13-08-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,तुम्हाला कोण शिकवण्यासाठी आले आहे,हा विचार करा तर खुशी मध्ये शहारे
येतील, उच्च ते उच्च पिता शिकवत आहेत, असे शिक्षण कधीच सोडायचे नाही"
प्रश्न:-
आता तुम्हा
मुलांना कोणता निश्चय झाला आहे,निश्चय बुद्धीची लक्षणे काय असतील?
उत्तर:-
तुम्हाला निश्चय आहे की, आम्ही आता असे शिक्षण घेत आहोत,ज्याद्वारे दुहेरी ताजधारी
राजांचे राजा बनाल.स्वतः भगवान शिकवून,आम्हाला विश्वाचे मालक बनवत आहेत.आता आम्ही
त्यांची मुलं बनलो आहोत,तर या शिक्षणामध्ये तत्पर राहायचे आहे. जसे लहान मुलं
मात-पित्याशिवाय कोणाकडे जात नाहीत,असेच बेहदचे पिता मिळाले आहेत,तर कोणीही पसंत
यायला नको.एकाचीच आठवण राहावी.
गीत:-
कोण आले
सकाळी-सकाळी माझ्या मनाच्या द्वारे..
ओम शांती।
गोड गोड मुलांनी गित ऐकले.कोण आले आहे आणि कोण शिकवत आहे.ही समजून घेण्याची गोष्ट
आहे.कोणी खूप हुशार असतात, कोणी कमी हुशार असतात.जे खूप शिकलेले असतील,त्यांना
हुशार म्हटले जाते.ग्रंथ इ.जे शिकलेले आहेत,तर त्यांचा मान होतो,कमी शिकलेले
आहेत,त्यांना कमी मान मिळतो.आता गीतेचे अक्षर ऐकले, कोण शिकवण्यासाठी आले आहेत.
शिक्षक येतात ना,शाळेमध्ये शिकवणारे जाणतात,शिक्षक आले आहेत,येथे कोण आलेले आहेत?
एकदम अंगावर शहारे यायला पाहिजेत.उच्च ते उच्च बाबा शिकवण्यासाठी आले आहेत.ही
समजण्याची गोष्ट आहे ना.भाग्याची पण गोष्ट आहे,शिकवणारे कोण आहेत?स्वयम् भगवान.ते
येऊन शिकवतात.बुद्धी पण म्हणते,जरी कोणी कितीही उच्चशिक्षण घेतले असेल, लगेच ते
शिक्षण सोडून भगवंताकडून शिकायला पाहिजे. एका सेकंदामध्ये सर्व काही सोडून, बाबाच्या
जवळ शिकण्यासाठी आले पाहिजे.
आता तुम्ही पुरुषोत्तम संगमयुगी बनले आहात.उत्तम ते उत्तम पुरुष लक्ष्मी नारायाण
आहेत.दुनिया मध्ये कोणालाच माहित नाही की,कोणत्या शिक्षणाद्वारे यांनी हे श्रेष्ठ
पद मिळवले.तुम्ही श्रेष्ठ पद मिळण्यासाठी शिकत आहात.कोण शिकवत आहेत, भगवान.तर दुसरे
सर्व शिक्षण सोडून या शिक्षणामध्ये तत्पर राहायचे आहे, कारण बाबा कल्पा मध्ये एकाच
वेळेत येतात.बाबा म्हणतात मी प्रत्येक पाच हजार वर्षानंतर सनमुख शिकवण्यासाठी
येतो.हे आश्चर्य आहे ना.असे म्हणतात भगवान आम्हाला शिकवत आहेत,हे श्रेष्ठ पद
प्राप्त करण्यासाठी,तरीही शिकत नाहीत. तर बाबा म्हणतील,हे समजदार नाहीत.बाबाच्या
शिक्षणावरती पूर्ण ध्यान द्यायचे आहे,त्यालाच विसरतात.तुम्ही म्हणतात बाबा आम्ही
विसरतो. शिक्षकाला विसरतात,तर हे मायचे वादळ येतात, परंतु शिक्षण तर घ्यायला पाहिजे
ना. भगवान शिकवत आहेत तर त्या शिक्षणामध्ये तत्पर राहायचे आहे. लहान मुलांना पण
शिकवायला पाहिजे.आत्मा तर सर्वांची आहे, बाकी लहान-मोठे शरीर होते.आत्माच म्हणते मी
तुमचा छोटा मुलगा बनलो आहे.अच्छा माझे बनले आहात,तर आत्ता शिकत राहा.दूध पिणारे
लहान मुलं तर नाहीत ना. शिक्षण आवश्यक आहे,यामध्ये खूप लक्ष द्यायचे आहे.विद्यार्थी
सर्वाच्च शिक्षका जवळ येतात.ते शिकवणारे शिक्षक कायमस्वरूपी असतात. तरी सर्वोच्च
शिक्षक आहेत ना.सात दिवस भट्टीचे पण गायन आहे.बाबा म्हणतात पवित्र बना आणि माझी
आठवण करा.दैवी गुण धारण केले तर तुम्ही असे बनाल.बेहद पित्याची आठवण करायची
आहे.लहान मुलांना मातपित्या शिवाय दुसरे कोणी घेतात,तर त्यांच्याकडे जात नाहीत.
