15-08-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, पावलो-पावली जे होत आहे, ते कल्याणकारी आहे, या वैश्विक नाटकामध्ये सर्वात जास्त कल्याण त्यांचेच होते, जे बाबांच्या आठवणी मध्ये राहतात"

प्रश्न:-
या वैश्विक नाटकाच्या कोणत्या नोंदीला जाणल्यामुळे, तुम्ही मुलं अपार खुशी मध्ये राहू शकतात?

उत्तर:-
जे जाणतात की वैश्विक नाटकानुसार आत्ता या जुन्या दुनिये चा विनाश होणार आहे, नैसर्गिक आपत्ती पण येईल परंतु आमची राजधानी तर स्थापन होणारच आहे. यामध्ये कोणी काहीच करू शकत नाहीत.जरी अवस्थांमध्ये खाली वरती होत राहते, कधी खूप उमंग उत्साहामध्ये तर कधी एकदमच निराश होतात.यामध्ये संभ्रमित व्हायचे नाही.सर्व आत्म्यांना भगवान शिकवत आहेत, याच खुशी मध्ये राहायचे आहे.

गीत:-
महफिल मे जल उठी शमा...
 

ओम शांती।
गोड गोड क्रमानुसार पुरुषार्था प्रमाणे चैतन्य परवान्याला बाबा प्रेमपूर्वक आठवण देत आहेत.तुम्ही सर्व चैतन्य परवाने आहात.बाबांना शमा पण म्हणतात परंतु त्यांना बिल्कुल जाणत नाहीत.शमा काही मोठी नाही, एक बिंदू आहे. कुणाच्याही बुद्धीमध्ये नसेल की, आम्ही आत्मा बिंदू आहोत.आमच्या आत्म्यामध्ये सर्व भूमिका नोंदलेली आहे.आत्मा आणि परमात्मा चे ज्ञान दुसऱ्या कोणाच्या बुद्धीमध्ये नाही. तुम्हा मुलांनाच बाबा येऊन समजावले आहे, आत्म्याची अनुभूती केली आहे.अगोदर हे माहीत नव्हते, की आत्मा काय आहे, परमात्म काय आहे? देहाभिमानामुळे मुलांमध्ये मोह आहे, विकार पण खूप आहेत.भारत खूप श्रेष्ठ होता, विकाराचे नाव रूप नव्हते. तो निर्विकारी भारत होता.आत्ता विकारी भारत आहे, कोणतेही मनुष्य असे म्हणणार नाहीत, जसे बाबा समजवतात.आज पासून पाच हजार वर्षापूर्वी मी, या दुनियेला शिवालय बनवले होते.मीच शिवालय स्थापन केले होते, कसे?ते पण तुम्ही आत्ता समजत आहात.तुम्ही जाणतात पावलो-पावली जे होत आहे, ते कल्याणकारीच आहे.एकेक दिवस जास्ती कल्याणकारी आहे, जे बाबांची चांगल्याप्रकारे आठवण करतात.ते आपलेच कल्याण करत राहतात.हे कल्याणकारी पुरुषोत्तम बनण्याचे युग आहे.बाबांची खूप महिमा आहे. तुम्ही जाणतात, आत्ता खरे खरे भागवत चालत आहे.द्वापरमध्ये जेव्हा भक्ती सुरू होते, तर प्रथम तुम्ही हिऱ्याचे लिंग बनवून पूजा करत होते. आता तुम्हाला स्मृती आली आहे, आम्ही जेव्हा पुजारी बनलो होतो, तेव्हा मंदीर बनवले होते.हिऱ्या मोत्याचे चे मंदिर बनवले होते, ते चित्र आत्ता मिळू शकत नाहीत.येथे तर लोक चांदी इत्यादीचे बनवून पूजा करत राहतात.अशा पुजाऱ्यांचा मान पण किती आहे.शिवाची पूजा तर सर्व करतात परंतु अव्यभिचारी पूजा तर नाही.

