची गोष्ट पण ऐकली
आहे ना,अल्लाह अवलदीनचे पण नाटक दाखवतात .आवाज केल्याने खजिना बाहेर येतो.आता तुम्ही
मुले जाणता की, अल्लह तुम्हाला श्रीमत देऊन, किती श्रेष्ठ बनवतात. झटक्यात
दिव्यदृष्टी द्वारे वैकुंठाला घेऊन जातात.पुर्वी मुली आपसात एकत्र बसत होत्या,मग
स्वता:हून ध्यानामध्ये जात होत्या.मग जादू म्हणू लागले, तर मग ते बंद केले. तर या
सर्व गोष्टी या वेळेतील आहेत. हातमताई ची पण गोष्ट आहे. मुहलरा तोंडामध्ये ठेवल्याने
माया नाहीशी होत होती. मुहलरा काढल्याने माया येत होती.रहस्य तर कोणी समजू शकत नाही.
बाबा म्हणतात की मुलांनो तोंडामध्ये मुलहरा ठेवा.तुम्ही शांतीचे सागर आहात. आत्मा
शांती मध्ये आपल्या स्वधर्मा मध्ये राहते.सतयुगा मध्ये पण जाणता की,आम्ही आत्मा
आहोत,बाकी परमात्मा पित्याला तर कोणी पण जाणत नाहीत.कधीही कोणी विचारले,तर सांगा की
तिथे विकाराचे नावच नसते,आहेच निर्विकारी दुनिया.पाच विकार तेथे नसतात. देह अभिमानच
नाही. मायेच्या राज्यामध्ये देहअभिमानी बनतात, तेथे आहेतच मोहजीत.या जुन्या
दुनियेपासून नष्टोमोहा बनायचे आहे. वैराग्य तर त्यांना येते, जे घरदार सोडून देतात.
तुम्हाला तर घरदार सोडायचे नाही. बाबाच्या आठवणीत राहून हे जुने शरीर सोडायचे
आहे.सर्वांचे कर्मभोग नष्ट होणार आहेत,परत आपल्या घरी जाल. हे कलम लागत आहे.तुमची
बुद्धी आता दूरवर जात आहे.ते लोक पाहतात, की कुठपर्यंत सागर आहे, सुर्य,चंद्रा वरती
काय आहे? पूर्वी समजत होते ते देवता आहेत. तुम्ही म्हणता की, ते तर मांडवाच्या बत्ती
आहेत. इथे खेळ होत आहे,तर या बत्ती पण येथेच आहेत. मुलवतन सूक्ष्मतनमध्ये, असे नाही.
तेथे खेळ नाही.हा अनादी खेळ चालत आला आहे. चक्र फिरत आहे. प्रलय होत नाही.भारत तर
अविनाशी खंड आहे, त्यामध्ये मनुष्य राहत आहेत.जलमय होत नाही.पशुपक्षी इत्यादी जे पण
आहेत, ते सर्व असतील.बाकी जे पण खंड आहेत, ते सतयुगा मध्ये राहणार नाहीत. तुम्ही जे
काही दिव्य दृष्टीने पाहिले आहे, ते मग प्रत्यक्षामध्ये पहाल. प्रत्यक्षामध्ये
तुम्ही वैकुंठाला जाऊन राज्य कराल, ज्यासाठी पुरुषार्थ करत आहात. तरीपण बाबा
म्हणतात की आठवण करण्याची फार मेहनत आहे. माया आठवण करू देत नाही. फार प्रेमाने
बाबाची आठवण करायची आहे.अज्ञान काळामध्ये पण पित्याची, प्रेमाने महिमा करत होतात.
अमका असा होता, अमक्या पदाचे होते. आता तुमच्या बुध्दी मध्ये सारे सृष्टिचक्र बसले
आहे. सर्व धर्माचे ज्ञान आहे. जसे तेथे आत्म्यांचा सिजरा आहे, इथे मनुष्य सृष्टीचा
सिजरा आहे.तर ग्रेट ग्रेट ग्रँड फादर ब्रह्मा आहेत. मग आहे तुमची वंशावळ. सृष्टी तर
चालत राहते ना. बाबा सांगतात की मुलांना नरापासून नारायण बनायचे आहे,तर तुमचे जे
बोलणे आहे,तसेच वागणे असावे.प्रथम आपल्या अवस्थेला पाहायचे आहे. बाबा आम्ही तर
तुमच्या कडून पूर्ण वारसा घेऊनच राहू.तर तसे वागणे पण पाहिजे. हे एकच शिक्षण आहे,
नरापासून नारायण बनायचे आहे.येथे तुम्हाला बाबा शिकवत आहेत .राजांचे राजा तुम्हीच
बनत आहात.दुसऱ्या कोणत्या खंडामध्ये असत नाही. तुम्ही पवित्र राजा बनत आहात,परत
बिगर प्रकाश वाले अपवित्र राजे, पवित्र राज्यांचे मंदिर बनवून पूजा करतात.आता तुम्ही
शिक्षण घेत आहात. विद्यार्थी शिक्षकाला का विसरतात ?असे म्हणतात की, बाबा माया
विसरून टाकते.दोष मग मायावर ठेवतात. अरे आठवण तर तुम्हाला करायची आहे. मुख्य शिक्षक
एकच आहे, बाकी इतर सर्व आहेत नायब शिक्षक. बाबाला विसरून जातात, तर शिक्षकाची आठवण
करा. तुम्हाला तीन संधी दिल्या आहेत. एकाला विसरले तर दुसऱ्याची आठवण करा, अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती,मात-पिता बापदादा ची प्रेमळ आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) बाबा कडून
पूर्ण वारसा घेण्यासाठी जसे बोलणे आहे, तसेच वागणे असावे. याचा पुरुषार्थ करायचा आहे.
मोहजीत बनायचे आहे.
(२) नेहमी आठवणीत ठेवा
की, आम्ही शांतीसागराची मुले आहोत. आम्हाला शांती मध्ये राहायचे आहे. तोंडामध्ये
मुलहरा ठेवायचा आहे. दुर्लक्ष करून आपला वेळ वाया घालवायचा नाही.
वरदान:-
तडपणाऱ्या
आत्म्याला एका सेकंदामध्ये गती सद्गती देणारे मास्टर दाता भव.
जसे स्थुल मौसमाची
तयारी करता, सेवाधारी, सामग्री सर्व तयारी करतात, ज्यामुळे कोणाला पण त्रास होणार
नाही, वेळ पण वाया जाणार नाही. असेच आता सर्व आत्म्यांना गती सद्गती देण्याचा अंतिम
मौसम येणार आहे. तडपणाऱ्यांना रांगेमध्ये उभे करण्याचे कष्ट पण द्यायचे नाहीत. येत
जातील आणि घेऊन जातील, त्यासाठी तयार राहा. पुरुषार्थी जीवनाच्या पुढे जाऊन,आता दाता
पणाच्या स्थितीमध्ये रहा.प्रत्येक संकल्प,प्रत्येक सेकंदांमध्ये मास्टर दाता बनून
राहा.
बोधवाक्य:-
घोषवाक्य:-
हुजूरला बुद्धीमध्ये हजर ठेवा, तर सर्व प्राप्ती जी हुजूर करतील.