तुम्ही पण बेहदच्या बाबाचे बनले आहेत,तर दुसऱ्या कोणाला पाहणे पसंत पण करणार
नाहीत,परत ते कोणीही असो.तुम्ही जाणतात आम्ही उच्च ते उच्च पित्याचे आहोत.ते आम्हाला
दुहेरी राजांचे राजा बनवतात.प्रकाशाचा ताज मनामनाभव आणि रत्न जडीत ताज मध्याजीभव
आहे.असा निश्चय होतो आम्ही शिक्षणाद्वारे विश्वाचे मालक बनत आहोत.पाच हजार
वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती होते ना. तुम्हाला राजाई मिळते बाकी सर्व आत्मे,
शांतीधाम आपल्या घरी चालले जातात.आता तुम्हा मुलांना माहीत झाले असेल,पित्यासोबत
आम्ही आत्मे आपल्या घरामध्ये राहतो.बाबांचे बनल्यामुळे आत्ता तुम्ही स्वर्गाचे मालक
बनत आहात, परत बाबांना विसरल्यामुळे अनाथ बनतात.भारत या वेळेत आनाथ आहे.अनाथ त्यांना
म्हटले जाते ज्यांना मात-,पिता नसतात.ते धक्के खात राहतात.तुम्हाला तर आता शिवपिता
मिळाले आहेत.तुम्ही सर्व सृष्टिचक्राला जाणतात,तर खुशी मध्ये गदगद व्हायला
पाहिजे.आम्ही बेहद पित्याची मुलं आहोत.परमपिता परमात्मा प्रजापिता ब्रह्मा द्वारा
नवीन सृष्टी,ब्राह्मणांची स्थापना करतात.या तर खूप सहज समजण्याच्या गोष्टी
आहेत.तुमचे चित्र पण आहे,हे विराटरूपाचे चित्र पण बनवले आहे.चौऱ्यांशी जन्माची कहाणी
दाखवली आहे. आम्हीच देवता होतो, परत क्षत्रिय,वैश्य शूद्र बनलो.हे कोणीही मनुष्य
जाणत नाहीत, कारण ब्राह्मण आणि ब्राह्मणांना शिकवणारे शिव पिताचा आहेत, दोघांचे नाव
रूप गायब केले आहे. इंग्रजीमध्ये पण तुम्ही लोक चांगल्या रीतीने समजावू शकतात.जे
इंग्रजी जाणतात,त्यांना परत त्याचे भाषांतर करून समजावयाला पाहिजे.पिता ज्ञानसंपन्न
आहेत, त्यांना हे ज्ञान आहे की,सृष्टीचे चक्र कसे फिरते. हे शिक्षण आहे.योगाला पण
बाबाची आठवण म्हटले जाते,ज्याला इंग्रजीत कम्युनियन म्हणतात.बाबांशी
योग,शिक्षकासोबत योग,गुरुशी योग.येथे तरआहे ईश्वराशी योग.स्वतः बाबा म्हणतात माझी
आठवण करा,कोणत्या देहधारीची आठवण करू नका.मनुष्य गुरु इ.करतात,ग्रंथ इ.