हे पण मुलं जाणतात, विनाश पण होणार जरूर आहे, तयारी पण होत आहे.नैसर्गिक आपत्तीची पण या वैश्विक नाटकांमध्ये नोंद आहे.कोणी काही ही करेल परंतु तुमची राजधानी तर स्थापन होणारच आहे. कोणाची ताकत नाही जे यामध्ये काही अडथळा आणतील.बाकी अवस्था तर खाली वरती होत राहते. ही खूप मोठी कमाई आहे.कधी तुम्ही खूप खुशी मध्ये चांगल्या विचारांमध्ये राहतात, तर कधी निराश बनतात. यात्रेमध्ये खाली वरती होत राहतात. यामध्ये पण असेच होते, कधी तर सकाळी उठून बाबांची आठवण करण्यामुळे खूप खुशी होते, ओहो! बाबा आम्हाला शिकवत आहेत, हे आश्चर्य आहे ना.सर्व आत्म्यांचे पिता भगवान आम्हाला शिकवत आहेत, त्यांनी परत कृष्णालाच भगवान समजले आहे.साऱ्या दुनिया मध्ये गीतेचा मान खूप आहे कारण भगवानुवाच आहे ना परंतु हे कोणालाही माहिती नाही की भगवान कोणाला म्हटले जाते.जरी किती पण मोठ्या पदाचे असतील, मोठे मोठे विद्वान पंडित इत्यादी ईश्वराची आठवण करतात परंतु ते कधी आले, काय करून गेले, हे सर्व विसरले आहेत.बाबा सर्व गोष्टी समजवत राहतात.वैश्विक नाटकामध्ये हे सर्व नोंद आहे.हे रावण राज्य परत होईल आणि मला यावे लागेल.रावणच तुम्हाला अज्ञानाच्या घोर अंधकारा मध्ये झोपवतात.ज्ञान तर फक्त एक ज्ञानसागर बाबाच देतात, ज्याद्वारे सदगती होते.बाबांच्या शिवाय कोणी सद्गती करू शकत नाहीत.सर्वांचे सद्गती दाता एकच आहेत.गीतेचे ज्ञान शिव बाबांनीच ऐकवले होते, ते परत प्राय:लोप झाले आहे.असे नाही हे ज्ञान काही परंपरा द्वारे चालत येते. दुसरे कुराण, बायबल इत्यादी चालत येतात, विनाश होत नाहीत.तुम्हाला जे ज्ञान आत्ता मी देतो, याचे कोणते ग्रंथ बनत नाहीत, जे परंपरा अनादी होईल.हे तर तुम्ही लिहितात परत नष्ट करतात.हे तर सर्व नैसर्गिक रित्या जळून नष्ट होतील.बाबांनी कल्पा पूर्वी पण म्हटले होते, आत्ता पण तुम्हाला सांगत आहेत, हे ज्ञान तुम्हाला मिळते, परत त्याचे प्रारब्ध तुम्हाला स्वर्गात मिळेल, परत या ज्ञानाची आवश्यकता राहत नाही. भक्तिमार्गा मध्ये सर्व ग्रंथ आहेत.बाबा तुम्हाला कोणते ग्रंथ किंवा गीता वाचून ऐकवत नाहीत, तर राजयोगाचे शिक्षण देतात, ज्याचे परत भक्ती मार्गांमध्ये ग्रंथ इत्यादी बनतात, तर अगडम बगडम करतात.तर तुमची मुख्य गोष्ट आहे गीतेचे ज्ञान कोणी दिले?त्यांचे नाव बदलले आहे. दुसऱ्या कोणाचे नाव बदली होत नाही.सर्वांचे मुख्य धर्मशास्त्र आहेत ना.यामध्ये मुख्य देवी देवता धर्म, इस्लाम आणि बौद्ध आहेत.जरी कोणी म्हणतात, प्रथम बौध्द, नंतर इस्लामी येतात.तुम्ही सांगा या गोष्टीचा, गीतेशी काही संबंध नाही. आमचे काम तर बाबा पासून वारसा घ्यायचा आहे.बाबा खूप चांगल्या रीतीने समजवतात, हे मोठे झाड खूप चांगले आहे, जसे काजवे असतात.तीन ट्यूब निघतात.खूप चांगल्या रीतीने बनवलेले झाड आहे. कोणी लगेच समजतात की, आम्ही कोणत्या धर्माचे आहोत, आमचा धर्म कोणी स्थापन केला.हे दयानंद, अरविंद घोष इत्यादी तर आत्ताच होऊन गेले आहेत.ते लोक पण योग इत्यादी शिकवतात, ही सर्व भक्ती आहे.ज्ञानाचे तर नाव रूपच नाही. अनेक मोठमोठ्या पदव्या मिळतात, हे सर्व वैश्विक नाटकांमध्ये नोंद आहे. तरीही परत पाच हजार वर्षानंतर होईल.सुरुवातीपासून हे चक्र कसे फिरत आले, परत कशी पुनरावृत्ती होत राहते?ते तुम्ही जाणले आहे. आत्ताचं वर्तमानच, परत भविष्य होईल.भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्य काळ.भूतकाळात जे होते त्याचेच परत भविष्य बनते.या वेळेत तुम्हाला जे ज्ञान मिळते, त्याद्वारे परत तुम्ही राजाई घेतात.या देवतांचे राज्य होते ना, या वेळेत दुसऱ्या कोणाचे राज्य नव्हते.हे पण एक कहानी सारखे तुम्ही सांगा, खूप चांगली कहानी बनेल.फार फार वर्षापूर्वी, भारता मध्ये सतयुग होते, दुसरे कोणते धर्म नव्हते, परत देवी-देवतांचे राज्य होते, त्यांना सूर्यवंशी राज्य म्हटले जाते.लक्ष्मीनारायण चे राज्य १२५० वर्षे राज्य चालले, परत त्यांनी राज्य दिले दुसऱ्या भावांना म्हणजे क्षत्रियांना, परत त्यांचे राज्य चालले. तुम्ही समजावू शकता की, बाबांनी येऊन शिकवले होते.जे चांगल्या रीतीने शिकले, ते सूर्यवंशी बनले.जे नापास झाले त्यांचे नाव क्षत्रीय पडले.बाकी लढाई इत्यादीची गोष्टच नाही.बाबा म्हणतात मुलांनो तुम्ही माझी आठवण करा, तर तुमचे विकर्म विनाश होतील.तुम्हाला विकाराला जिंकायचे आहे.बाबांनी हुकूम काढला आहे, जे काम विकरा वरती विजय मिळवतील, तेच जगजीत बनतील.अर्ध्या कल्पानंतर परत वाममार्गा मध्ये जातात, त्यांचे पण चित्र आहेत, चेहरा देवतांचा बनलेला आहे. राम राज्य आणि रावण राज्य अर्धे-अर्धे आहे, त्याची कहाणी बसून बनवायला पाहिजे.परत काय झाले, परत काय झाले.ही सत्यनारायणाची कहाणी आहे ना.सत्य तर एकच बाबा आहेत, जे या वेळेत येऊन साऱ्या आदी, मध्य अंतचे तुम्हाला ज्ञान देत आहेत.दुसरे कोणी देऊ शकत नाहीत.मनुष्य तर शिवपित्याला जाणत नाहीत.ज्या वैश्विक नाटकांमध्ये कलाकार आहेत, त्यांच्या निर्माता-दिग्दर्शकाला जाणत नाहीत, तर बाकी कोण जाणतील?आता तुम्हाला बाबा सांगतात, वैश्विक नाटकानुसार परत असेच होईल. बाबा येऊन तुम्हा मुलांना परत शिकवतील.येथे दुसरे कोणी येऊ शकत नाहीत.बाबा म्हणतात मीच तुम्हा मुलांना शिकवतो, कोणी नवीन येथे बसू शकत नाही.इंद्रप्रस्थची कहाणी आहे ना.नीलम परी, पुखराज परी नाव तर आहेत ना.तुमच्यामध्ये पण कोणीही हिऱ्या सारखे रत्न आहेत.तुम्ही पहा रमेशने प्रदर्शनीची सेवा सुरू केली, तर सर्वांचे विचार सागर मंथन झाले.तर हिऱ्या सारखे काम केले ना.कोणी पुखराज आहेत, कोणी काय आहेत.काही तर अगदीच जाणत नाहीत.तुम्ही पण जाणतात की, राजधानी स्थापन होत आहे, यामध्ये राजाराणी इत्यादी सर्व पाहिजेत. तुम्ही समजता, आम्ही ब्राह्मणच श्रीमता द्वारे शिकून विश्वाचे मालक बनतो, तर खूप खुशी व्हायला पाहिजे.हा मृत्युलोक नष्ट होणार आहे.हे बाबा तर आत्ता पण समजत राहतात की, आम्ही जाऊन मुलगा बनू.लहानपणाच्या त्या गोष्टी आत्ता पण समोर येत आहेत, चलन बदलून जाते.असे पण तेथे, जेव्हा वृद्ध होतात, तर समजतात आता हे वानप्रस्थ शरीर सोडून आम्ही किशोर अवस्था मध्ये जाऊ.लहानपणाची सतोप्रधान अवस्था आहे. लक्ष्मीनारायण तर युवा आहेत, लग्न झालेल्यांना किशोरावस्था थोडेच म्हणाल.युवा अवस्थेला रजो, वृध्दला तमो म्हणाल, म्हणून कृष्णा वरती जास्त प्रेम राहते.तसे तर लक्ष्मीनारायण पण तेच आहेत परंतु मनुष्य या गोष्टीला जाणत नाहीत. कृष्णाला द्वापार मध्ये, तर लक्ष्मीनारायणला सतयुगा मध्ये घेऊन गेले आहेत.आता तुम्ही देवता बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. बाबा म्हणतात कुमारीने तर सेवेमध्ये तत्पर राहायला पाहिजे.कुवारी कन्या, अधर कुमारी, दिलवाडा इत्यादी मंदिर आहेत, हे तुमचे बरोबर स्मृतिस्थळं आहेत.ते जड आहेत, हे चैतन्य आहेत.तुम्ही येथे चैतन्य मध्ये बसले आहात आणि भारताला स्वर्ग बनवत आहात.स्वर्ग तर इथेच असेल ना.मूळवतन सूक्ष्म वतन कोठे आहेत, हे तुम्हा मुलांना सर्व माहिती होते.साऱ्या नाटकाला तुम्ही जाणतात.जो भूतकाळ झाला परत भविष्य होईल, परत त्याचा भूतकाळ होईल.तुम्हाला कोण शिकवत आहेत, हे पण समजून घ्यायचे आहे. आम्हाला स्वयम् भगवान शिकवत आहेत, बस याच खुशी मध्ये राहायचे आहे.बाबांच्या आठवणी द्वारे सर्व घोटाळे समाप्त होतात.बाबा आमचे पिता पण आहेत, ते आम्हाला शिकवतात आणि सोबत घेऊन जातात.स्वतःला आत्मा समजून परमात्मा पित्याशी अशा गोष्टी करायच्या आहेत.बाबा आम्हाला आता माहिती झाले आहे, ब्रह्मा विष्णू चे पण माहिती झाली आहे.विष्णूच्या नाभीद्वारे ब्रहमा निघाले.आता विष्णू क्षिरसागरामध्ये दाखवतात.ब्रह्माला तर सूक्ष्मवतन मध्ये दाखवतात.वास्तव मध्ये येथे आहेत. विष्णू तर राज्य करणारे झाले.जर विष्णूपासून ब्रह्मा निघाले तर जरूर राज्य पण करतील ना.विष्णुच्या नाभीतून निघाले म्हणजे जसे की मुलगा झाले.या सर्व गोष्टी बाबा सन्मुख समजवतात.ब्रह्माच ८४जन्म घेऊन, आत्ता परत विष्णुपुरी चे मालक बनत आहेत.या गोष्टी पण कोणी चांगल्या रीतीने समजत नाहीत.तेव्हा तर खुशीचा पारा चढत नाही.गोप गोपिका तुम्ही आहात,