वाचतात,मुख्य लक्ष काहीच नाही.सदगती तर होत नाही.बाबा तर म्हणतात,मी सर्वांना घेऊन
जाण्यासाठी आलो आहे. तुम्हाला बाबांशी योग ठेवायचा आहे, तर तुम्ही तिथे
पोहोचाल.चांगल्या रीतीने आठवण केल्यामुळे विश्वाचे मालक बनाल.हे लक्ष्मी नारायण
स्वर्गाचे मालक होते ना.हे कोण समजावत आहे?बाबांना ज्ञानाचे सागर म्हटले
जाते.बाबांना ज्ञानाचे सागर म्हटले जाते.मनुष्य म्हणतात ते अंतर्यामी आहेत.वास्तव
मध्ये अन्तर्यामी अक्षरच नाही.आतमध्ये राहणारी,निवास करणारी तर आत्मा आहे.आत्मा जे
काही काम करते,ते तर सर्व मनुष्य जाणतात.आत्माच शिकते.बाबा तुम्हा मुलांना आत्म
अभिमानी बनवत आहेत.आत्मा तर मुळवतनची राहणारी आहे.तुम्ही आत्मा खूप लहान आहात.अनेक
वेळेत तुम्ही भुमिका वठवण्यासाठी आले आहात.बाबा म्हणतात, मी बिंदू आहे.माझी पूजा तर
करू शकत नाहीत.काय करणार?आवश्यकता नाही.मी तुम्हा आत्म्यांना शिकवण्यासाठी
येतो.तुम्हालाच राजाई देतो,परत रावण राज्यामध्ये चालले जाता,तर मलाच विसरतात. प्रथम
आत्माच भूमिका करण्यासाठी येते.मनुष्य म्हणतात,चौर्यांशी लक्ष जन्म घेते परंतु बाबा
म्हणतात जास्तीत जास्त ८४ जन्मच आहेत. परदेशामध्ये जाऊन या गोष्टी ऐकवल्या,तर
त्यांना म्हणतील, आम्हाला हे ज्ञान येथे शिकवा. तुम्हाला तेथे हजार रुपये मिळतात,
तर आम्ही आपल्याला दहा-वीस हजार रुपये देतो.आम्हाला पण हे ज्ञाना द्या.ईश्वरीय पिता
आम्हाला शिकवत आहेत.आत्माच न्यायाधीश इत्यादी बनते,बाकी मनुष्य तर सर्व देह- अभिमानी
आहेत,कोणालाही ज्ञान नाही.जरी मोठे तत्त्वज्ञानी इत्यादी खूप आहेत परंतु हे ज्ञान
कोणालाच नाही.ईश्वर पिता निराकार शिकवण्यासाठी येतात,आम्ही त्यांच्याद्वारे शिकतो,या
गोष्टी ऐकून चक्रित होतील.या गोष्टी कधी ऐकल्या किंवा वाचल्या नाहीत.एक बाबांनाच
मुक्तिदाता,मार्गदर्शक म्हणतात जेव्हा ते मुक्त करतात,परत ख्रिस्त इत्यादीची का
आठवण करतात?या गोष्टी चांगल्या रीतीने समजून सांगा,तर ते चक्रित होतील. ते
म्हणतील,या गोष्टी आम्ही ऐकू तर खरे.स्वर्गाची स्थापना होत आहे त्यासाठी ही महाभारत
लढाई पण आहे.बाबा म्हणतात मी तुम्हाला राजांचे राजा दुहेरी मुकुटधारी बनवतो.पवित्रता
शांती संपत्ती सर्व होती.विचार करा, किती वर्ष झाले? ख्रिस्तपूर्व तीन हजार वर्षे
यांचे राज्य होते ना.ते म्हणतील,हे तर अध्यात्मिक ज्ञान आहे.हे तर,प्रत्यक्षात त्या
सर्वोच्च पित्याची मुलं आहेत,त्यांच्याद्वारे राजयोग शिकत आहे.विश्वाच्या इतिहास
भूगोलाची पुनर्वत्ती कशी होते,हे सर्व ज्ञान आहे.आमच्या आत्म्यामध्ये ८४ जन्माची
भूमिका नोंदलेली आहे.या योगाच्या शक्तीद्वारे आत्मा सतोप्रधान बनून,स्वर्ण युगामध्ये
चालली जाईल. परत त्यांच्यासाठी राज्य पाहिजे. जुन्या दुनियेचा विनाश पण पाहिजे, तो
तर समोर उभा आहे.परत एक धर्माचे राज्य असेल.ही पापाची दुनिया आहे ना.आत्ता तुम्ही
पावन बनत आहात.तुम्ही सांगा, आठवणीच्या शक्तीद्वारे आम्ही पावन बनतो आणि सर्वांचा
विनाश होईल, नैसर्गिक आपत्ती पण येणार आहे. आम्ही हे सर्व जाणले आहे आणि दिव्यदृष्टी
द्वारे पाहिले पण आहे.हे सर्व नष्ट होणार आहे.बाबा दैवी दुनिया ची स्थापना
करण्यासाठी आले आहेत.हे ऐकूण म्हणतील,ओहो.हे तर ईश्वर पित्याची मुलं आहेत.तुम्ही
मुलं जाणतात,ही लढाई पण लागेल,नैसर्गिक आपत्ती होईल,काय काय हाल होतील. मोठ्या
इमारती इत्यादी सर्व नष्ट होतील.तुम्ही जाणतात हे बॉम्बस इत्यादी पाच हजार
वर्षांपूर्वी पण बनवले होते,तेही स्वतःच विनाश करण्यासाठी.आता पण बाँम्बस तयार
आहेत.योगबळ काय गोष्ट आहे, ज्याद्वारे तुम्ही विश्वा वरती विजय मिळवतात,दुसरे कोणीच
जाणत नाहीत.तुम्ही सांगा हे विज्ञानच तुमचा विनाश करेल.आमचा शिवपित्या सोबत योग
आहे,तर शांतीच्या शक्तीद्वारे आम्ही विश्वावरती विजय प्राप्त करून,सतोप्रधान बनत
आहोत.बाबाच पतित पावन आहेत. पावन दुनिया जरूर स्थापन करुनच सोडतील.वैश्विक
नाटकांमध्ये हे नोंद आहे.बाँम्बस जे बनवतात,ते ठेवण्यासाठी थोडेच बनवतात.असे समजून
सांगाल,तर ते समजतील हे कोणी अधिकारी आहेत,ज्यांच्यामध्ये ईश्वराने प्रवेश केला
आहे.हे पण वैश्विक नाटकांमध्ये नोंद आहे.अशा गोष्टी तुम्ही सांगाल,तर ते खूश
होतील.आत्म्या मध्ये कशी भुमिकेची नोंद आहे,हे पण पूर्वनियोजित नाटक आहे.तुमचा
ख्रिस्त पण पुनर्जन्म घेत घेत,आता ते तमोप्रधान अवस्थेमध्ये आहेत,परत आपल्या वेळेत
येऊन तुमचा धर्म स्थापन करतील.अशा अधिकाराने बोलाल तर ते समजतील,पिता सर्व मुलांना
समजावत आहेत.तर या शिक्षणामध्ये तत्पर राहायला पाहिजे.पिता,शिक्षक, गुरु तिघे एकच
आहेत, ते कसे ज्ञान देतात,हे पण तुम्ही समजतात.सर्वांना पवित्र बनवून घेऊन
जातात.दैवी घराने होते,तेव्हा सर्व पवित्र होते ना.देवी-देवता होते.हे ज्ञान
सांगणारे खूप हुशार पाहिजेत,गती पण चांगली पाहिजे.बोला बाकी सर्व आत्मे घरांमध्ये
राहतात.बाबाच घेऊन जातात.सर्वांचे सद्गती दाता आहेत,त्यांचे जन्मस्थान भारत आहे. तर
हे खूप मोठे तीर्थ झाले ना.