सतयुगामध्ये थोडेच असतात.तेथे तर राजकुमार राजकुमारी असतील. गोप-गोपींचे, गोपी वल्लभ आहेत ना. प्रजापिता ब्रह्मा सर्वांचे पिता आहेत आणि परत सर्व आत्म्यांचे पिता निराकार शिव आहेत.ही सर्व मुख वंशावली आहे.तुम्ही सर्व ब्रह्मकुमार-कुमारी भाऊ-बहीण झाले, तर विकारी दृष्टी होऊ शकत नाही.यामध्येच माया विघ्न आणते. बाबा म्हणतात आज पर्यंत जे काही शिकले आहात, ते सर्व बुद्धीने विसरून जावा.मी जे ऐकवत आहे, ते शिका.शिडीचे चित्र तर खूप चांगले आहेत.सर्व एका गोष्टीवरती आधारित आहे की, गीतेचे भगवान कोण आहेत? कृष्णाला भगवान म्हणू शकत नाहीत.ते तर सर्वगुणसंपन्न देवता आहेत, त्यांचे नाव गिते मध्ये दिले आहे.सावळा पण त्यांनाच बनवले आहे, परत लक्ष्मी नारायणला पण सावळे करतात.काही हिशेबच जमत नाही.रामचंद्रांना पण काळे बनवले आहे.बाबा म्हणतात काम चितेवर बसल्यामुळे सावळे झाले आहेत.नाव तसे एकाचे घेतले जाते. तुम्ही सर्व ब्राह्मण आहात, आता तुम्ही ज्ञान चितावरती बसतात.शूद्र काम चितावर बसले आहेत.बाबा म्हणतात विचार सागर मंथन करून, युक्ती शोधा की, कसे अन्य आत्मे जागृत होतील.तेही वैश्विक नाटकानुसार जागृत होतील.हे नाटक खूप हळूहळू चालत राहते, अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांसाठी मात-पिता, बापदादाची प्रेम पुर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. नेहमी याच स्मृतीमध्ये राहायचे आहे की, आम्ही गोपी वल्लभचे, गोप-गोपी आहोत.याच स्मृतिद्वारे नेहमी खुशीचा पारा चढलेला राहील.