तुम्ही जाणतात,सर्वांना तमोप्रधान बनायचे आहेच.पुनर्जन्म सर्वांना घ्यायचा आहे,परत
कोणी जाऊ शकत नाही.आदम ८४ जन्म घेतात तर जरूर ख्रिस्त पण पुनर्जन्म घेत-घेत परत
जाऊन तसेच बनतील. अशा गोष्टी समजवल्या मुळे खूप आश्चर्य करतील.बाबा म्हणतात,
पती-पत्नी असतील,तर खूपच चांगल्या पद्धतीने समजावू शकतात.भारतामध्ये प्रथम पवित्रता
होती,परत अपवित्र कसे बनले,हे पण सांगू शकता.पूज्यच पुजारी बनतात. अपवित्र
बनल्यामुळे स्वतःची पूजा करतात.राजांच्या घरांमध्ये या देवी देवतांचे चित्र राहते,जे
पवित्र दुहेरी मुकुटधारी होते,त्यांना मुकुट नसलेले अपवित्र,पूजा करतात.ते झाले
पूजारी राजे,त्यांना तर देवी-देवता म्हणणार नाही,कारण या देवतांची पूजा करतात.आपणच
पुज्य आपणच पुजारी पतित बनतात,तर रावण राज्य सुरू होते.यावेळेत रावण राज्य आहे.अशा
गोष्टी समजवल्या तर खूप आनंद होईल.गाडीची दोन चाके म्हणजे पती-पत्नी असतील तर खूप
कमाल करू शकतात.आम्ही पती- पत्नीच परत पुज्य बनू.आम्ही पवित्रता शांती संपत्तीचा
वारसा घेत आहोत.तुमचे चित्र निघत राहतात.हा ईश्वरीय परिवार आहे,शिव पित्याची मुलं
आहोत,नातू आणि नाती आहोत, दुसरे कोणते संबंध नाहीत.नवीन सृष्टी यालाच म्हटले
जाते,देवी-देवता थोडे बनतात,परत हळूहळू वृध्दी होत जाते.हे ज्ञान खूप समजून घेण्याचे
आहे.हे बाबा पण धंद्या मध्ये नवाब होते,कोणत्या गोष्टीची काळजी नव्हती.जेव्हा पाहिले
हे तर शिवपिता शिकवतात,विनाश समोर आहे, तर लगेच सोडून दिले.हे जरूर समजले, आम्हाला
बादशाही मिळते,तर परत ही गदाई काय कामाची? तर तुम्ही पण समजता भगवान शिकवत आहेत,तर
चांगल्या प्रकारे शिकायला पाहिजे ना,त्यांच्या मतावर चालायला पाहिजे.बाबा म्हणतात
स्वतःला आत्मा समजून पित्याची आठवण करा.बाबांना तुम्ही विसरतात,लाज नाही वाटत? तो
नशा चढत नाही. मधुबन मधून खूप ताजेतवाने होऊन जातात,परत घरी गेल्यानंतर सोडावॉटर
होतात.आता तुम्ही मुलं गावागावांमध्ये जाऊन सेवा करण्याचा पुरुषार्थ करत आहात. बाबा
म्हणतात प्रथम सांगा की, आत्म्याचे पिता कोण आहेत.भगवान तर निराकार आहेत.तेच या
पतित दुनियेला पावन बनवतात,अच्छा. गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति
मात-पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना
नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) स्वतः
भगवान सर्वोच्च शिक्षक बनून शिकवत आहेत,यामुळे चांगल्या रीतीने शिकायचे
आहे,त्यांच्या मतावरती चालायचे आहे.
२) बाबांच्या सोबत असा
योग ठेवायचा आहे, ज्यामुळे शांतीची शक्ती जमा होईल.शांतीच्या शक्तीद्वारे विश्वावरती
विजय मिळवायचा आहे. पतिता पासून पावन बनायचे आहे.
वरदान:-
एकमत आणि एकरस
अवस्थे द्वारे,धरणीला फलदायक बनवणारे हिंमतवान भव.
जेव्हा तुम्ही मुलं
हिंमतवान बनून, संघटनांमध्ये एकरस अवस्थेमध्ये राहता किंवा एकाच कार्यामध्ये तत्पर
राहतात,तर स्वत:पण नेहमी प्रफुल्लित राहतात आणि धरणीला पण फळदायक बनवतात.जसे आज काल
विज्ञानाद्वारे आता बीज पेरले आणि आत्ता फळ निघते,असेच शांतीच्या शक्तीद्वारे सहज
आणि तीव्रगतीने प्रत्यक्षात पाहाल.जेव्हा स्वत: निर्विघ्न एक बाबांच्या लगन मध्ये
मगन,एकमत आणि एक राहाल तर अन्य आत्मे पण स्वतः सहयोगी बनतील आणि धरणी फळदायक बनेल.
बोधवाक्य:-
घोषवाक्य:-जे
अभिमानाला शान समजतात,ते निर्माण राहू शकत नाहीत.