2. आज पर्यंत जे काही शिकले आहे त्याला बुद्धीने विसरून, बाबा जे ऐकवतात तेच शिकायचे आहे.आम्ही भाऊ बहिण आहोत, या स्मृति

3. द्वारे विकारी दृष्टीला नष्ट करायचे आहेत, हार खायची नाही.

वरदान:-
सत्यते द्वारा श्रेष्ठत्वाचे प्रत्यक्ष रूप दाखवणारे साक्षात्कार मूर्त भव.
 

आता अशी वेळ येईल, जेव्हा प्रत्येक आत्मा प्रत्यक्ष रुपामध्ये आपल्या सत्यतेद्वारे श्रेष्ठत्वाचा साक्षात्कार करेल.प्रत्यक्षताच्या वेळेत माळेच्या मण्याचे क्रमांक आणि भविष्य राज्याचे स्वरूप, दोन्ही प्रत्यक्ष होतील. आत्ता जे स्पर्धा करत-करत, ईर्ष्याच्या धुळीचा पडदा, चमकणाऱ्या हिऱ्यांना पण लपवतो, अंत काळामध्ये हा पडदा पण दूर होईल आणि लपलेले हिरे आपल्या प्रत्यक्ष संपन्न स्वरूपामध्ये येतील.राजाई परिवार आतापासून आपले श्रेष्ठत्व दाखवेल म्हणजेच आपल्या भविष्य पदाला स्पष्ट करतील, म्हणून सत्यतेद्वारे श्रेष्ठत्वाचा साक्षात्कार करा.

बोधवाक्य:-
कोणत्याही विधीद्वारे व्यर्थला समाप्त करून समर्थला स्पष्ट बुद्धीमध्ये ठेवा.